Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

December 20, 2019 0 Comments
सलमान खान की बहुप्रतीक्षित फिल्म दबंग 3 इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। वहीं, सलमान ...
Read More
भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा

सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले. 

दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली. 

हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला... 

आकसाने चर्चा नको

काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद 

शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य

आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’  

जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा

आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’

न्यायालय पातळीवर मागणी करू

पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो.
-  नितीन कापडणीस, आयुक्त

तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित!

ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’
 

News Item ID: 

599-news_story-1576859301

Mobile Device Headline: 

भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले. 

दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली. 

हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला... 

आकसाने चर्चा नको

काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद 

शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य

आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’  

जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा

आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’

न्यायालय पातळीवर मागणी करू

पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो.
-  नितीन कापडणीस, आयुक्त

तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित!

ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’
 

Vertical Image: 

English Headline: 

Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

प्रशासन

administrations

धरण

नगरसेवक

उच्च न्यायालय

high court

वकील

महापालिका

मंत्रालय

Search Functional Tags: 

भाजप, प्रशासन, Administrations, धरण, नगरसेवक, उच्च न्यायालय, High Court, वकील, महापालिका, मंत्रालय

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली.

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

भाजप

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले.  दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली.  हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...  आकसाने चर्चा नको काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’ हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद  शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’   जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’ न्यायालय पातळीवर मागणी करू पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो. -  नितीन कापडणीस, आयुक्त तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित! ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’   News Item ID:  599-news_story-1576859301 Mobile Device Headline:  भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले.  दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली.  हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...  आकसाने चर्चा नको काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’ हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद  शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’   जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’ न्यायालय पातळीवर मागणी करू पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो. -  नितीन कापडणीस, आयुक्त तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित! ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’   Vertical Image:  English Headline:  Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप प्रशासन administrations धरण नगरसेवक उच्च न्यायालय high court वकील महापालिका मंत्रालय Search Functional Tags:  भाजप, प्रशासन, Administrations, धरण, नगरसेवक, उच्च न्यायालय, High Court, वकील, महापालिका, मंत्रालय Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. Send as Notification:  Topic Tags:  सांगली भाजप काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PHfeLi
Read More
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’

सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो. 

खाडे यांच्या गटाकडे संधी

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.

News Item ID: 

599-news_story-1576857788

Mobile Device Headline: 

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो. 

खाडे यांच्या गटाकडे संधी

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.

Vertical Image: 

English Headline: 

BJP K Factor For Sangli ZP President Election

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

विकास

शरद पवार

sharad pawar

म्हैसाळ

पूर

floods

कमळ

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, विकास, शरद पवार, Sharad Pawar, म्हैसाळ, पूर, Floods, कमळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP K Factor For Sangli ZP President Election अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

शिवसेना

राष्ट्रवादी

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’ सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो.  खाडे यांच्या गटाकडे संधी विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका? जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय. News Item ID:  599-news_story-1576857788 Mobile Device Headline:  सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो.  खाडे यांच्या गटाकडे संधी विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका? जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय. Vertical Image:  English Headline:  BJP K Factor For Sangli ZP President Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद विकास शरद पवार sharad pawar म्हैसाळ पूर floods कमळ Search Functional Tags:  जिल्हा परिषद, विकास, शरद पवार, Sharad Pawar, म्हैसाळ, पूर, Floods, कमळ Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP K Factor For Sangli ZP President Election अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते Send as Notification:  Topic Tags:  सांगली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38YDEHV
Read More

Thursday, December 19, 2019

सौंदर्याच्या दुनियेची काळी बाजू - पाहा व्हीडिओ
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर

दिनमान 20 डिसेंबर 2019 

मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. 

वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील. 

तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल. 

धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे. 

कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे. 

पंचांग 20 डिसेंबर 2019 
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576768539

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 20 डिसेंबर 2019 

मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. 

वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील. 

तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल. 

धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे. 

कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे. 

पंचांग 20 डिसेंबर 2019 
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 20 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर दिनमान 20 डिसेंबर 2019  मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.  वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल.  सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल.  कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील.  तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल.  धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे.  मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे.  कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.  मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे.  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576768539 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 20 डिसेंबर 2019  मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.  वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल.  सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल.  कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील.  तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल.  धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे.  मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे.  कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.  मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे.  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 20 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MapiKz
Read More
थंडीच्या दिवसातही कमी करा वजन; 'हे' आहेत तीन उत्तम पर्याय

पुणे : थंडीच्या दिवसांत नेहमीच वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढताना ते खूप लवकर वाढते परंतु, कमी करताना मात्र त्रासदायक ठरते. नानाविध पर्याय करुन पाहिले तरी थंडीच्या दिवसांत मात्र काही केल्या वजन कमी होत नाही. थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल. 

थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी खालील तीन गोष्टी खाल्यास वजन कमी होऊ शकते.

१) गाजर : थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

२) मेथी : मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

३) दालचिनी : दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

News Item ID: 

599-news_story-1576780515

Mobile Device Headline: 

थंडीच्या दिवसातही कमी करा वजन; 'हे' आहेत तीन उत्तम पर्याय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

पुणे : थंडीच्या दिवसांत नेहमीच वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढताना ते खूप लवकर वाढते परंतु, कमी करताना मात्र त्रासदायक ठरते. नानाविध पर्याय करुन पाहिले तरी थंडीच्या दिवसांत मात्र काही केल्या वजन कमी होत नाही. थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल. 

थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी खालील तीन गोष्टी खाल्यास वजन कमी होऊ शकते.

१) गाजर : थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

२) मेथी : मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

३) दालचिनी : दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

Vertical Image: 

English Headline: 

how to reduce weight in winter information in marathi

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

सकाळ

आरोग्य

Search Functional Tags: 

पुणे, सकाळ, आरोग्य

Twitter Publish: 

Meta Description: 

how to reduce weight in winter information in marathi : थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2Q4CzFN

थंडीच्या दिवसातही कमी करा वजन; 'हे' आहेत तीन उत्तम पर्याय पुणे : थंडीच्या दिवसांत नेहमीच वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढताना ते खूप लवकर वाढते परंतु, कमी करताना मात्र त्रासदायक ठरते. नानाविध पर्याय करुन पाहिले तरी थंडीच्या दिवसांत मात्र काही केल्या वजन कमी होत नाही. थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल.  थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी खालील तीन गोष्टी खाल्यास वजन कमी होऊ शकते. १) गाजर : थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो. २) मेथी : मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते. ३) दालचिनी : दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते. News Item ID:  599-news_story-1576780515 Mobile Device Headline:  थंडीच्या दिवसातही कमी करा वजन; 'हे' आहेत तीन उत्तम पर्याय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  पुणे : थंडीच्या दिवसांत नेहमीच वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढताना ते खूप लवकर वाढते परंतु, कमी करताना मात्र त्रासदायक ठरते. नानाविध पर्याय करुन पाहिले तरी थंडीच्या दिवसांत मात्र काही केल्या वजन कमी होत नाही. थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल.  थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी खालील तीन गोष्टी खाल्यास वजन कमी होऊ शकते. १) गाजर : थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो. २) मेथी : मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते. ३) दालचिनी : दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते. Vertical Image:  English Headline:  how to reduce weight in winter information in marathi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सकाळ आरोग्य Search Functional Tags:  पुणे, सकाळ, आरोग्य Twitter Publish:  Meta Description:  how to reduce weight in winter information in marathi : थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2Q4CzFN

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EBL1Hl
Read More
Video : परदेशी मावळ्याची गडकोटांशी दोस्ती

पुणे- बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने १७२ किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि रयतेविषयीची आपुलकी या गुणांनी आपल्यावर गारूड केल्याचे तो आवर्जून सांगतो.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 7:32pm PST

पीटर गेट असे त्यांचे नाव असून, किमान दोनशे किल्ल्यांवर जाऊन, आपल्याला छत्रपतींविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. पीटर हे बेल्जियममधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एका कामासाठी ते चेन्नईत आले. भारतातील निसर्गसौंदर्यांची त्यांच्यावर मोहिनी पडली आणि येथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने पीटर भारावून गेले आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी, तसेच कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील २०० किल्ल्यांवर जाण्याचे पीटरने ठरवले आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. बरं हे सर्व करण्यासाठी फार खर्च येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन, ‘विंचवाचा संसार पाठीवर’ याप्रमाणे त्यांची भटकंती सुरू आहे.

हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका आहे.  

पीटर हे मूळचा धावपटू असल्याने त्यांचा फिटनेस प्रचंड आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करायचीही किमया साधली आहे.

''परदेशातील एखादा माणूस महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येकवेळी मनापासून मदत केली आहे.''

महाराष्ट्रातील माणसं अगदी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत, असं ते आवर्जून सांगतात. अतिथीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना दिसून येते. कोणाच्याही घरी राहिलो, तर सकाळी भरपेट नाश्‍ता केल्याशिवाय ते सोडणारच नाहीत, असं सांगत यजमानांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगण्यात ते रंगून जातात. महाराष्ट्रात राहून, आपल्याला पिठलं भाकरी आवडायला लागली आहे, असंही ते कौतुकाने सांगतात. तसेच आवडता किल्ला कोणता, असं विचारल्यावर नगरमधील रतनगडाचे कौतुक करताना ते अजिबात थकत नाही.  

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 6:37am PST

News Item ID: 

599-news_story-1576594231

Mobile Device Headline: 

Video : परदेशी मावळ्याची गडकोटांशी दोस्ती

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे- बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने १७२ किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि रयतेविषयीची आपुलकी या गुणांनी आपल्यावर गारूड केल्याचे तो आवर्जून सांगतो.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 7:32pm PST

पीटर गेट असे त्यांचे नाव असून, किमान दोनशे किल्ल्यांवर जाऊन, आपल्याला छत्रपतींविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. पीटर हे बेल्जियममधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एका कामासाठी ते चेन्नईत आले. भारतातील निसर्गसौंदर्यांची त्यांच्यावर मोहिनी पडली आणि येथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने पीटर भारावून गेले आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी, तसेच कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील २०० किल्ल्यांवर जाण्याचे पीटरने ठरवले आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. बरं हे सर्व करण्यासाठी फार खर्च येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन, ‘विंचवाचा संसार पाठीवर’ याप्रमाणे त्यांची भटकंती सुरू आहे.

हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका आहे.  

पीटर हे मूळचा धावपटू असल्याने त्यांचा फिटनेस प्रचंड आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करायचीही किमया साधली आहे.

''परदेशातील एखादा माणूस महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येकवेळी मनापासून मदत केली आहे.''

महाराष्ट्रातील माणसं अगदी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत, असं ते आवर्जून सांगतात. अतिथीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना दिसून येते. कोणाच्याही घरी राहिलो, तर सकाळी भरपेट नाश्‍ता केल्याशिवाय ते सोडणारच नाहीत, असं सांगत यजमानांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगण्यात ते रंगून जातात. महाराष्ट्रात राहून, आपल्याला पिठलं भाकरी आवडायला लागली आहे, असंही ते कौतुकाने सांगतात. तसेच आवडता किल्ला कोणता, असं विचारल्यावर नगरमधील रतनगडाचे कौतुक करताना ते अजिबात थकत नाही.  

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 6:37am PST

Vertical Image: 

English Headline: 

Article on Peter geit conquering 172 forts in Maharashtra

Author Type: 

External Author

हर्षदा कोतवाल

भारत

महाराष्ट्र

maharashtra

शिवाजी महाराज

shivaji maharaj

सह्याद्री

रायगड

Search Functional Tags: 

भारत, महाराष्ट्र, Maharashtra, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, सह्याद्री, रायगड

Twitter Publish: 

Meta Description: 

Article on Peter geit conquering 172 forts in Maharashtra: परदेशातील एखादा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, हे समजल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : परदेशी मावळ्याची गडकोटांशी दोस्ती पुणे- बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने १७२ किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि रयतेविषयीची आपुलकी या गुणांनी आपल्यावर गारूड केल्याचे तो आवर्जून सांगतो.         View this post on Instagram                       A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 7:32pm PST पीटर गेट असे त्यांचे नाव असून, किमान दोनशे किल्ल्यांवर जाऊन, आपल्याला छत्रपतींविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. पीटर हे बेल्जियममधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एका कामासाठी ते चेन्नईत आले. भारतातील निसर्गसौंदर्यांची त्यांच्यावर मोहिनी पडली आणि येथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने पीटर भारावून गेले आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी, तसेच कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील २०० किल्ल्यांवर जाण्याचे पीटरने ठरवले आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. बरं हे सर्व करण्यासाठी फार खर्च येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन, ‘विंचवाचा संसार पाठीवर’ याप्रमाणे त्यांची भटकंती सुरू आहे. हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका आहे.   पीटर हे मूळचा धावपटू असल्याने त्यांचा फिटनेस प्रचंड आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करायचीही किमया साधली आहे. ''परदेशातील एखादा माणूस महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येकवेळी मनापासून मदत केली आहे.'' महाराष्ट्रातील माणसं अगदी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत, असं ते आवर्जून सांगतात. अतिथीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना दिसून येते. कोणाच्याही घरी राहिलो, तर सकाळी भरपेट नाश्‍ता केल्याशिवाय ते सोडणारच नाहीत, असं सांगत यजमानांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगण्यात ते रंगून जातात. महाराष्ट्रात राहून, आपल्याला पिठलं भाकरी आवडायला लागली आहे, असंही ते कौतुकाने सांगतात. तसेच आवडता किल्ला कोणता, असं विचारल्यावर नगरमधील रतनगडाचे कौतुक करताना ते अजिबात थकत नाही.           View this post on Instagram                       A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 6:37am PST News Item ID:  599-news_story-1576594231 Mobile Device Headline:  Video : परदेशी मावळ्याची गडकोटांशी दोस्ती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने १७२ किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि रयतेविषयीची आपुलकी या गुणांनी आपल्यावर गारूड केल्याचे तो आवर्जून सांगतो.         View this post on Instagram                       A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 7:32pm PST पीटर गेट असे त्यांचे नाव असून, किमान दोनशे किल्ल्यांवर जाऊन, आपल्याला छत्रपतींविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. पीटर हे बेल्जियममधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एका कामासाठी ते चेन्नईत आले. भारतातील निसर्गसौंदर्यांची त्यांच्यावर मोहिनी पडली आणि येथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने पीटर भारावून गेले आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी, तसेच कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील २०० किल्ल्यांवर जाण्याचे पीटरने ठरवले आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. बरं हे सर्व करण्यासाठी फार खर्च येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन, ‘विंचवाचा संसार पाठीवर’ याप्रमाणे त्यांची भटकंती सुरू आहे. हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका आहे.   पीटर हे मूळचा धावपटू असल्याने त्यांचा फिटनेस प्रचंड आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करायचीही किमया साधली आहे. ''परदेशातील एखादा माणूस महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येकवेळी मनापासून मदत केली आहे.'' महाराष्ट्रातील माणसं अगदी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत, असं ते आवर्जून सांगतात. अतिथीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना दिसून येते. कोणाच्याही घरी राहिलो, तर सकाळी भरपेट नाश्‍ता केल्याशिवाय ते सोडणारच नाहीत, असं सांगत यजमानांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगण्यात ते रंगून जातात. महाराष्ट्रात राहून, आपल्याला पिठलं भाकरी आवडायला लागली आहे, असंही ते कौतुकाने सांगतात. तसेच आवडता किल्ला कोणता, असं विचारल्यावर नगरमधील रतनगडाचे कौतुक करताना ते अजिबात थकत नाही.           View this post on Instagram                       A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on Dec 6, 2019 at 6:37am PST Vertical Image:  English Headline:  Article on Peter geit conquering 172 forts in Maharashtra Author Type:  External Author हर्षदा कोतवाल भारत महाराष्ट्र maharashtra शिवाजी महाराज shivaji maharaj सह्याद्री रायगड Search Functional Tags:  भारत, महाराष्ट्र, Maharashtra, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, सह्याद्री, रायगड Twitter Publish:  Meta Description:  Article on Peter geit conquering 172 forts in Maharashtra: परदेशातील एखादा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, हे समजल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36UtDtv
Read More
चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे) 

औरंगाबाद : सरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावणी होऊनही यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुदत मागितली असता, खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम खंडपीठातील बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ देत खंडपीठाने पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी ठेवली आहे. 

हेही वाचा- अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत...

प्रकरणात जडगाव (ता. औरंगाबाद) येथील सरपंच श्रीमंत गंगाधर भोसले यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सरपंच भोसले यांच्या पत्नीने शासनाच्या गौण खनिजाची रॉयल्टी तहसील कार्यालयात न भरल्याच्या कारणावरून गावातील एका व्यक्तीने सरपंच भोसले यांना अपात्र करावे, अशा आशयाची विनंती करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. प्रकरणात सरपंच भोसले यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. आदेशाला भोसले यांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपिलाद्वारे आव्हान दिले असता भोसलेंचे सदर अपील फेटाळण्यात आले. प्रकरणात सरपंच भोसलेंनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने सुनावणीदरम्यान 7 जुलै 2019 च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली, मात्र करण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात सरपंचांना काम करण्यास मनाई करण्यात आली होती. 

हे वाचाच- खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी

प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रआले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाची भरली जाणारी रक्कम बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

हे वाचलंत का?-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी

News Item ID: 

599-news_story-1576778504

Mobile Device Headline: 

चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे) 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : सरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावणी होऊनही यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुदत मागितली असता, खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम खंडपीठातील बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ देत खंडपीठाने पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी ठेवली आहे. 

हेही वाचा- अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत...

प्रकरणात जडगाव (ता. औरंगाबाद) येथील सरपंच श्रीमंत गंगाधर भोसले यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सरपंच भोसले यांच्या पत्नीने शासनाच्या गौण खनिजाची रॉयल्टी तहसील कार्यालयात न भरल्याच्या कारणावरून गावातील एका व्यक्तीने सरपंच भोसले यांना अपात्र करावे, अशा आशयाची विनंती करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. प्रकरणात सरपंच भोसले यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. आदेशाला भोसले यांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपिलाद्वारे आव्हान दिले असता भोसलेंचे सदर अपील फेटाळण्यात आले. प्रकरणात सरपंच भोसलेंनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने सुनावणीदरम्यान 7 जुलै 2019 च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली, मात्र करण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात सरपंचांना काम करण्यास मनाई करण्यात आली होती. 

हे वाचाच- खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी

प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रआले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाची भरली जाणारी रक्कम बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

हे वाचलंत का?-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी

Vertical Image: 

English Headline: 

thausand Coast to Aurangabad Collector Office

Author Type: 

External Author

सुषेन जाधव

जिल्हाधिकारी कार्यालय

सरकार

government

औरंगाबाद

aurangabad

सरपंच

गंगा

ganga river

पत्नी

wife

रॉ

विभाग

sections

Search Functional Tags: 

जिल्हाधिकारी कार्यालय, सरकार, Government, औरंगाबाद, Aurangabad, सरपंच, गंगा, Ganga River, पत्नी, wife, रॉ, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Keyword: 

thausand Coast to Aurangabad Collector Office

Meta Description: 

thausand Coast to Aurangabad Collector Officeसरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रकरण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  औरंगाबाद : सरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावणी होऊनही यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुदत मागितली असता, खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम खंडपीठातील बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ देत खंडपीठाने पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी ठेवली आहे.  हेही वाचा- अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत... प्रकरणात जडगाव (ता. औरंगाबाद) येथील सरपंच श्रीमंत गंगाधर भोसले यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सरपंच भोसले यांच्या पत्नीने शासनाच्या गौण खनिजाची रॉयल्टी तहसील कार्यालयात न भरल्याच्या कारणावरून गावातील एका व्यक्तीने सरपंच भोसले यांना अपात्र करावे, अशा आशयाची विनंती करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. प्रकरणात सरपंच भोसले यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. आदेशाला भोसले यांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपिलाद्वारे आव्हान दिले असता भोसलेंचे सदर अपील फेटाळण्यात आले. प्रकरणात सरपंच भोसलेंनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने सुनावणीदरम्यान 7 जुलै 2019 च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली, मात्र करण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात सरपंचांना काम करण्यास मनाई करण्यात आली होती.  हे वाचाच- खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रआले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाची भरली जाणारी रक्कम बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी काम पाहिले. हे वाचलंत का?-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी News Item ID:  599-news_story-1576778504 Mobile Device Headline:  चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : सरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावणी होऊनही यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुदत मागितली असता, खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम खंडपीठातील बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ देत खंडपीठाने पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी ठेवली आहे.  हेही वाचा- अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत... प्रकरणात जडगाव (ता. औरंगाबाद) येथील सरपंच श्रीमंत गंगाधर भोसले यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सरपंच भोसले यांच्या पत्नीने शासनाच्या गौण खनिजाची रॉयल्टी तहसील कार्यालयात न भरल्याच्या कारणावरून गावातील एका व्यक्तीने सरपंच भोसले यांना अपात्र करावे, अशा आशयाची विनंती करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. प्रकरणात सरपंच भोसले यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. आदेशाला भोसले यांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपिलाद्वारे आव्हान दिले असता भोसलेंचे सदर अपील फेटाळण्यात आले. प्रकरणात सरपंच भोसलेंनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने सुनावणीदरम्यान 7 जुलै 2019 च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली, मात्र करण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात सरपंचांना काम करण्यास मनाई करण्यात आली होती.  हे वाचाच- खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रआले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाची भरली जाणारी रक्कम बारच्या ग्रंथालयाला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी काम पाहिले. हे वाचलंत का?-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी Vertical Image:  English Headline:  thausand Coast to Aurangabad Collector Office Author Type:  External Author सुषेन जाधव जिल्हाधिकारी कार्यालय सरकार government औरंगाबाद aurangabad सरपंच गंगा ganga river पत्नी wife रॉ विभाग sections Search Functional Tags:  जिल्हाधिकारी कार्यालय, सरकार, Government, औरंगाबाद, Aurangabad, सरपंच, गंगा, Ganga River, पत्नी, wife, रॉ, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Keyword:  thausand Coast to Aurangabad Collector Office Meta Description:  thausand Coast to Aurangabad Collector Officeसरपंचाच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वारंवार सुनावण्या झाल्या. त्यानंतर प्रकरण 18 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी (ता. 19) प्रकरणावर फर्स्ट ऑन बोर्ड सुनावणी झाली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी वकिलातर्फे यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली. वास्तविक जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अनेकवेळा प्रकरण सुनावणीस आले. असे असतानाही पुन्हा वेळ मागितल्याने खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Md1FkB
Read More
तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे)

कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला.

हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे. 
दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. 

हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत! 

News Item ID: 

599-news_story-1576778884

Mobile Device Headline: 

तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला.

हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे. 
दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. 

हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत! 

Vertical Image: 

English Headline: 

282kg Duplicate khava caught a

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

उस्मानाबाद

usmanabad

सांगली

sangli

औषध

drug

प्रशासन

administrations

स्वामी समर्थ

विभाग

sections

कोल्हापूर

पूर

floods

सोयाबीन

दूध

नाटक

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, उस्मानाबाद, Usmanabad, सांगली, Sangli, औषध, drug, प्रशासन, Administrations, स्वामी समर्थ, विभाग, Sections, कोल्हापूर, पूर, Floods, सोयाबीन, दूध, नाटक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

282kg Duplicate khava caught a

Meta Description: 

282kg Duplicate khava caught aयेरमाळायेथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उस्मानाबाद

सांगली

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  News Item ID:  599-news_story-1576778884 Mobile Device Headline:  तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  Vertical Image:  English Headline:  282kg Duplicate khava caught a Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha उस्मानाबाद usmanabad सांगली sangli औषध drug प्रशासन administrations स्वामी समर्थ विभाग sections कोल्हापूर पूर floods सोयाबीन दूध नाटक Search Functional Tags:  वर्षा, Varsha, उस्मानाबाद, Usmanabad, सांगली, Sangli, औषध, drug, प्रशासन, Administrations, स्वामी समर्थ, विभाग, Sections, कोल्हापूर, पूर, Floods, सोयाबीन, दूध, नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  282kg Duplicate khava caught a Meta Description:  282kg Duplicate khava caught aयेरमाळायेथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद सांगली कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2r7mhn4
Read More
मस्त चाललंय आमचं...कुरघोडीचं राजकारण!

औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर जनतेचे प्रश्‍न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे.

नागपूर अधिवेशनाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या गोंधळातच महापौरांनी कामकाज उरकले. 

हेही वाचा-कर्जमाफीला ठाकरे सरकारचा हिरवा कंदील? (वाचा नेमकी प्रक्रिया)

महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या; पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद शहरातील 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. या निर्णयाच्या विरोधात भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत पुन्हा पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा विषय गाजला. 

हे वाचाच-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

भाजपचे राजू शिंदे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी योजना मंजूर केलेली होती. त्यामुळे नागरिकांना आता तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र नव्या "तीन तिघाडा, काम बिघाडा' सरकारने योजनेला स्थगिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते औरंगाबाद शहर असल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे योजनेसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, अशी टीका शिंदे यांनी केली. शासनाने नेमके काय पत्र दिले याचा खुलासा करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी स्वतः खुलासा करतो, असे स्पष्ट केले. सुरवातीला त्याला भाजपतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सहमती दिली. 

हे वाचलंत का?-मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त, नांदेड पोलिसांची कारवाई 

पाच वर्षे तुम्ही विरोधकच 
दरम्यान, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी भाजपवर टीका करताना, तुम्हाला पुढील पाच वर्षे विरोधकांचीच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच त्यांनीही जुन्या योजनांना स्थगिती दिली होती, याची आठवण भाजपला करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या योजनांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे जंजाळ म्हणाले. पाणीपुरवठा योजना होणारच आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच उद्‌घाटन होणार असा दावा जंजाळ यांनी केला. 

हे वाचलंत का?- मुली बनताहेत धाडसी; इथे मिळताहेत धडे (वाचा सविस्तर)

"नागपूरला चला, आधी नागपूरला चला' 
उपमहापौर विजय औताडे यांनी शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, नव्या सरकारने योजनेलाच स्थगिती दिली. त्याचा निषेध करत मी राजीनामा दिला आहे. आम्ही जनतेत जाऊन आवाज उठवू. त्यापूर्वी तुम्ही नागपूरला जाऊन योजनेला स्थगिती नसल्याचे पत्र घेऊन या, त्यासाठी नागपूरला चला, अशी मागणी केली. त्यानंतर 1,680 कोटी लिहिलेल्या टोप्या घातलेले भाजप नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यांनी "नागपूरला चला, नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीतच महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यानंतर नियमित सभेचे कामकाजही त्यांनी घोषणाबाजीतच उरकले गेले. 
 
तुपे, औताडे यांच्यात खडाजंगी 
सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने भाजप नगरसेवक सभागृहात आले. यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे उत्पन्नवाढीच्या विषयावर बोलत होते. त्याला माजी उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. तास-तासभर बोलतात. यांचे तेच ते किती वेळा ऐकायचे असा प्रश्‍न केला. त्याला तुपे यांनी महापौर पीठासन अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने मी बोलत आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर बोलायचे नाही तर कशावर बोलायचे? असा प्रश्‍न केला. "ऐऱ्यागैऱ्यांनी मला शिकवू नये, असे तुपे यांनी म्हणताच, तुमचे भाषण घरी जाऊन करा, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर महापौरांनी औताडे यांना रोखले.

क्लिक करा- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

News Item ID: 

599-news_story-1576781717

Mobile Device Headline: 

मस्त चाललंय आमचं...कुरघोडीचं राजकारण!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर जनतेचे प्रश्‍न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे.

नागपूर अधिवेशनाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या गोंधळातच महापौरांनी कामकाज उरकले. 

हेही वाचा-कर्जमाफीला ठाकरे सरकारचा हिरवा कंदील? (वाचा नेमकी प्रक्रिया)

महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या; पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद शहरातील 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. या निर्णयाच्या विरोधात भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत पुन्हा पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा विषय गाजला. 

हे वाचाच-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

भाजपचे राजू शिंदे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी योजना मंजूर केलेली होती. त्यामुळे नागरिकांना आता तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र नव्या "तीन तिघाडा, काम बिघाडा' सरकारने योजनेला स्थगिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते औरंगाबाद शहर असल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे योजनेसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, अशी टीका शिंदे यांनी केली. शासनाने नेमके काय पत्र दिले याचा खुलासा करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी स्वतः खुलासा करतो, असे स्पष्ट केले. सुरवातीला त्याला भाजपतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सहमती दिली. 

हे वाचलंत का?-मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त, नांदेड पोलिसांची कारवाई 

पाच वर्षे तुम्ही विरोधकच 
दरम्यान, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी भाजपवर टीका करताना, तुम्हाला पुढील पाच वर्षे विरोधकांचीच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच त्यांनीही जुन्या योजनांना स्थगिती दिली होती, याची आठवण भाजपला करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या योजनांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे जंजाळ म्हणाले. पाणीपुरवठा योजना होणारच आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच उद्‌घाटन होणार असा दावा जंजाळ यांनी केला. 

हे वाचलंत का?- मुली बनताहेत धाडसी; इथे मिळताहेत धडे (वाचा सविस्तर)

"नागपूरला चला, आधी नागपूरला चला' 
उपमहापौर विजय औताडे यांनी शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, नव्या सरकारने योजनेलाच स्थगिती दिली. त्याचा निषेध करत मी राजीनामा दिला आहे. आम्ही जनतेत जाऊन आवाज उठवू. त्यापूर्वी तुम्ही नागपूरला जाऊन योजनेला स्थगिती नसल्याचे पत्र घेऊन या, त्यासाठी नागपूरला चला, अशी मागणी केली. त्यानंतर 1,680 कोटी लिहिलेल्या टोप्या घातलेले भाजप नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यांनी "नागपूरला चला, नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीतच महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यानंतर नियमित सभेचे कामकाजही त्यांनी घोषणाबाजीतच उरकले गेले. 
 
तुपे, औताडे यांच्यात खडाजंगी 
सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने भाजप नगरसेवक सभागृहात आले. यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे उत्पन्नवाढीच्या विषयावर बोलत होते. त्याला माजी उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. तास-तासभर बोलतात. यांचे तेच ते किती वेळा ऐकायचे असा प्रश्‍न केला. त्याला तुपे यांनी महापौर पीठासन अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने मी बोलत आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर बोलायचे नाही तर कशावर बोलायचे? असा प्रश्‍न केला. "ऐऱ्यागैऱ्यांनी मला शिकवू नये, असे तुपे यांनी म्हणताच, तुमचे भाषण घरी जाऊन करा, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर महापौरांनी औताडे यांना रोखले.

क्लिक करा- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

Vertical Image: 

English Headline: 

Aurangabad Municipal News

Author Type: 

External Author

माधव इतबारे

भाजप

उपमहापौर

विजय

victory

महापालिका

आंदोलन

agitation

अर्थसंकल्प

union budget

पाणी

water

विषय

topics

औरंगाबाद

aurangabad

शिवसेना

shivsena

राजकारण

politics

नागपूर

nagpur

महाराष्ट्र

maharashtra

विकास

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

बाळ

baby

infant

बाळासाहेब ठाकरे

नगरसेवक

शिवाजी महाराज

shivaji maharaj

Search Functional Tags: 

भाजप, उपमहापौर, विजय, victory, महापालिका, आंदोलन, agitation, अर्थसंकल्प, Union Budget, पाणी, Water, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, शिवसेना, Shivsena, राजकारण, Politics, नागपूर, Nagpur, महाराष्ट्र, Maharashtra, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, नगरसेवक, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Aurangabad Municipal News

Meta Description: 

Aurangabad Municipal News-भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

औरंगाबाद

शिवसेना

नागपूर

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस

बाळासाहेब ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मस्त चाललंय आमचं...कुरघोडीचं राजकारण! औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर जनतेचे प्रश्‍न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. नागपूर अधिवेशनाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या गोंधळातच महापौरांनी कामकाज उरकले.  हेही वाचा-कर्जमाफीला ठाकरे सरकारचा हिरवा कंदील? (वाचा नेमकी प्रक्रिया) महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या; पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद शहरातील 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. या निर्णयाच्या विरोधात भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत पुन्हा पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा विषय गाजला.  हे वाचाच-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  भाजपचे राजू शिंदे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी योजना मंजूर केलेली होती. त्यामुळे नागरिकांना आता तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र नव्या "तीन तिघाडा, काम बिघाडा' सरकारने योजनेला स्थगिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते औरंगाबाद शहर असल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे योजनेसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, अशी टीका शिंदे यांनी केली. शासनाने नेमके काय पत्र दिले याचा खुलासा करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी स्वतः खुलासा करतो, असे स्पष्ट केले. सुरवातीला त्याला भाजपतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सहमती दिली.  हे वाचलंत का?-मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त, नांदेड पोलिसांची कारवाई  पाच वर्षे तुम्ही विरोधकच  दरम्यान, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी भाजपवर टीका करताना, तुम्हाला पुढील पाच वर्षे विरोधकांचीच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच त्यांनीही जुन्या योजनांना स्थगिती दिली होती, याची आठवण भाजपला करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या योजनांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे जंजाळ म्हणाले. पाणीपुरवठा योजना होणारच आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच उद्‌घाटन होणार असा दावा जंजाळ यांनी केला.  हे वाचलंत का?- मुली बनताहेत धाडसी; इथे मिळताहेत धडे (वाचा सविस्तर) "नागपूरला चला, आधी नागपूरला चला'  उपमहापौर विजय औताडे यांनी शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, नव्या सरकारने योजनेलाच स्थगिती दिली. त्याचा निषेध करत मी राजीनामा दिला आहे. आम्ही जनतेत जाऊन आवाज उठवू. त्यापूर्वी तुम्ही नागपूरला जाऊन योजनेला स्थगिती नसल्याचे पत्र घेऊन या, त्यासाठी नागपूरला चला, अशी मागणी केली. त्यानंतर 1,680 कोटी लिहिलेल्या टोप्या घातलेले भाजप नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यांनी "नागपूरला चला, नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीतच महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यानंतर नियमित सभेचे कामकाजही त्यांनी घोषणाबाजीतच उरकले गेले.    तुपे, औताडे यांच्यात खडाजंगी  सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने भाजप नगरसेवक सभागृहात आले. यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे उत्पन्नवाढीच्या विषयावर बोलत होते. त्याला माजी उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. तास-तासभर बोलतात. यांचे तेच ते किती वेळा ऐकायचे असा प्रश्‍न केला. त्याला तुपे यांनी महापौर पीठासन अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने मी बोलत आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर बोलायचे नाही तर कशावर बोलायचे? असा प्रश्‍न केला. "ऐऱ्यागैऱ्यांनी मला शिकवू नये, असे तुपे यांनी म्हणताच, तुमचे भाषण घरी जाऊन करा, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर महापौरांनी औताडे यांना रोखले. क्लिक करा- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  News Item ID:  599-news_story-1576781717 Mobile Device Headline:  मस्त चाललंय आमचं...कुरघोडीचं राजकारण! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर जनतेचे प्रश्‍न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. नागपूर अधिवेशनाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या गोंधळातच महापौरांनी कामकाज उरकले.  हेही वाचा-कर्जमाफीला ठाकरे सरकारचा हिरवा कंदील? (वाचा नेमकी प्रक्रिया) महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या; पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद शहरातील 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. या निर्णयाच्या विरोधात भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत पुन्हा पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा विषय गाजला.  हे वाचाच-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  भाजपचे राजू शिंदे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी योजना मंजूर केलेली होती. त्यामुळे नागरिकांना आता तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र नव्या "तीन तिघाडा, काम बिघाडा' सरकारने योजनेला स्थगिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते औरंगाबाद शहर असल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे योजनेसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, अशी टीका शिंदे यांनी केली. शासनाने नेमके काय पत्र दिले याचा खुलासा करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी स्वतः खुलासा करतो, असे स्पष्ट केले. सुरवातीला त्याला भाजपतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सहमती दिली.  हे वाचलंत का?-मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त, नांदेड पोलिसांची कारवाई  पाच वर्षे तुम्ही विरोधकच  दरम्यान, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी भाजपवर टीका करताना, तुम्हाला पुढील पाच वर्षे विरोधकांचीच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच त्यांनीही जुन्या योजनांना स्थगिती दिली होती, याची आठवण भाजपला करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या योजनांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे जंजाळ म्हणाले. पाणीपुरवठा योजना होणारच आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच उद्‌घाटन होणार असा दावा जंजाळ यांनी केला.  हे वाचलंत का?- मुली बनताहेत धाडसी; इथे मिळताहेत धडे (वाचा सविस्तर) "नागपूरला चला, आधी नागपूरला चला'  उपमहापौर विजय औताडे यांनी शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, नव्या सरकारने योजनेलाच स्थगिती दिली. त्याचा निषेध करत मी राजीनामा दिला आहे. आम्ही जनतेत जाऊन आवाज उठवू. त्यापूर्वी तुम्ही नागपूरला जाऊन योजनेला स्थगिती नसल्याचे पत्र घेऊन या, त्यासाठी नागपूरला चला, अशी मागणी केली. त्यानंतर 1,680 कोटी लिहिलेल्या टोप्या घातलेले भाजप नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यांनी "नागपूरला चला, नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीतच महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यानंतर नियमित सभेचे कामकाजही त्यांनी घोषणाबाजीतच उरकले गेले.    तुपे, औताडे यांच्यात खडाजंगी  सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने भाजप नगरसेवक सभागृहात आले. यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे उत्पन्नवाढीच्या विषयावर बोलत होते. त्याला माजी उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. तास-तासभर बोलतात. यांचे तेच ते किती वेळा ऐकायचे असा प्रश्‍न केला. त्याला तुपे यांनी महापौर पीठासन अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने मी बोलत आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर बोलायचे नाही तर कशावर बोलायचे? असा प्रश्‍न केला. "ऐऱ्यागैऱ्यांनी मला शिकवू नये, असे तुपे यांनी म्हणताच, तुमचे भाषण घरी जाऊन करा, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर महापौरांनी औताडे यांना रोखले. क्लिक करा- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  Vertical Image:  English Headline:  Aurangabad Municipal News Author Type:  External Author माधव इतबारे भाजप उपमहापौर विजय victory महापालिका आंदोलन agitation अर्थसंकल्प union budget पाणी water विषय topics औरंगाबाद aurangabad शिवसेना shivsena राजकारण politics नागपूर nagpur महाराष्ट्र maharashtra विकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare देवेंद्र फडणवीस devendra fadnavis बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे नगरसेवक शिवाजी महाराज shivaji maharaj Search Functional Tags:  भाजप, उपमहापौर, विजय, victory, महापालिका, आंदोलन, agitation, अर्थसंकल्प, Union Budget, पाणी, Water, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, शिवसेना, Shivsena, राजकारण, Politics, नागपूर, Nagpur, महाराष्ट्र, Maharashtra, विकास, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, नगरसेवक, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Keyword:  Aurangabad Municipal News Meta Description:  Aurangabad Municipal News-भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. Send as Notification:  Topic Tags:  भाजप औरंगाबाद शिवसेना नागपूर महाराष्ट्र उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sHjgdR
Read More
पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे)

औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. 

क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी

लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच 

औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. 

हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत. 

उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा 

 
 

News Item ID: 

599-news_story-1576779117

Mobile Device Headline: 

पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. 

क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी

लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच 

औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. 

हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत. 

उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा 

 
 

Vertical Image: 

English Headline: 

Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail

Author Type: 

External Author

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

पत्नी

wife

पोलिस

सरकार

government

वकील

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, पत्नी, wife, पोलिस, सरकार, Government, वकील

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail

Meta Description: 

Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      News Item ID:  599-news_story-1576779117 Mobile Device Headline:  पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      Vertical Image:  English Headline:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad पत्नी wife पोलिस सरकार government वकील Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पत्नी, wife, पोलिस, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Meta Description:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36THYGs
Read More
देशभर जनक्षोभ

नवी दिल्ली -  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. पोलिसांनी कडक भूमिका घेत देशभरात दीड हजाराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

देशभरातील या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या आंदोलनामुळे सरकार काहीशी नमती भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करेल; पण तुकडे तुकडे गॅंगशी नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे मत मांडले. दिल्लीत आज काही भागांमधील मेट्रोसेवा, तसेच इंटरनेट सेवा थांबविण्याची वेळ आली. 

सामाजिक संघटनांची निदर्शने रोखण्यासाठी लालकिल्ला परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. हा आदेश झुगारून निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उत्तर आणि मध्य दिल्लीतील वॉल सिटी भाग, मंडी हाउस परिसर, हिंसाचाराची झळ बसलेला सीलमपूर, जामियानगर आणि शाहीनबाग परिसर, तसेच बवाना या भागांमधील एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, आंदोलकांना जमा होता येऊ नये यासाठी जनपथ, जामा मशीद, लालकिल्ला, विद्यापीठ, दिल्ली गेट, बाराखंबा रोड, पटेल चौक, लोककल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट, मंडी हाउस, सर्वाधिक वर्दळीचे केंद्र असलेले राजीव चौक मेट्रो स्थानक आदी १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. यातील काही नंतर सुरूही करण्यात आली.

गुहा, यादव पोलिसांच्या ताब्यात
नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही आंदोलन झाले. कर्नाटकात हुब्बाली, कलबुर्गी, हसन, म्हैसूर आणि बळ्ळारीत तीव्र आंदोलन झाले. बंगळूरमधील टाउन हॉल परिसरात आंदोलन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आणि दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बुद्धिवंतांच्या वर्तुळातून याचा निषेध होऊ लागला आहे. 

मेघालयात ‘इनर लाइन परमिट’
विधिमंडळाने आज राज्यामध्ये इनर लाइन परमिट लागू करावे अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या घटनेच्याविरोधात राज्यामध्ये कोणतेही हिंसक पडसाद उमटू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील गृहविभाग परिस्थितीचा फेरआढावा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवा बंदच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘यूपी’त तुफान धुमश्‍चक्री
‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. संभळमध्ये आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलकांत जोरदार चकमक झाली. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या वेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. लखनौतीलच ठाकूरगंज, हसनगंजसह सहा ठिकाणांवर मोठा हिंसाचार झाला. मधेगंजमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावली. ठाकूरगंजमध्येच एका वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. हजरतगंजमधील मुख्य चौक ते जुने लखनौ या भागामध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन हजार लोकांना ताब्यात घेतले असून, ६५ पेक्षा अधिक लोकांना थेट अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576783730

Mobile Device Headline: 

देशभर जनक्षोभ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली -  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. पोलिसांनी कडक भूमिका घेत देशभरात दीड हजाराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

देशभरातील या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या आंदोलनामुळे सरकार काहीशी नमती भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करेल; पण तुकडे तुकडे गॅंगशी नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे मत मांडले. दिल्लीत आज काही भागांमधील मेट्रोसेवा, तसेच इंटरनेट सेवा थांबविण्याची वेळ आली. 

सामाजिक संघटनांची निदर्शने रोखण्यासाठी लालकिल्ला परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. हा आदेश झुगारून निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उत्तर आणि मध्य दिल्लीतील वॉल सिटी भाग, मंडी हाउस परिसर, हिंसाचाराची झळ बसलेला सीलमपूर, जामियानगर आणि शाहीनबाग परिसर, तसेच बवाना या भागांमधील एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, आंदोलकांना जमा होता येऊ नये यासाठी जनपथ, जामा मशीद, लालकिल्ला, विद्यापीठ, दिल्ली गेट, बाराखंबा रोड, पटेल चौक, लोककल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट, मंडी हाउस, सर्वाधिक वर्दळीचे केंद्र असलेले राजीव चौक मेट्रो स्थानक आदी १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. यातील काही नंतर सुरूही करण्यात आली.

गुहा, यादव पोलिसांच्या ताब्यात
नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही आंदोलन झाले. कर्नाटकात हुब्बाली, कलबुर्गी, हसन, म्हैसूर आणि बळ्ळारीत तीव्र आंदोलन झाले. बंगळूरमधील टाउन हॉल परिसरात आंदोलन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आणि दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बुद्धिवंतांच्या वर्तुळातून याचा निषेध होऊ लागला आहे. 

मेघालयात ‘इनर लाइन परमिट’
विधिमंडळाने आज राज्यामध्ये इनर लाइन परमिट लागू करावे अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या घटनेच्याविरोधात राज्यामध्ये कोणतेही हिंसक पडसाद उमटू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील गृहविभाग परिस्थितीचा फेरआढावा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवा बंदच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘यूपी’त तुफान धुमश्‍चक्री
‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. संभळमध्ये आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलकांत जोरदार चकमक झाली. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या वेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. लखनौतीलच ठाकूरगंज, हसनगंजसह सहा ठिकाणांवर मोठा हिंसाचार झाला. मधेगंजमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावली. ठाकूरगंजमध्येच एका वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. हजरतगंजमधील मुख्य चौक ते जुने लखनौ या भागामध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन हजार लोकांना ताब्यात घेतले असून, ६५ पेक्षा अधिक लोकांना थेट अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

Agitation in the against Citizenship Law

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

आंदोलन

agitation

दिल्ली

सरकार

government

रविशंकर प्रसाद

ravi shankar prasad

रमेश पोखरियाल निशंक

राजकारण

politics

संघटना

Search Functional Tags: 

आंदोलन, agitation, दिल्ली, सरकार, Government, रविशंकर प्रसाद, Ravi Shankar Prasad, रमेश पोखरियाल निशंक, राजकारण, Politics, संघटना

Twitter Publish: 

Meta Description: 

Agitation in the against Citizenship Law Marathi News:  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

उत्तर प्रदेश

योगी आदित्यनाथ

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशभर जनक्षोभ नवी दिल्ली -  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. पोलिसांनी कडक भूमिका घेत देशभरात दीड हजाराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. देशभरातील या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या आंदोलनामुळे सरकार काहीशी नमती भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करेल; पण तुकडे तुकडे गॅंगशी नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे मत मांडले. दिल्लीत आज काही भागांमधील मेट्रोसेवा, तसेच इंटरनेट सेवा थांबविण्याची वेळ आली.  सामाजिक संघटनांची निदर्शने रोखण्यासाठी लालकिल्ला परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. हा आदेश झुगारून निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  उत्तर आणि मध्य दिल्लीतील वॉल सिटी भाग, मंडी हाउस परिसर, हिंसाचाराची झळ बसलेला सीलमपूर, जामियानगर आणि शाहीनबाग परिसर, तसेच बवाना या भागांमधील एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या.  दरम्यान, आंदोलकांना जमा होता येऊ नये यासाठी जनपथ, जामा मशीद, लालकिल्ला, विद्यापीठ, दिल्ली गेट, बाराखंबा रोड, पटेल चौक, लोककल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट, मंडी हाउस, सर्वाधिक वर्दळीचे केंद्र असलेले राजीव चौक मेट्रो स्थानक आदी १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. यातील काही नंतर सुरूही करण्यात आली. गुहा, यादव पोलिसांच्या ताब्यात नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही आंदोलन झाले. कर्नाटकात हुब्बाली, कलबुर्गी, हसन, म्हैसूर आणि बळ्ळारीत तीव्र आंदोलन झाले. बंगळूरमधील टाउन हॉल परिसरात आंदोलन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आणि दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बुद्धिवंतांच्या वर्तुळातून याचा निषेध होऊ लागला आहे.  मेघालयात ‘इनर लाइन परमिट’ विधिमंडळाने आज राज्यामध्ये इनर लाइन परमिट लागू करावे अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या घटनेच्याविरोधात राज्यामध्ये कोणतेही हिंसक पडसाद उमटू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील गृहविभाग परिस्थितीचा फेरआढावा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवा बंदच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ‘यूपी’त तुफान धुमश्‍चक्री ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. संभळमध्ये आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलकांत जोरदार चकमक झाली. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या वेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. लखनौतीलच ठाकूरगंज, हसनगंजसह सहा ठिकाणांवर मोठा हिंसाचार झाला. मधेगंजमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावली. ठाकूरगंजमध्येच एका वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. हजरतगंजमधील मुख्य चौक ते जुने लखनौ या भागामध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन हजार लोकांना ताब्यात घेतले असून, ६५ पेक्षा अधिक लोकांना थेट अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.  News Item ID:  599-news_story-1576783730 Mobile Device Headline:  देशभर जनक्षोभ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली -  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. पोलिसांनी कडक भूमिका घेत देशभरात दीड हजाराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. देशभरातील या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या आंदोलनामुळे सरकार काहीशी नमती भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करेल; पण तुकडे तुकडे गॅंगशी नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे मत मांडले. दिल्लीत आज काही भागांमधील मेट्रोसेवा, तसेच इंटरनेट सेवा थांबविण्याची वेळ आली.  सामाजिक संघटनांची निदर्शने रोखण्यासाठी लालकिल्ला परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. हा आदेश झुगारून निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  उत्तर आणि मध्य दिल्लीतील वॉल सिटी भाग, मंडी हाउस परिसर, हिंसाचाराची झळ बसलेला सीलमपूर, जामियानगर आणि शाहीनबाग परिसर, तसेच बवाना या भागांमधील एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या.  दरम्यान, आंदोलकांना जमा होता येऊ नये यासाठी जनपथ, जामा मशीद, लालकिल्ला, विद्यापीठ, दिल्ली गेट, बाराखंबा रोड, पटेल चौक, लोककल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट, मंडी हाउस, सर्वाधिक वर्दळीचे केंद्र असलेले राजीव चौक मेट्रो स्थानक आदी १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. यातील काही नंतर सुरूही करण्यात आली. गुहा, यादव पोलिसांच्या ताब्यात नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही आंदोलन झाले. कर्नाटकात हुब्बाली, कलबुर्गी, हसन, म्हैसूर आणि बळ्ळारीत तीव्र आंदोलन झाले. बंगळूरमधील टाउन हॉल परिसरात आंदोलन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आणि दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बुद्धिवंतांच्या वर्तुळातून याचा निषेध होऊ लागला आहे.  मेघालयात ‘इनर लाइन परमिट’ विधिमंडळाने आज राज्यामध्ये इनर लाइन परमिट लागू करावे अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या घटनेच्याविरोधात राज्यामध्ये कोणतेही हिंसक पडसाद उमटू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील गृहविभाग परिस्थितीचा फेरआढावा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवा बंदच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ‘यूपी’त तुफान धुमश्‍चक्री ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. संभळमध्ये आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलकांत जोरदार चकमक झाली. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या वेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. लखनौतीलच ठाकूरगंज, हसनगंजसह सहा ठिकाणांवर मोठा हिंसाचार झाला. मधेगंजमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावली. ठाकूरगंजमध्येच एका वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. हजरतगंजमधील मुख्य चौक ते जुने लखनौ या भागामध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन हजार लोकांना ताब्यात घेतले असून, ६५ पेक्षा अधिक लोकांना थेट अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.  Vertical Image:  English Headline:  Agitation in the against Citizenship Law Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था आंदोलन agitation दिल्ली सरकार government रविशंकर प्रसाद ravi shankar prasad रमेश पोखरियाल निशंक राजकारण politics संघटना Search Functional Tags:  आंदोलन, agitation, दिल्ली, सरकार, Government, रविशंकर प्रसाद, Ravi Shankar Prasad, रमेश पोखरियाल निशंक, राजकारण, Politics, संघटना Twitter Publish:  Meta Description:  Agitation in the against Citizenship Law Marathi News:  ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z75tcm
Read More
संजय राऊतांचे ट्वीट, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा