Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 9, 2020

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे.

ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली. 

मालुसरे कुटुंबातील सदस्य. 

 
हा आहे पारगडचा इतिहास
डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले.

या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे. 

शेलार मामांचे वंशजही पारगडावर
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. 

संबंधित बातम्या -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

  

News Item ID: 

599-news_story-1578598826

Mobile Device Headline: 

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे.

ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली. 

मालुसरे कुटुंबातील सदस्य. 

 
हा आहे पारगडचा इतिहास
डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले.

या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे. 

शेलार मामांचे वंशजही पारगडावर
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. 

संबंधित बातम्या -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

  

Vertical Image: 

English Headline: 

History of Tanaji Malusare

Author Type: 

External Author

विकास देशमुख

औरंगाबाद

aurangabad

चित्रपट

कोल्हापूर

शिवाजी महाराज

shivaji maharaj

रायगड

महाड

mahad

चंदगड

chandgad

शिक्षण

education

व्यवसाय

profession

बेळगाव

तानाजी

tanhaji

निसर्ग

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, रायगड, महाड, Mahad, चंदगड, Chandgad, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, बेळगाव, तानाजी, Tanhaji, निसर्ग

Twitter Publish: 

Meta Keyword: 

History of Tanaji Malusare

Meta Description: 

History of Tanaji Malusare. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/37WbuMt

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे. ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली.  मालुसरे कुटुंबातील सदस्य.    हा आहे पारगडचा इतिहास डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले. या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे.  शेलार मामांचे वंशजही पारगडावर पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.  संबंधित बातम्या - इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते?  पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...  या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos    News Item ID:  599-news_story-1578598826 Mobile Device Headline:  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे. ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली.  मालुसरे कुटुंबातील सदस्य.    हा आहे पारगडचा इतिहास डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले. या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे.  शेलार मामांचे वंशजही पारगडावर पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.  संबंधित बातम्या - इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते?  पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...  या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos    Vertical Image:  English Headline:  History of Tanaji Malusare Author Type:  External Author विकास देशमुख औरंगाबाद aurangabad चित्रपट कोल्हापूर शिवाजी महाराज shivaji maharaj रायगड महाड mahad चंदगड chandgad शिक्षण education व्यवसाय profession बेळगाव तानाजी tanhaji निसर्ग Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, रायगड, महाड, Mahad, चंदगड, Chandgad, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, बेळगाव, तानाजी, Tanhaji, निसर्ग Twitter Publish:  Meta Keyword:  History of Tanaji Malusare Meta Description:  History of Tanaji Malusare. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37WbuMt

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tJqDBR
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी

दिनमान 10 जानेवारी 2020 

मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. 

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत. 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे. 

मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1578585722

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 10 जानेवारी 2020 

मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. 

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत. 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे. 

मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 10 January 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी दिनमान 10 जानेवारी 2020  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील.  मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत.  कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत.  धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे.  मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील.  कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे.  मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1578585722 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 10 जानेवारी 2020  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील.  मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत.  कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत.  धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे.  मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील.  कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे.  मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 10 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tJqD4P
Read More
परभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे

औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते.

या बैठकीस पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज उपस्थित होत. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावपाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असुन या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पुर्ण करण्याचे निर्देश श्री ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना श्री ठाकरे यांनी यावेळी केली.

News Item ID: 

599-news_story-1578597639

Mobile Device Headline: 

परभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते.

या बैठकीस पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज उपस्थित होत. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावपाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असुन या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पुर्ण करण्याचे निर्देश श्री ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना श्री ठाकरे यांनी यावेळी केली.

Vertical Image: 

English Headline: 

Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

साईबाबा

बाबा

baba

विकास

परभणी

parbhabi

विषय

topics

मुख्यमंत्री

औरंगाबाद

aurangabad

विभाग

sections

उद्धव ठाकरे

uddhav thakare

पर्यावरण

environment

पर्यटन

tourism

आदित्य ठाकरे

aditya thakare

आरोग्य

health

राजेश टोपे

rajesh tope

अब्दुल सत्तार

abdul sattar

खासदार

आमदार

सुनील केंद्रेकर

sunil kendrekar

कृषी विभाग

agriculture department

धरण

सिंचन

शेती

farming

Search Functional Tags: 

साईबाबा, बाबा, Baba, विकास, परभणी, Parbhabi, विषय, Topics, मुख्यमंत्री, औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, पर्यावरण, Environment, पर्यटन, tourism, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, अब्दुल सत्तार, Abdul Sattar, खासदार, आमदार, सुनील केंद्रेकर, Sunil Kendrekar, कृषी विभाग, Agriculture Department, धरण, सिंचन, शेती, farming

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray

Meta Description: 

Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

परभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते. या बैठकीस पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज उपस्थित होत.  अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावपाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असुन या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.  साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पुर्ण करण्याचे निर्देश श्री ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना श्री ठाकरे यांनी यावेळी केली. News Item ID:  599-news_story-1578597639 Mobile Device Headline:  परभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते. या बैठकीस पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज उपस्थित होत.  अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावपाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असुन या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.  साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पुर्ण करण्याचे निर्देश श्री ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना श्री ठाकरे यांनी यावेळी केली. Vertical Image:  English Headline:  Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray Author Type:  External Author राजेभाऊ मोगल साईबाबा बाबा baba विकास परभणी parbhabi विषय topics मुख्यमंत्री औरंगाबाद aurangabad विभाग sections उद्धव ठाकरे uddhav thakare पर्यावरण environment पर्यटन tourism आदित्य ठाकरे aditya thakare आरोग्य health राजेश टोपे rajesh tope अब्दुल सत्तार abdul sattar खासदार आमदार सुनील केंद्रेकर sunil kendrekar कृषी विभाग agriculture department धरण सिंचन शेती farming Search Functional Tags:  साईबाबा, बाबा, Baba, विकास, परभणी, Parbhabi, विषय, Topics, मुख्यमंत्री, औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, पर्यावरण, Environment, पर्यटन, tourism, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, अब्दुल सत्तार, Abdul Sattar, खासदार, आमदार, सुनील केंद्रेकर, Sunil Kendrekar, कृषी विभाग, Agriculture Department, धरण, सिंचन, शेती, farming Twitter Publish:  Meta Keyword:  Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray Meta Description:  Parbhani district's problems will soon be resolved - Uddhav Thackeray साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uCI9bD
Read More
उस्मानाबादला विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ - उद्धव ठाकरे 

औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, अशा सूचना करीत उस्मानाबादच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगीतले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीकरिता पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रदीप जैस्वाल, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विविध विभागांचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर,

उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी काही विभागांचे प्रधान सचिव व सचिव थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या बैठकीस उपस्थित होते.

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

या बैठकीत प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सचिवांसमोर मांडल्या. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्‍शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील एचव्हीडीएस अंतर्गत अपेक्षित कामे, मुख्यमंत्री सोलार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्‍शन, मराठवाडा पॅकेजअंतर्गत मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची निधीअभावी अपूर्ण कामे, कौडगाव, वडगाव येथील औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीचे झालेले प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे,

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, वॉटर ग्रीड प्रकल्प, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाय योजना, उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, श्री तुळजाभवानी मंदिर येथील घाटशिळ रोड येथे देवीची विशाल मूर्ती उभारणे, ध्यान मंडप, भोजन कक्ष, दर्शन मंडप, अभिषेक मंडप, स्कायवॉक या विकासकामांसाठी येणारा खर्च, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्यस्थिती, कृषीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषध पुरवठा, पीकविमा योजनेचे उर्वरित अनुदान,

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचे मनरेगातून संवर्धन, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणारे असहकार्य, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारांच्या निर्मितीचा प्रलंबित प्रश्न, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतील लोकवाटा सहभागाची अट रद्द करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली, समस्या मांडण्यात आल्या. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी,

ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्यात यावी, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे आवश्‍यक निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1578598433

Mobile Device Headline: 

उस्मानाबादला विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ - उद्धव ठाकरे 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, अशा सूचना करीत उस्मानाबादच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगीतले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीकरिता पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रदीप जैस्वाल, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विविध विभागांचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर,

उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी काही विभागांचे प्रधान सचिव व सचिव थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या बैठकीस उपस्थित होते.

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

या बैठकीत प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सचिवांसमोर मांडल्या. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्‍शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील एचव्हीडीएस अंतर्गत अपेक्षित कामे, मुख्यमंत्री सोलार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्‍शन, मराठवाडा पॅकेजअंतर्गत मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची निधीअभावी अपूर्ण कामे, कौडगाव, वडगाव येथील औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीचे झालेले प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे,

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, वॉटर ग्रीड प्रकल्प, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाय योजना, उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, श्री तुळजाभवानी मंदिर येथील घाटशिळ रोड येथे देवीची विशाल मूर्ती उभारणे, ध्यान मंडप, भोजन कक्ष, दर्शन मंडप, अभिषेक मंडप, स्कायवॉक या विकासकामांसाठी येणारा खर्च, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्यस्थिती, कृषीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषध पुरवठा, पीकविमा योजनेचे उर्वरित अनुदान,

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचे मनरेगातून संवर्धन, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणारे असहकार्य, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारांच्या निर्मितीचा प्रलंबित प्रश्न, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतील लोकवाटा सहभागाची अट रद्द करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली, समस्या मांडण्यात आल्या. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी,

ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्यात यावी, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे आवश्‍यक निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

Vertical Image: 

English Headline: 

Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

उस्मानाबाद

usmanabad

औरंगाबाद

aurangabad

विकास

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

विभाग

sections

पर्यावरण

पर्यटन

tourism

आदित्य ठाकरे

aditya thakare

आरोग्य

health

राजेश टोपे

rajesh tope

रोजगार

संदीपान भुमरे

अब्दुल सत्तार

abdul sattar

खासदार

आमदार

प्रदीप जैस्वाल

pradip jaiswal

सतीश चव्हाण

अंबादास दानवे

ambadas danve

जिल्हा परिषद

सिंचन

अतिवृष्टी

रेल्वे

कृषी

वीज

औषध

drug

कर्ज

ग्रामपंचायत

विषय

topics

Search Functional Tags: 

उस्मानाबाद, Usmanabad, औरंगाबाद, Aurangabad, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, विभाग, Sections, पर्यावरण, पर्यटन, tourism, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, रोजगार, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, Abdul Sattar, खासदार, आमदार, प्रदीप जैस्वाल, Pradip Jaiswal, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, Ambadas Danve, जिल्हा परिषद, सिंचन, अतिवृष्टी, रेल्वे, कृषी, वीज, औषध, drug, कर्ज, ग्रामपंचायत, विषय, Topics

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray

Meta Description: 

Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी,

Send as Notification: 

Topic Tags: 

उस्मानाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

उस्मानाबादला विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ - उद्धव ठाकरे  औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, अशा सूचना करीत उस्मानाबादच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगीतले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीकरिता पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रदीप जैस्वाल, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विविध विभागांचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी काही विभागांचे प्रधान सचिव व सचिव थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या बैठकीस उपस्थित होते. जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  या बैठकीत प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सचिवांसमोर मांडल्या.  हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्‍शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील एचव्हीडीएस अंतर्गत अपेक्षित कामे, मुख्यमंत्री सोलार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्‍शन, मराठवाडा पॅकेजअंतर्गत मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची निधीअभावी अपूर्ण कामे, कौडगाव, वडगाव येथील औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीचे झालेले प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, वॉटर ग्रीड प्रकल्प, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाय योजना, उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, श्री तुळजाभवानी मंदिर येथील घाटशिळ रोड येथे देवीची विशाल मूर्ती उभारणे, ध्यान मंडप, भोजन कक्ष, दर्शन मंडप, अभिषेक मंडप, स्कायवॉक या विकासकामांसाठी येणारा खर्च, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्यस्थिती, कृषीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषध पुरवठा, पीकविमा योजनेचे उर्वरित अनुदान, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचे मनरेगातून संवर्धन, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणारे असहकार्य, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारांच्या निर्मितीचा प्रलंबित प्रश्न, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतील लोकवाटा सहभागाची अट रद्द करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली, समस्या मांडण्यात आल्या.  अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी, ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्यात यावी, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे आवश्‍यक निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले. News Item ID:  599-news_story-1578598433 Mobile Device Headline:  उस्मानाबादला विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ - उद्धव ठाकरे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, अशा सूचना करीत उस्मानाबादच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगीतले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीकरिता पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रदीप जैस्वाल, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विविध विभागांचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी काही विभागांचे प्रधान सचिव व सचिव थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या बैठकीस उपस्थित होते. जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  या बैठकीत प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सचिवांसमोर मांडल्या.  हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्‍शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील एचव्हीडीएस अंतर्गत अपेक्षित कामे, मुख्यमंत्री सोलार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्‍शन, मराठवाडा पॅकेजअंतर्गत मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची निधीअभावी अपूर्ण कामे, कौडगाव, वडगाव येथील औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीचे झालेले प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, वॉटर ग्रीड प्रकल्प, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाय योजना, उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, श्री तुळजाभवानी मंदिर येथील घाटशिळ रोड येथे देवीची विशाल मूर्ती उभारणे, ध्यान मंडप, भोजन कक्ष, दर्शन मंडप, अभिषेक मंडप, स्कायवॉक या विकासकामांसाठी येणारा खर्च, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्यस्थिती, कृषीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषध पुरवठा, पीकविमा योजनेचे उर्वरित अनुदान, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचे मनरेगातून संवर्धन, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणारे असहकार्य, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारांच्या निर्मितीचा प्रलंबित प्रश्न, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतील लोकवाटा सहभागाची अट रद्द करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली, समस्या मांडण्यात आल्या.  अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी, ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्यात यावी, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे आवश्‍यक निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray Author Type:  External Author राजेभाऊ मोगल उस्मानाबाद usmanabad औरंगाबाद aurangabad विकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विभाग sections पर्यावरण पर्यटन tourism आदित्य ठाकरे aditya thakare आरोग्य health राजेश टोपे rajesh tope रोजगार संदीपान भुमरे अब्दुल सत्तार abdul sattar खासदार आमदार प्रदीप जैस्वाल pradip jaiswal सतीश चव्हाण अंबादास दानवे ambadas danve जिल्हा परिषद सिंचन अतिवृष्टी रेल्वे कृषी वीज औषध drug कर्ज ग्रामपंचायत विषय topics Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, औरंगाबाद, Aurangabad, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, विभाग, Sections, पर्यावरण, पर्यटन, tourism, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, रोजगार, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, Abdul Sattar, खासदार, आमदार, प्रदीप जैस्वाल, Pradip Jaiswal, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, Ambadas Danve, जिल्हा परिषद, सिंचन, अतिवृष्टी, रेल्वे, कृषी, वीज, औषध, drug, कर्ज, ग्रामपंचायत, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray Meta Description:  Give sufficient funds to Osmanabad for development works - Uddhav Thackeray याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी, Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30bdCNM
Read More
Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात

पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले.

शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चला झोळी भरूया 
मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे.

News Item ID: 

599-news_story-1578591010

Mobile Device Headline: 

Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले.

शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चला झोळी भरूया 
मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे.

Vertical Image: 

English Headline: 

youngster from pimpri needs help for brain operation

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

स्वप्न

स्पर्धा

महाराष्ट्र

विभाग

गुजरात

व्हिडिओ

मुख्यमंत्री

वाढदिवस

Search Functional Tags: 

स्वप्न, स्पर्धा, महाराष्ट्र, विभाग, गुजरात, व्हिडिओ, मुख्यमंत्री, वाढदिवस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

youngster from pimpri needs help for brain operation

Meta Description: 

youngster from pimpri needs help for brain operation पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

गुजरात

News Story Feeds https://ift.tt/2QGr1tK

Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. News Item ID:  599-news_story-1578591010 Mobile Device Headline:  Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. Vertical Image:  English Headline:  youngster from pimpri needs help for brain operation Author Type:  External Author टीम ई-सकाळ स्वप्न स्पर्धा महाराष्ट्र विभाग गुजरात व्हिडिओ मुख्यमंत्री वाढदिवस Search Functional Tags:  स्वप्न, स्पर्धा, महाराष्ट्र, विभाग, गुजरात, व्हिडिओ, मुख्यमंत्री, वाढदिवस Twitter Publish:  Meta Keyword:  youngster from pimpri needs help for brain operation Meta Description:  youngster from pimpri needs help for brain operation पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र गुजरात News Story Feeds https://ift.tt/2QGr1tK

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39Y9SmW
Read More
Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख

पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते.

‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली.

ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले. 

सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’

गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत
विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’

इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश
इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो.

ती मैत्रीण गोखले यांची असावी!
अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले.

आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.

News Item ID: 

599-news_story-1578594301

Mobile Device Headline: 

Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते.

‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली.

ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले. 

सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’

गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत
विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’

इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश
इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो.

ती मैत्रीण गोखले यांची असावी!
अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले.

आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.

Vertical Image: 

English Headline: 

Pune International Film Festival Start

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

जब्बार पटेल

विक्रम गोखले

subodh bhave

maharashtra

प्रबोधनकार ठाकरे

यशवंतराव चव्हाण

पुणे

मराठी

कला

चित्रपट

नाटक

government

amit deshmukh

iffi

मुरलीधर मोहोळ

संग्रहालय

अभिनेता

अभिनेत्री

song

नृत्य

hindi

संगीतकार

awards

गणपती

मंत्रालय

initiatives

शाळा

सकाळ

मुख्यमंत्री

devendra fadnavis

education

Search Functional Tags: 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जब्बार पटेल, विक्रम गोखले, Subodh Bhave, Maharashtra, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, पुणे, मराठी, कला, चित्रपट, नाटक, Government, Amit Deshmukh, IFFI, मुरलीधर मोहोळ, संग्रहालय, अभिनेता, अभिनेत्री, song, नृत्य, Hindi, संगीतकार, Awards, गणपती, मंत्रालय, Initiatives, शाळा, सकाळ, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, Education

Twitter Publish: 

Meta Description: 

Pune International Film Festival Start ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2R28Ttr

Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. News Item ID:  599-news_story-1578594301 Mobile Device Headline:  Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. Vertical Image:  English Headline:  Pune International Film Festival Start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जब्बार पटेल विक्रम गोखले subodh bhave maharashtra प्रबोधनकार ठाकरे यशवंतराव चव्हाण पुणे मराठी कला चित्रपट नाटक government amit deshmukh iffi मुरलीधर मोहोळ संग्रहालय अभिनेता अभिनेत्री song नृत्य hindi संगीतकार awards गणपती मंत्रालय initiatives शाळा सकाळ मुख्यमंत्री devendra fadnavis education Search Functional Tags:  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जब्बार पटेल, विक्रम गोखले, Subodh Bhave, Maharashtra, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, पुणे, मराठी, कला, चित्रपट, नाटक, Government, Amit Deshmukh, IFFI, मुरलीधर मोहोळ, संग्रहालय, अभिनेता, अभिनेत्री, song, नृत्य, Hindi, संगीतकार, Awards, गणपती, मंत्रालय, Initiatives, शाळा, सकाळ, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, Education Twitter Publish:  Meta Description:  Pune International Film Festival Start ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2R28Ttr

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36EQN7z
Read More
आज रात्री बघा छायाकल्प चंद्र ग्रहण

नवीन वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे.

हे पण वाचा -  कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा

खग्रास किंवा खंडग्रास ग्रहणाप्रमाणे छायाकल्प प्रकारात चंद्रबिंब लाल किंवा काळे पडलेले दिसत नसल्याने या ग्रहणाची फारशी कोणी दखल घेताना दिसत नाहीत. यावर्षी दोन सूर्य व चार चंद्र अशी एकूण सहा ग्रहणे घडणार आहेत. यापैकी चारही चंद्रग्रहणे छायाकल्प प्रकारची असतील. या नंतर पुन्हा पाच जून, पाच जुलै व 30 नोव्हेंबरला अशीच ग्रहणे दिसतील.

हे ग्रहण विनासाधन थेट डोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाहता येईल. याबाबतच्या सर्व समजुती कालबाह्य आणि टाकावू आहेत. हे आजच्यासह वर्षातील चारही छायाकल्प चंद्र ग्रहणांतून सिद्ध होणार आहे. कारण ही ग्रहणे घडून जातील पण कोणीही त्यांची दखल घेणार नाही.

हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका... 

सूर्य प्रकाशामुळे अंतराळात पृथ्वीच्या नेहमीच दोन सावल्या पडलेल्या असतात. दाट सावली Umbra व विरळ सावली Penumbra. पौर्णिमेला जर सूर्य-पृथ्वी-चंद्र हे तीनही पिंड एका सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्र ग्रहण घडते. कधी तो सरळ रेषेच्या थोडा वर किंवा खाली राहतो त्यामुळे त्याचा काही भाग दाट सावलीतून तर, काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी खंडग्रास चंद्र ग्रहण होते. मात्र काही वेळा पूर्ण चंद्रबिंब हे विरळ सावलीतून penumbra जाते. अशा वेळी सूर्याच्या एका बाजूने येणारा प्रकाश अडवल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असते आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूने मात्र चंद्रावर प्रकाश पडलेला असतो. म्हणजे आपण एकाच वेळी पृथ्वीच्या सावलीने ग्रासलेला आणि सूर्य प्रकाशाने उजळलेला चंद्र पहात असतो. त्याचे तेज नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे न दिसता थोडे झाकोळलेले असते पण आपल्या डोळ्यांना हा तेजातील फरक जाणवत नाही. त्यामुळे ग्रहण लागले आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही. पृथ्वीची सावली आणि सूर्याचा प्रकाश (छाया + प्रकाश) अशी अवस्था म्हणजे छायाकल्प चंद्र ग्रहण.

हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती...

हे ग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच दक्षिणोत्तर अमेरिकेच्या काही भागातून जवळपास अर्ध्या अधीक पृथ्वीतलावरून दिसेल. रात्री 10.37 ला चंद्र विरळ सावलीमध्ये प्रवेश करेल. त्याचे तेज नकळत थोडे कमी होईल मात्र तो नेहमी सारखाच प्रकाशित दिसेल. रात्री 2.42 नंतर ग्रहण सुटेल आणि चंद्राचे तेज पुन्हा पूर्ववत होईल.  

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

News Item ID: 

599-news_story-1578578984

Mobile Device Headline: 

आज रात्री बघा छायाकल्प चंद्र ग्रहण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

नवीन वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे.

हे पण वाचा -  कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा

खग्रास किंवा खंडग्रास ग्रहणाप्रमाणे छायाकल्प प्रकारात चंद्रबिंब लाल किंवा काळे पडलेले दिसत नसल्याने या ग्रहणाची फारशी कोणी दखल घेताना दिसत नाहीत. यावर्षी दोन सूर्य व चार चंद्र अशी एकूण सहा ग्रहणे घडणार आहेत. यापैकी चारही चंद्रग्रहणे छायाकल्प प्रकारची असतील. या नंतर पुन्हा पाच जून, पाच जुलै व 30 नोव्हेंबरला अशीच ग्रहणे दिसतील.

हे ग्रहण विनासाधन थेट डोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाहता येईल. याबाबतच्या सर्व समजुती कालबाह्य आणि टाकावू आहेत. हे आजच्यासह वर्षातील चारही छायाकल्प चंद्र ग्रहणांतून सिद्ध होणार आहे. कारण ही ग्रहणे घडून जातील पण कोणीही त्यांची दखल घेणार नाही.

हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका... 

सूर्य प्रकाशामुळे अंतराळात पृथ्वीच्या नेहमीच दोन सावल्या पडलेल्या असतात. दाट सावली Umbra व विरळ सावली Penumbra. पौर्णिमेला जर सूर्य-पृथ्वी-चंद्र हे तीनही पिंड एका सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्र ग्रहण घडते. कधी तो सरळ रेषेच्या थोडा वर किंवा खाली राहतो त्यामुळे त्याचा काही भाग दाट सावलीतून तर, काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी खंडग्रास चंद्र ग्रहण होते. मात्र काही वेळा पूर्ण चंद्रबिंब हे विरळ सावलीतून penumbra जाते. अशा वेळी सूर्याच्या एका बाजूने येणारा प्रकाश अडवल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असते आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूने मात्र चंद्रावर प्रकाश पडलेला असतो. म्हणजे आपण एकाच वेळी पृथ्वीच्या सावलीने ग्रासलेला आणि सूर्य प्रकाशाने उजळलेला चंद्र पहात असतो. त्याचे तेज नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे न दिसता थोडे झाकोळलेले असते पण आपल्या डोळ्यांना हा तेजातील फरक जाणवत नाही. त्यामुळे ग्रहण लागले आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही. पृथ्वीची सावली आणि सूर्याचा प्रकाश (छाया + प्रकाश) अशी अवस्था म्हणजे छायाकल्प चंद्र ग्रहण.

हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती...

हे ग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच दक्षिणोत्तर अमेरिकेच्या काही भागातून जवळपास अर्ध्या अधीक पृथ्वीतलावरून दिसेल. रात्री 10.37 ला चंद्र विरळ सावलीमध्ये प्रवेश करेल. त्याचे तेज नकळत थोडे कमी होईल मात्र तो नेहमी सारखाच प्रकाशित दिसेल. रात्री 2.42 नंतर ग्रहण सुटेल आणि चंद्राचे तेज पुन्हा पूर्ववत होईल.  

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

Vertical Image: 

English Headline: 

Look at the Lunar eclipse tonight

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

चंद्र

सूर्य

नासा

सांगली

sangli

पिझ्झा

pizza

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, चंद्र, सूर्य, नासा, सांगली, Sangli, पिझ्झा, Pizza

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Look at the Lunar eclipse tonight

Meta Description: 

Look at the Lunar eclipse tonight. वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

सांगली

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आज रात्री बघा छायाकल्प चंद्र ग्रहण नवीन वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे. हे पण वाचा -  कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा खग्रास किंवा खंडग्रास ग्रहणाप्रमाणे छायाकल्प प्रकारात चंद्रबिंब लाल किंवा काळे पडलेले दिसत नसल्याने या ग्रहणाची फारशी कोणी दखल घेताना दिसत नाहीत. यावर्षी दोन सूर्य व चार चंद्र अशी एकूण सहा ग्रहणे घडणार आहेत. यापैकी चारही चंद्रग्रहणे छायाकल्प प्रकारची असतील. या नंतर पुन्हा पाच जून, पाच जुलै व 30 नोव्हेंबरला अशीच ग्रहणे दिसतील. हे ग्रहण विनासाधन थेट डोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाहता येईल. याबाबतच्या सर्व समजुती कालबाह्य आणि टाकावू आहेत. हे आजच्यासह वर्षातील चारही छायाकल्प चंद्र ग्रहणांतून सिद्ध होणार आहे. कारण ही ग्रहणे घडून जातील पण कोणीही त्यांची दखल घेणार नाही. हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका...  सूर्य प्रकाशामुळे अंतराळात पृथ्वीच्या नेहमीच दोन सावल्या पडलेल्या असतात. दाट सावली Umbra व विरळ सावली Penumbra. पौर्णिमेला जर सूर्य-पृथ्वी-चंद्र हे तीनही पिंड एका सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्र ग्रहण घडते. कधी तो सरळ रेषेच्या थोडा वर किंवा खाली राहतो त्यामुळे त्याचा काही भाग दाट सावलीतून तर, काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी खंडग्रास चंद्र ग्रहण होते. मात्र काही वेळा पूर्ण चंद्रबिंब हे विरळ सावलीतून penumbra जाते. अशा वेळी सूर्याच्या एका बाजूने येणारा प्रकाश अडवल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असते आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूने मात्र चंद्रावर प्रकाश पडलेला असतो. म्हणजे आपण एकाच वेळी पृथ्वीच्या सावलीने ग्रासलेला आणि सूर्य प्रकाशाने उजळलेला चंद्र पहात असतो. त्याचे तेज नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे न दिसता थोडे झाकोळलेले असते पण आपल्या डोळ्यांना हा तेजातील फरक जाणवत नाही. त्यामुळे ग्रहण लागले आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही. पृथ्वीची सावली आणि सूर्याचा प्रकाश (छाया + प्रकाश) अशी अवस्था म्हणजे छायाकल्प चंद्र ग्रहण. हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती... हे ग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच दक्षिणोत्तर अमेरिकेच्या काही भागातून जवळपास अर्ध्या अधीक पृथ्वीतलावरून दिसेल. रात्री 10.37 ला चंद्र विरळ सावलीमध्ये प्रवेश करेल. त्याचे तेज नकळत थोडे कमी होईल मात्र तो नेहमी सारखाच प्रकाशित दिसेल. रात्री 2.42 नंतर ग्रहण सुटेल आणि चंद्राचे तेज पुन्हा पूर्ववत होईल.   शंकर शेलार, खगोल अभ्यासक News Item ID:  599-news_story-1578578984 Mobile Device Headline:  आज रात्री बघा छायाकल्प चंद्र ग्रहण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  नवीन वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे. हे पण वाचा -  कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा खग्रास किंवा खंडग्रास ग्रहणाप्रमाणे छायाकल्प प्रकारात चंद्रबिंब लाल किंवा काळे पडलेले दिसत नसल्याने या ग्रहणाची फारशी कोणी दखल घेताना दिसत नाहीत. यावर्षी दोन सूर्य व चार चंद्र अशी एकूण सहा ग्रहणे घडणार आहेत. यापैकी चारही चंद्रग्रहणे छायाकल्प प्रकारची असतील. या नंतर पुन्हा पाच जून, पाच जुलै व 30 नोव्हेंबरला अशीच ग्रहणे दिसतील. हे ग्रहण विनासाधन थेट डोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाहता येईल. याबाबतच्या सर्व समजुती कालबाह्य आणि टाकावू आहेत. हे आजच्यासह वर्षातील चारही छायाकल्प चंद्र ग्रहणांतून सिद्ध होणार आहे. कारण ही ग्रहणे घडून जातील पण कोणीही त्यांची दखल घेणार नाही. हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका...  सूर्य प्रकाशामुळे अंतराळात पृथ्वीच्या नेहमीच दोन सावल्या पडलेल्या असतात. दाट सावली Umbra व विरळ सावली Penumbra. पौर्णिमेला जर सूर्य-पृथ्वी-चंद्र हे तीनही पिंड एका सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्र ग्रहण घडते. कधी तो सरळ रेषेच्या थोडा वर किंवा खाली राहतो त्यामुळे त्याचा काही भाग दाट सावलीतून तर, काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी खंडग्रास चंद्र ग्रहण होते. मात्र काही वेळा पूर्ण चंद्रबिंब हे विरळ सावलीतून penumbra जाते. अशा वेळी सूर्याच्या एका बाजूने येणारा प्रकाश अडवल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असते आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूने मात्र चंद्रावर प्रकाश पडलेला असतो. म्हणजे आपण एकाच वेळी पृथ्वीच्या सावलीने ग्रासलेला आणि सूर्य प्रकाशाने उजळलेला चंद्र पहात असतो. त्याचे तेज नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे न दिसता थोडे झाकोळलेले असते पण आपल्या डोळ्यांना हा तेजातील फरक जाणवत नाही. त्यामुळे ग्रहण लागले आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही. पृथ्वीची सावली आणि सूर्याचा प्रकाश (छाया + प्रकाश) अशी अवस्था म्हणजे छायाकल्प चंद्र ग्रहण. हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती... हे ग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच दक्षिणोत्तर अमेरिकेच्या काही भागातून जवळपास अर्ध्या अधीक पृथ्वीतलावरून दिसेल. रात्री 10.37 ला चंद्र विरळ सावलीमध्ये प्रवेश करेल. त्याचे तेज नकळत थोडे कमी होईल मात्र तो नेहमी सारखाच प्रकाशित दिसेल. रात्री 2.42 नंतर ग्रहण सुटेल आणि चंद्राचे तेज पुन्हा पूर्ववत होईल.   शंकर शेलार, खगोल अभ्यासक Vertical Image:  English Headline:  Look at the Lunar eclipse tonight Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha चंद्र सूर्य नासा सांगली sangli पिझ्झा pizza Search Functional Tags:  वर्षा, Varsha, चंद्र, सूर्य, नासा, सांगली, Sangli, पिझ्झा, Pizza Twitter Publish:  Meta Keyword:  Look at the Lunar eclipse tonight Meta Description:  Look at the Lunar eclipse tonight. वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर सांगली News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2t2yWc1
Read More
पाथरीत साईजन्मस्थळाला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा !

औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच पर्यटन, दळणवळणासाठी आवश्‍यक असलेल्या औरंगाबाद-शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण जिल्हावार समस्या जाणून घेत आहोत. एका बाजूला जिल्ह्यातील आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन अशा एकत्रित झालेल्या बैठकीत मांडलेले प्रश्‍न तिथल्या तिथेच सोडविण्याचा हा प्रयत्न आहे.

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

पीकविमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल. सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीकविमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा झाली.

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्‍यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. 
बैठकीस उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीईओ पवनीत कौर उपस्थित होते.

News Item ID: 

599-news_story-1578601013

Mobile Device Headline: 

पाथरीत साईजन्मस्थळाला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा !

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच पर्यटन, दळणवळणासाठी आवश्‍यक असलेल्या औरंगाबाद-शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण जिल्हावार समस्या जाणून घेत आहोत. एका बाजूला जिल्ह्यातील आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन अशा एकत्रित झालेल्या बैठकीत मांडलेले प्रश्‍न तिथल्या तिथेच सोडविण्याचा हा प्रयत्न आहे.

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

पीकविमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल. सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीकविमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा झाली.

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्‍यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. 
बैठकीस उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीईओ पवनीत कौर उपस्थित होते.

Vertical Image: 

English Headline: 

Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद

शाळा

साईबाबा

विकास

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

पर्यटन

tourism

उस्मानाबाद

परभणी

parbhabi

पर्यावरण

aditya thakare

harihbhau bagde

सुनील केंद्रेकर

sunil kendrekar

Search Functional Tags: 

औरंगाबाद, शाळा, साईबाबा, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, पर्यटन, tourism, उस्मानाबाद, परभणी, Parbhabi, पर्यावरण, Aditya Thakare, Harihbhau Bagde, सुनील केंद्रेकर, Sunil Kendrekar

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba

Meta Description: 

Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाथरीत साईजन्मस्थळाला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा ! औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच पर्यटन, दळणवळणासाठी आवश्‍यक असलेल्या औरंगाबाद-शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण जिल्हावार समस्या जाणून घेत आहोत. एका बाजूला जिल्ह्यातील आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन अशा एकत्रित झालेल्या बैठकीत मांडलेले प्रश्‍न तिथल्या तिथेच सोडविण्याचा हा प्रयत्न आहे. अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे पीकविमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल. सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीकविमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा झाली. जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्‍यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.  बैठकीस उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीईओ पवनीत कौर उपस्थित होते. News Item ID:  599-news_story-1578601013 Mobile Device Headline:  पाथरीत साईजन्मस्थळाला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच पर्यटन, दळणवळणासाठी आवश्‍यक असलेल्या औरंगाबाद-शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण जिल्हावार समस्या जाणून घेत आहोत. एका बाजूला जिल्ह्यातील आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन अशा एकत्रित झालेल्या बैठकीत मांडलेले प्रश्‍न तिथल्या तिथेच सोडविण्याचा हा प्रयत्न आहे. अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे पीकविमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल. सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीकविमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा झाली. जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!  औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्‍यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.  बैठकीस उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीईओ पवनीत कौर उपस्थित होते. Vertical Image:  English Headline:  Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद शाळा साईबाबा विकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare पर्यटन tourism उस्मानाबाद परभणी parbhabi पर्यावरण aditya thakare harihbhau bagde सुनील केंद्रेकर sunil kendrekar Search Functional Tags:  औरंगाबाद, शाळा, साईबाबा, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, पर्यटन, tourism, उस्मानाबाद, परभणी, Parbhabi, पर्यावरण, Aditya Thakare, Harihbhau Bagde, सुनील केंद्रेकर, Sunil Kendrekar Twitter Publish:  Meta Keyword:  Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba Meta Description:  Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39Y9PHM
Read More
२०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल 

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर. 

सडक २ 

तब्ब्ल १९ वर्षानंतर संजय दत्त आणि पूजा भट यांचा सडक सिनेमा सिक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये महेश भट यांनी सडक हा सिनेमा बनवला होता. २०२० मध्ये देखील महेश भट हेच सडक-२ बनवणार आहेत. यामध्ये आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करणार आहे. याचसोबत आलिया पहिल्यांदाच आपली बहीण पूजा भट सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.  

दोस्ताना २ 

दिग्दर्शक तरुण मंसुखानीच्या 'दोस्ताना' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहाम प्रेक्षांच्या भेटीला आले होते. दर्शकांना त्यांचं काम पसंतीला देखील पडलं होतं. या सिनेमात प्रियांका चोप्रा देखील होती. आता याच दोस्तानाचा सिक्वल 'दोस्ताना २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, लक्ष लालवाणी आणि जान्हवी कपूर काम करणार आहेत. 

मोठी बातमी - मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..

भूल-भुलय्या २ 

फिल्ममेकर प्रियदर्शन चा 'भूल-भुलय्या' लोकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. यामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी अहुजा हे मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलेले. आता याच 'भूल-भुलय्या' सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल येणार आहे. अनीस बज्मी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. यामधून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

अंग्रेजी मिडीयम 

२०१७ मध्ये इरफान खानचा 'हिंदी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षांच्या भेटीला आला होता. आता याचाच सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन  होमी अदजानिया करतायत. या चित्रपटात इरफान खान सोबत करीना कपूर आणि राधिका मदान स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं बरंचसं शूट राजस्थानमध्ये झालंय.   

स्ट्रीट डान्सर ३-डी 

'स्ट्रीट डान्सर ३डी'  हा सिनेमा 'एबीसीडी' सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसूजाने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात  वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही काम करतायत. या चित्रपटासाठी कतरीना कैफ ला विचारण्यात आलं होतं. मात्र कतरीना दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने श्रद्धा कपूरला फायनल केलं गेलं. 

'शुभ मंगल ज्यादा सावधान'

लैंगिक समस्येवर आधारित शुभ मंगल सावधान हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा सिनेमा २०१७ मध्ये आला होता. आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. हितेश केवल्य या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं असणार आहे. 

Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात..

'बागी 3'

'बागी', 'बागी 2' च्या यशानंतर आता 'बागी 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांच्यासोबत रितेश देखमुख आणि दिशा पाटनी दर्शकांच्या भेटीला येतील. बागी ३ चं शूटिंग सध्या सुरु आहे.   

'आज कल'  

इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' मध्ये सैफ अली खान आणि दीपिका प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता दिग्दर्शक याच सिनेमाचा सिक्वल 'आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि सारा एकमेकांसोबत काम करताना पाहायला मिळतील. या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा सिनेमा 'आज कल' या नावाने समोर येईल अशी चर्चा आहे.  

'हंगामा 2

प्रियदर्शन चा हंगाम लोकांना फारच आवडला होता. अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच २०२० मध्ये याच सिनेमाचा सिक्वल येणार आहे. याचं नाव आहे हंगामा २. या सिनेमात मिजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल आणि शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 

आता येऊ घातलेले हे सिक्वल सिनेमे प्रेक्षकांना किती भुरळ घालतात आणि बॉक्स ऑफिसवर किती पैसे छापतात हे येणार काळच सांगेल. 

Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year

News Item ID: 

599-news_story-1578590202

Mobile Device Headline: 

२०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर. 

सडक २ 

तब्ब्ल १९ वर्षानंतर संजय दत्त आणि पूजा भट यांचा सडक सिनेमा सिक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये महेश भट यांनी सडक हा सिनेमा बनवला होता. २०२० मध्ये देखील महेश भट हेच सडक-२ बनवणार आहेत. यामध्ये आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करणार आहे. याचसोबत आलिया पहिल्यांदाच आपली बहीण पूजा भट सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.  

दोस्ताना २ 

दिग्दर्शक तरुण मंसुखानीच्या 'दोस्ताना' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहाम प्रेक्षांच्या भेटीला आले होते. दर्शकांना त्यांचं काम पसंतीला देखील पडलं होतं. या सिनेमात प्रियांका चोप्रा देखील होती. आता याच दोस्तानाचा सिक्वल 'दोस्ताना २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, लक्ष लालवाणी आणि जान्हवी कपूर काम करणार आहेत. 

मोठी बातमी - मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..

भूल-भुलय्या २ 

फिल्ममेकर प्रियदर्शन चा 'भूल-भुलय्या' लोकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. यामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी अहुजा हे मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलेले. आता याच 'भूल-भुलय्या' सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल येणार आहे. अनीस बज्मी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. यामधून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

अंग्रेजी मिडीयम 

२०१७ मध्ये इरफान खानचा 'हिंदी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षांच्या भेटीला आला होता. आता याचाच सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन  होमी अदजानिया करतायत. या चित्रपटात इरफान खान सोबत करीना कपूर आणि राधिका मदान स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं बरंचसं शूट राजस्थानमध्ये झालंय.   

स्ट्रीट डान्सर ३-डी 

'स्ट्रीट डान्सर ३डी'  हा सिनेमा 'एबीसीडी' सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसूजाने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात  वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही काम करतायत. या चित्रपटासाठी कतरीना कैफ ला विचारण्यात आलं होतं. मात्र कतरीना दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने श्रद्धा कपूरला फायनल केलं गेलं. 

'शुभ मंगल ज्यादा सावधान'

लैंगिक समस्येवर आधारित शुभ मंगल सावधान हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा सिनेमा २०१७ मध्ये आला होता. आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. हितेश केवल्य या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं असणार आहे. 

Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात..

'बागी 3'

'बागी', 'बागी 2' च्या यशानंतर आता 'बागी 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांच्यासोबत रितेश देखमुख आणि दिशा पाटनी दर्शकांच्या भेटीला येतील. बागी ३ चं शूटिंग सध्या सुरु आहे.   

'आज कल'  

इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' मध्ये सैफ अली खान आणि दीपिका प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता दिग्दर्शक याच सिनेमाचा सिक्वल 'आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि सारा एकमेकांसोबत काम करताना पाहायला मिळतील. या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा सिनेमा 'आज कल' या नावाने समोर येईल अशी चर्चा आहे.  

'हंगामा 2

प्रियदर्शन चा हंगाम लोकांना फारच आवडला होता. अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच २०२० मध्ये याच सिनेमाचा सिक्वल येणार आहे. याचं नाव आहे हंगामा २. या सिनेमात मिजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल आणि शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 

आता येऊ घातलेले हे सिक्वल सिनेमे प्रेक्षकांना किती भुरळ घालतात आणि बॉक्स ऑफिसवर किती पैसे छापतात हे येणार काळच सांगेल. 

Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year

Vertical Image: 

English Headline: 

Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

चित्रपट

मनोरंजन

entertainment

वर्षा

varsha

संजय दत्त

sanjay dutt

दिग्दर्शक

अभिषेक बच्चन

abhishek bachchan

कार्तिक आर्यन

kartik aryan

विद्या बालन

अक्षय कुमार

हिंदी

hindi

इरफान खान

शेअर

श्रद्धा कपूर

टायगर श्रॉफ

सैफ अली खान

सारा अली खान

sara ali khan

आफताब शिवदासानी

aftab shivdasani

परेश रावल

bollywood

Search Functional Tags: 

चित्रपट, मनोरंजन, Entertainment, वर्षा, Varsha, संजय दत्त, Sanjay Dutt, दिग्दर्शक, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, कार्तिक आर्यन, Kartik Aryan, विद्या बालन, अक्षय कुमार, हिंदी, Hindi, इरफान खान, शेअर, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, सैफ अली खान, सारा अली खान, Sara Ali Khan, आफताब शिवदासानी, Aftab Shivdasani, परेश रावल, bollywood

Twitter Publish: 

Meta Description: 

Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मनोरंजन

टायगर श्रॉफ

परेश रावल

News Story Feeds https://ift.tt/35zzALi

२०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल  बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर.  सडक २  तब्ब्ल १९ वर्षानंतर संजय दत्त आणि पूजा भट यांचा सडक सिनेमा सिक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये महेश भट यांनी सडक हा सिनेमा बनवला होता. २०२० मध्ये देखील महेश भट हेच सडक-२ बनवणार आहेत. यामध्ये आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करणार आहे. याचसोबत आलिया पहिल्यांदाच आपली बहीण पूजा भट सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.   दोस्ताना २  दिग्दर्शक तरुण मंसुखानीच्या 'दोस्ताना' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहाम प्रेक्षांच्या भेटीला आले होते. दर्शकांना त्यांचं काम पसंतीला देखील पडलं होतं. या सिनेमात प्रियांका चोप्रा देखील होती. आता याच दोस्तानाचा सिक्वल 'दोस्ताना २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, लक्ष लालवाणी आणि जान्हवी कपूर काम करणार आहेत.  मोठी बातमी - मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत.. भूल-भुलय्या २  फिल्ममेकर प्रियदर्शन चा 'भूल-भुलय्या' लोकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. यामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी अहुजा हे मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलेले. आता याच 'भूल-भुलय्या' सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल येणार आहे. अनीस बज्मी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. यामधून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.  अंग्रेजी मिडीयम  २०१७ मध्ये इरफान खानचा 'हिंदी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षांच्या भेटीला आला होता. आता याचाच सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन  होमी अदजानिया करतायत. या चित्रपटात इरफान खान सोबत करीना कपूर आणि राधिका मदान स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं बरंचसं शूट राजस्थानमध्ये झालंय.    स्ट्रीट डान्सर ३-डी  'स्ट्रीट डान्सर ३डी'  हा सिनेमा 'एबीसीडी' सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसूजाने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात  वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही काम करतायत. या चित्रपटासाठी कतरीना कैफ ला विचारण्यात आलं होतं. मात्र कतरीना दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने श्रद्धा कपूरला फायनल केलं गेलं.  'शुभ मंगल ज्यादा सावधान' लैंगिक समस्येवर आधारित शुभ मंगल सावधान हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा सिनेमा २०१७ मध्ये आला होता. आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. हितेश केवल्य या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं असणार आहे.  Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात.. 'बागी 3' 'बागी', 'बागी 2' च्या यशानंतर आता 'बागी 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांच्यासोबत रितेश देखमुख आणि दिशा पाटनी दर्शकांच्या भेटीला येतील. बागी ३ चं शूटिंग सध्या सुरु आहे.    'आज कल'   इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' मध्ये सैफ अली खान आणि दीपिका प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता दिग्दर्शक याच सिनेमाचा सिक्वल 'आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि सारा एकमेकांसोबत काम करताना पाहायला मिळतील. या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा सिनेमा 'आज कल' या नावाने समोर येईल अशी चर्चा आहे.   'हंगामा 2 प्रियदर्शन चा हंगाम लोकांना फारच आवडला होता. अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच २०२० मध्ये याच सिनेमाचा सिक्वल येणार आहे. याचं नाव आहे हंगामा २. या सिनेमात मिजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल आणि शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.  आता येऊ घातलेले हे सिक्वल सिनेमे प्रेक्षकांना किती भुरळ घालतात आणि बॉक्स ऑफिसवर किती पैसे छापतात हे येणार काळच सांगेल.  Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year News Item ID:  599-news_story-1578590202 Mobile Device Headline:  २०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर.  सडक २  तब्ब्ल १९ वर्षानंतर संजय दत्त आणि पूजा भट यांचा सडक सिनेमा सिक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये महेश भट यांनी सडक हा सिनेमा बनवला होता. २०२० मध्ये देखील महेश भट हेच सडक-२ बनवणार आहेत. यामध्ये आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करणार आहे. याचसोबत आलिया पहिल्यांदाच आपली बहीण पूजा भट सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.   दोस्ताना २  दिग्दर्शक तरुण मंसुखानीच्या 'दोस्ताना' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहाम प्रेक्षांच्या भेटीला आले होते. दर्शकांना त्यांचं काम पसंतीला देखील पडलं होतं. या सिनेमात प्रियांका चोप्रा देखील होती. आता याच दोस्तानाचा सिक्वल 'दोस्ताना २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, लक्ष लालवाणी आणि जान्हवी कपूर काम करणार आहेत.  मोठी बातमी - मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत.. भूल-भुलय्या २  फिल्ममेकर प्रियदर्शन चा 'भूल-भुलय्या' लोकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. यामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी अहुजा हे मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलेले. आता याच 'भूल-भुलय्या' सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल येणार आहे. अनीस बज्मी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. यामधून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.  अंग्रेजी मिडीयम  २०१७ मध्ये इरफान खानचा 'हिंदी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षांच्या भेटीला आला होता. आता याचाच सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन  होमी अदजानिया करतायत. या चित्रपटात इरफान खान सोबत करीना कपूर आणि राधिका मदान स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं बरंचसं शूट राजस्थानमध्ये झालंय.    स्ट्रीट डान्सर ३-डी  'स्ट्रीट डान्सर ३डी'  हा सिनेमा 'एबीसीडी' सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसूजाने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात  वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही काम करतायत. या चित्रपटासाठी कतरीना कैफ ला विचारण्यात आलं होतं. मात्र कतरीना दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने श्रद्धा कपूरला फायनल केलं गेलं.  'शुभ मंगल ज्यादा सावधान' लैंगिक समस्येवर आधारित शुभ मंगल सावधान हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा सिनेमा २०१७ मध्ये आला होता. आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. हितेश केवल्य या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं असणार आहे.  Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात.. 'बागी 3' 'बागी', 'बागी 2' च्या यशानंतर आता 'बागी 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांच्यासोबत रितेश देखमुख आणि दिशा पाटनी दर्शकांच्या भेटीला येतील. बागी ३ चं शूटिंग सध्या सुरु आहे.    'आज कल'   इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' मध्ये सैफ अली खान आणि दीपिका प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता दिग्दर्शक याच सिनेमाचा सिक्वल 'आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि सारा एकमेकांसोबत काम करताना पाहायला मिळतील. या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा सिनेमा 'आज कल' या नावाने समोर येईल अशी चर्चा आहे.   'हंगामा 2 प्रियदर्शन चा हंगाम लोकांना फारच आवडला होता. अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच २०२० मध्ये याच सिनेमाचा सिक्वल येणार आहे. याचं नाव आहे हंगामा २. या सिनेमात मिजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल आणि शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.  आता येऊ घातलेले हे सिक्वल सिनेमे प्रेक्षकांना किती भुरळ घालतात आणि बॉक्स ऑफिसवर किती पैसे छापतात हे येणार काळच सांगेल.  Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year Vertical Image:  English Headline:  Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा चित्रपट मनोरंजन entertainment वर्षा varsha संजय दत्त sanjay dutt दिग्दर्शक अभिषेक बच्चन abhishek bachchan कार्तिक आर्यन kartik aryan विद्या बालन अक्षय कुमार हिंदी hindi इरफान खान शेअर श्रद्धा कपूर टायगर श्रॉफ सैफ अली खान सारा अली खान sara ali khan आफताब शिवदासानी aftab shivdasani परेश रावल bollywood Search Functional Tags:  चित्रपट, मनोरंजन, Entertainment, वर्षा, Varsha, संजय दत्त, Sanjay Dutt, दिग्दर्शक, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, कार्तिक आर्यन, Kartik Aryan, विद्या बालन, अक्षय कुमार, हिंदी, Hindi, इरफान खान, शेअर, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, सैफ अली खान, सारा अली खान, Sara Ali Khan, आफताब शिवदासानी, Aftab Shivdasani, परेश रावल, bollywood Twitter Publish:  Meta Description:  Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात  तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर.  Send as Notification:  Topic Tags:  मनोरंजन टायगर श्रॉफ परेश रावल News Story Feeds https://ift.tt/35zzALi

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36G0JO2
Read More
शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त

मुंबई - राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.           

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयांना देण्यात येईल. या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून वाजवी दरात आवश्‍यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करून देणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1578588907

Mobile Device Headline: 

शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.           

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयांना देण्यात येईल. या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून वाजवी दरात आवश्‍यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करून देणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

shivbhojan scheme muhurt

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

छगन भुजबळ

chagan bhujbal

mumbai

ऍप

मंत्रालय

Search Functional Tags: 

छगन भुजबळ, Chagan Bhujbal, Mumbai, ऍप, मंत्रालय

Twitter Publish: 

Meta Description: 

shivbhojan scheme muhurt राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

छगन भुजबळ

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त मुंबई - राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.            ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयांना देण्यात येईल. या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून वाजवी दरात आवश्‍यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करून देणार आहे. News Item ID:  599-news_story-1578588907 Mobile Device Headline:  शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.            ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयांना देण्यात येईल. या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून वाजवी दरात आवश्‍यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करून देणार आहे. Vertical Image:  English Headline:  shivbhojan scheme muhurt Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क छगन भुजबळ chagan bhujbal mumbai ऍप मंत्रालय Search Functional Tags:  छगन भुजबळ, Chagan Bhujbal, Mumbai, ऍप, मंत्रालय Twitter Publish:  Meta Description:  shivbhojan scheme muhurt राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. Send as Notification:  Topic Tags:  छगन भुजबळ News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/307VSTl
Read More
Video : आईशी संवाद : जन्मानंतरचा पहिला महिना

जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. पहिल्या महिन्यात बाळ झाले म्हणून अनेक जण घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात. प्रत्येकाला बाळाला बघण्याची, हातात घेऊन खेळवण्याची इच्छा असते. काहींना बाळासोबत फोटो काढायचा असतो. काही जण बाळाच्या हातात पैसे देतात. या सगळ्या गोष्टी जंतुसंसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.

याशिवाय बाळाला ताप येणे आणि बाळ सतत झोपेत राहणे ही आईला जंतुसंसर्गाविषयी दक्ष करणारी लक्षणे असू शकतात. पहिल्या महिन्यात बाळाला झटके येत असल्यास तेही ओळखता येणे आईसाठी महत्त्वाचे असते. एक हात वा पाय हलणे, सतत जोरात चोखल्यासारखे ओठ करणे, चेहऱ्याची, डोळ्याची एक बाजू उडणे अशा प्रकारे नवजात बाळाला झटके येऊ शकतात. झटके किंवा जंतुसंसर्गाची जराही शंका असल्यास तातडीने रुग्णालयात जायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासोबत अशा काही गोष्टी असतात ज्या नवजात बाळात नॉर्मल असतात. अंगावर निळसर चट्टा असणे हे अनेक मुलांमध्ये दिसून येते. याला मोंगोलियन स्पॉट असे म्हणतात. या शिवाय जन्मानंतर पहिल्या दहा दिवसांत स्तन मोठे होणे, हे नॉर्मल असते. आईकडून नाळेतून बाळाला जे संप्रेरक पोचतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. याला मालीश करणे किंवा ते पिळून काढल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. याला कुठल्याही उपचारांची गरज नसते. योनी मार्गातून पाळीच्या काळात रक्त येते, तसे तीन चार दिवस थोडे रक्त येणेही नॉर्मल असते. ते आपोआप थांबते. काही नवजात बालकांना खूप घाम येणे नॉर्मल असते, पण दूध पिताना दम लागत असेल किंवा कपाळाला जास्त घाम येत असल्यास हृदयरोगाचे लक्षण असू शकते. तसेच झोपल्यावर उशी घामाने ओली होत असल्यास हृदयाची तपासणी करून घेतलेली बरी. जन्मानंतर बेंबी फुगणे नॉर्मल असते, पण बेंबीतून दुर्गंधीयुक्त पस येत असल्यास उपचार आवश्यक असतात. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा डोके आईच्या पोटात किंवा बाहेर येताना दबून राहिल्याने थोडी सूज किंवा फुगीर असते. त्यालाही फारशा उपचारांची गरज नसते आणि एका महिन्यात ते बरे होते.

News Item ID: 

599-news_story-1578579685

Mobile Device Headline: 

Video : आईशी संवाद : जन्मानंतरचा पहिला महिना

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

womens-corner

Mobile Body: 

जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. पहिल्या महिन्यात बाळ झाले म्हणून अनेक जण घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात. प्रत्येकाला बाळाला बघण्याची, हातात घेऊन खेळवण्याची इच्छा असते. काहींना बाळासोबत फोटो काढायचा असतो. काही जण बाळाच्या हातात पैसे देतात. या सगळ्या गोष्टी जंतुसंसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.

याशिवाय बाळाला ताप येणे आणि बाळ सतत झोपेत राहणे ही आईला जंतुसंसर्गाविषयी दक्ष करणारी लक्षणे असू शकतात. पहिल्या महिन्यात बाळाला झटके येत असल्यास तेही ओळखता येणे आईसाठी महत्त्वाचे असते. एक हात वा पाय हलणे, सतत जोरात चोखल्यासारखे ओठ करणे, चेहऱ्याची, डोळ्याची एक बाजू उडणे अशा प्रकारे नवजात बाळाला झटके येऊ शकतात. झटके किंवा जंतुसंसर्गाची जराही शंका असल्यास तातडीने रुग्णालयात जायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासोबत अशा काही गोष्टी असतात ज्या नवजात बाळात नॉर्मल असतात. अंगावर निळसर चट्टा असणे हे अनेक मुलांमध्ये दिसून येते. याला मोंगोलियन स्पॉट असे म्हणतात. या शिवाय जन्मानंतर पहिल्या दहा दिवसांत स्तन मोठे होणे, हे नॉर्मल असते. आईकडून नाळेतून बाळाला जे संप्रेरक पोचतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. याला मालीश करणे किंवा ते पिळून काढल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. याला कुठल्याही उपचारांची गरज नसते. योनी मार्गातून पाळीच्या काळात रक्त येते, तसे तीन चार दिवस थोडे रक्त येणेही नॉर्मल असते. ते आपोआप थांबते. काही नवजात बालकांना खूप घाम येणे नॉर्मल असते, पण दूध पिताना दम लागत असेल किंवा कपाळाला जास्त घाम येत असल्यास हृदयरोगाचे लक्षण असू शकते. तसेच झोपल्यावर उशी घामाने ओली होत असल्यास हृदयाची तपासणी करून घेतलेली बरी. जन्मानंतर बेंबी फुगणे नॉर्मल असते, पण बेंबीतून दुर्गंधीयुक्त पस येत असल्यास उपचार आवश्यक असतात. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा डोके आईच्या पोटात किंवा बाहेर येताना दबून राहिल्याने थोडी सूज किंवा फुगीर असते. त्यालाही फारशा उपचारांची गरज नसते आणि एका महिन्यात ते बरे होते.

Vertical Image: 

English Headline: 

article dr amol annadate

Author Type: 

External Author

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

बाळ

baby

infant

फोन

दूध

ऍप

topics

हृदय

Search Functional Tags: 

बाळ, baby, infant, फोन, दूध, ऍप, Topics, हृदय

Twitter Publish: 

Meta Description: 

article dr amol annadate जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : आईशी संवाद : जन्मानंतरचा पहिला महिना जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. पहिल्या महिन्यात बाळ झाले म्हणून अनेक जण घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात. प्रत्येकाला बाळाला बघण्याची, हातात घेऊन खेळवण्याची इच्छा असते. काहींना बाळासोबत फोटो काढायचा असतो. काही जण बाळाच्या हातात पैसे देतात. या सगळ्या गोष्टी जंतुसंसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय बाळाला ताप येणे आणि बाळ सतत झोपेत राहणे ही आईला जंतुसंसर्गाविषयी दक्ष करणारी लक्षणे असू शकतात. पहिल्या महिन्यात बाळाला झटके येत असल्यास तेही ओळखता येणे आईसाठी महत्त्वाचे असते. एक हात वा पाय हलणे, सतत जोरात चोखल्यासारखे ओठ करणे, चेहऱ्याची, डोळ्याची एक बाजू उडणे अशा प्रकारे नवजात बाळाला झटके येऊ शकतात. झटके किंवा जंतुसंसर्गाची जराही शंका असल्यास तातडीने रुग्णालयात जायला हवे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासोबत अशा काही गोष्टी असतात ज्या नवजात बाळात नॉर्मल असतात. अंगावर निळसर चट्टा असणे हे अनेक मुलांमध्ये दिसून येते. याला मोंगोलियन स्पॉट असे म्हणतात. या शिवाय जन्मानंतर पहिल्या दहा दिवसांत स्तन मोठे होणे, हे नॉर्मल असते. आईकडून नाळेतून बाळाला जे संप्रेरक पोचतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. याला मालीश करणे किंवा ते पिळून काढल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. याला कुठल्याही उपचारांची गरज नसते. योनी मार्गातून पाळीच्या काळात रक्त येते, तसे तीन चार दिवस थोडे रक्त येणेही नॉर्मल असते. ते आपोआप थांबते. काही नवजात बालकांना खूप घाम येणे नॉर्मल असते, पण दूध पिताना दम लागत असेल किंवा कपाळाला जास्त घाम येत असल्यास हृदयरोगाचे लक्षण असू शकते. तसेच झोपल्यावर उशी घामाने ओली होत असल्यास हृदयाची तपासणी करून घेतलेली बरी. जन्मानंतर बेंबी फुगणे नॉर्मल असते, पण बेंबीतून दुर्गंधीयुक्त पस येत असल्यास उपचार आवश्यक असतात. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा डोके आईच्या पोटात किंवा बाहेर येताना दबून राहिल्याने थोडी सूज किंवा फुगीर असते. त्यालाही फारशा उपचारांची गरज नसते आणि एका महिन्यात ते बरे होते. News Item ID:  599-news_story-1578579685 Mobile Device Headline:  Video : आईशी संवाद : जन्मानंतरचा पहिला महिना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  womens-corner Mobile Body:  जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. पहिल्या महिन्यात बाळ झाले म्हणून अनेक जण घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात. प्रत्येकाला बाळाला बघण्याची, हातात घेऊन खेळवण्याची इच्छा असते. काहींना बाळासोबत फोटो काढायचा असतो. काही जण बाळाच्या हातात पैसे देतात. या सगळ्या गोष्टी जंतुसंसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय बाळाला ताप येणे आणि बाळ सतत झोपेत राहणे ही आईला जंतुसंसर्गाविषयी दक्ष करणारी लक्षणे असू शकतात. पहिल्या महिन्यात बाळाला झटके येत असल्यास तेही ओळखता येणे आईसाठी महत्त्वाचे असते. एक हात वा पाय हलणे, सतत जोरात चोखल्यासारखे ओठ करणे, चेहऱ्याची, डोळ्याची एक बाजू उडणे अशा प्रकारे नवजात बाळाला झटके येऊ शकतात. झटके किंवा जंतुसंसर्गाची जराही शंका असल्यास तातडीने रुग्णालयात जायला हवे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासोबत अशा काही गोष्टी असतात ज्या नवजात बाळात नॉर्मल असतात. अंगावर निळसर चट्टा असणे हे अनेक मुलांमध्ये दिसून येते. याला मोंगोलियन स्पॉट असे म्हणतात. या शिवाय जन्मानंतर पहिल्या दहा दिवसांत स्तन मोठे होणे, हे नॉर्मल असते. आईकडून नाळेतून बाळाला जे संप्रेरक पोचतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. याला मालीश करणे किंवा ते पिळून काढल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. याला कुठल्याही उपचारांची गरज नसते. योनी मार्गातून पाळीच्या काळात रक्त येते, तसे तीन चार दिवस थोडे रक्त येणेही नॉर्मल असते. ते आपोआप थांबते. काही नवजात बालकांना खूप घाम येणे नॉर्मल असते, पण दूध पिताना दम लागत असेल किंवा कपाळाला जास्त घाम येत असल्यास हृदयरोगाचे लक्षण असू शकते. तसेच झोपल्यावर उशी घामाने ओली होत असल्यास हृदयाची तपासणी करून घेतलेली बरी. जन्मानंतर बेंबी फुगणे नॉर्मल असते, पण बेंबीतून दुर्गंधीयुक्त पस येत असल्यास उपचार आवश्यक असतात. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा डोके आईच्या पोटात किंवा बाहेर येताना दबून राहिल्याने थोडी सूज किंवा फुगीर असते. त्यालाही फारशा उपचारांची गरज नसते आणि एका महिन्यात ते बरे होते. Vertical Image:  English Headline:  article dr amol annadate Author Type:  External Author डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ बाळ baby infant फोन दूध ऍप topics हृदय Search Functional Tags:  बाळ, baby, infant, फोन, दूध, ऍप, Topics, हृदय Twitter Publish:  Meta Description:  article dr amol annadate जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35D2biP
Read More
पश्‍चिम रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक ः वाचा कोणत्या लोकल रद्द!

मुंबई: पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री 12.50 वाजता सुटेल. 

विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित

शुक्रवारी (ता. 10) आणि शनिवारी (ता. 11) मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. अहमदाबाद पॅसेंजर 20 ते 25 मिनिटे आणि गोल्डन टेम्पल मेल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. वडोदरा एक्‍स्प्रेस 10 मिनिटे उशिराने धावेल आणि दादर स्थानकातच समाप्त केली जाईल. 

महत्वाचे - राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार

रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारचा (ता. 12) ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. 

या धीम्या लोकल रद्द 
चर्चगेट ते वांद्रे : रात्री 11.06 
चर्चगेट ते अंधेरी : मध्यरात्री 12.31 
चर्चगेट ते बोरिवली : मध्यरात्री 1.00 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 4.57 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.20 
महालक्ष्मी ते बोरिवली : पहाटे 5.06 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.35 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 6.11 
दादर ते विरार : पहाटे 5.20 
चर्चगेट ते गोरेगाव : पहाटे 5.15 
अंधेरी ते चर्चगेट : पहाटे 4.04 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 3.50 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.08 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.23 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.27 
विरार ते दादर : पहाटे 4.13 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.07 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.20 

या जलद लोकल होणार धीम्या 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.05 
विरार ते चर्चगेट : पहाटे 3.53 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.36 
विरार ते चर्चगेट : पहाटे 4.25 

News Item ID: 

599-news_story-1578594059

Mobile Device Headline: 

पश्‍चिम रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक ः वाचा कोणत्या लोकल रद्द!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई: पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री 12.50 वाजता सुटेल. 

विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित

शुक्रवारी (ता. 10) आणि शनिवारी (ता. 11) मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. अहमदाबाद पॅसेंजर 20 ते 25 मिनिटे आणि गोल्डन टेम्पल मेल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. वडोदरा एक्‍स्प्रेस 10 मिनिटे उशिराने धावेल आणि दादर स्थानकातच समाप्त केली जाईल. 

महत्वाचे - राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार

रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारचा (ता. 12) ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. 

या धीम्या लोकल रद्द 
चर्चगेट ते वांद्रे : रात्री 11.06 
चर्चगेट ते अंधेरी : मध्यरात्री 12.31 
चर्चगेट ते बोरिवली : मध्यरात्री 1.00 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 4.57 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.20 
महालक्ष्मी ते बोरिवली : पहाटे 5.06 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.35 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 6.11 
दादर ते विरार : पहाटे 5.20 
चर्चगेट ते गोरेगाव : पहाटे 5.15 
अंधेरी ते चर्चगेट : पहाटे 4.04 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 3.50 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.08 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.23 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.27 
विरार ते दादर : पहाटे 4.13 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.07 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.20 

या जलद लोकल होणार धीम्या 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.05 
विरार ते चर्चगेट : पहाटे 3.53 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.36 
विरार ते चर्चगेट : पहाटे 4.25 

Vertical Image: 

English Headline: 

Overnight block on Western Railway from today

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

लोकल

local train

मुंबई

mumbai

विनयभंग

अहमदाबाद

विरार

गोरेगाव

सकाळ

Search Functional Tags: 

लोकल, Local Train, मुंबई, Mumbai, विनयभंग, अहमदाबाद, विरार, गोरेगाव, सकाळ

Twitter Publish: 

Meta Description: 

Overnight block on Western Railway from today पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पश्‍चिम रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक ः वाचा कोणत्या लोकल रद्द! मुंबई: पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री 12.50 वाजता सुटेल.  विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित शुक्रवारी (ता. 10) आणि शनिवारी (ता. 11) मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. अहमदाबाद पॅसेंजर 20 ते 25 मिनिटे आणि गोल्डन टेम्पल मेल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. वडोदरा एक्‍स्प्रेस 10 मिनिटे उशिराने धावेल आणि दादर स्थानकातच समाप्त केली जाईल.  महत्वाचे - राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारचा (ता. 12) ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  या धीम्या लोकल रद्द  चर्चगेट ते वांद्रे : रात्री 11.06  चर्चगेट ते अंधेरी : मध्यरात्री 12.31  चर्चगेट ते बोरिवली : मध्यरात्री 1.00  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 4.57  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.20  महालक्ष्मी ते बोरिवली : पहाटे 5.06  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.35  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 6.11  दादर ते विरार : पहाटे 5.20  चर्चगेट ते गोरेगाव : पहाटे 5.15  अंधेरी ते चर्चगेट : पहाटे 4.04  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 3.50  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.08  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.23  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.27  विरार ते दादर : पहाटे 4.13  बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.07  बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.20  या जलद लोकल होणार धीम्या  भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.05  विरार ते चर्चगेट : पहाटे 3.53  भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.36  विरार ते चर्चगेट : पहाटे 4.25  News Item ID:  599-news_story-1578594059 Mobile Device Headline:  पश्‍चिम रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक ः वाचा कोणत्या लोकल रद्द! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई: पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री 12.50 वाजता सुटेल.  विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित शुक्रवारी (ता. 10) आणि शनिवारी (ता. 11) मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. अहमदाबाद पॅसेंजर 20 ते 25 मिनिटे आणि गोल्डन टेम्पल मेल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. वडोदरा एक्‍स्प्रेस 10 मिनिटे उशिराने धावेल आणि दादर स्थानकातच समाप्त केली जाईल.  महत्वाचे - राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारचा (ता. 12) ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  या धीम्या लोकल रद्द  चर्चगेट ते वांद्रे : रात्री 11.06  चर्चगेट ते अंधेरी : मध्यरात्री 12.31  चर्चगेट ते बोरिवली : मध्यरात्री 1.00  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 4.57  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.20  महालक्ष्मी ते बोरिवली : पहाटे 5.06  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.35  वांद्रे ते बोरिवली : पहाटे 6.11  दादर ते विरार : पहाटे 5.20  चर्चगेट ते गोरेगाव : पहाटे 5.15  अंधेरी ते चर्चगेट : पहाटे 4.04  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 3.50  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.08  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.23  बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.27  विरार ते दादर : पहाटे 4.13  बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.07  बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.20  या जलद लोकल होणार धीम्या  भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.05  विरार ते चर्चगेट : पहाटे 3.53  भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.36  विरार ते चर्चगेट : पहाटे 4.25  Vertical Image:  English Headline:  Overnight block on Western Railway from today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लोकल local train मुंबई mumbai विनयभंग अहमदाबाद विरार गोरेगाव सकाळ Search Functional Tags:  लोकल, Local Train, मुंबई, Mumbai, विनयभंग, अहमदाबाद, विरार, गोरेगाव, सकाळ Twitter Publish:  Meta Description:  Overnight block on Western Railway from today पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/305ugOE
Read More