Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 15, 2019

दिल्ली में हालात सामान्य, लेकिन सरिता विहार से कालिंदी कुंज रोड बंद https://ift.tt/2NfH8z5
नए नागरिकता कानून के खिलाफ आज तीन रैलियां करेंगी ममता बनर्जी https://ift.tt/36CnLVr
अर्थव्यवस्था पर बोले चिदंबरम- ये सामान्य मंदी नहीं, भारत की महामंदी है https://ift.tt/2RWGg38
नागरिकता कानून: दिल्ली में हालात सामान्य, सभी मेट्रो स्टेशन खोले गए https://ift.tt/38R2AkG
CAA: सड़क के साथ कानूनी लड़ाई, आज CJI के सामने आ सकता है केस https://ift.tt/2LXw2eU
नागरिकता कानून: पूर्वोत्तर और बाकी राज्यों में अलग हैं विरोध की वजह https://ift.tt/2LZhxal
नागरिकता कानून से क्यों भड़के हुए हैं देशभर के मुस्लिम संगठन? https://ift.tt/2ElYZwS
BB 13: अरिजीत सिंह का नाम सुनकर चौंके सलमान खान, बाद में की तारीफ https://ift.tt/2PpWVdJ
दिल्ली जामिया, अलीगढ CAB आंदोलन: विद्यार्थ्यांची सुटका, अलीगढमध्येही निदर्शनं, पोलीसही जखमी - LIVE
आता देवेंद्र फडणवीस टार्गेट, पंकजा मुंडेंना कोण देतेय साथ?

बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने पंकजा मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.

मास लीडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही; पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तिकेंद्रित चित्र आहे. मोदी-शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे.

हेही वाचा - फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता...पंकजा मुंडे

भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एकदिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपला बायपास करीत असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. दोन दिवसांत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवरही निशाणे साधले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण राहणार? असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा - सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्याती हे काम मार्गी लागणार

मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यांतील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्यामागील ताकद दाखवीत आणि पक्षालाही जाणीव करून देत; परंतु त्यावेळी सर्वांच्या मागे भाजप होते. परंतु आता भाजपला बायपास करून त्या नव्या रस्त्याने वाटचाल करणार आहेत. त्यांच्या निशाण्यावर फडणवीसही आहेत. त्यामुळे या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण आमदार असणार, याकडे लक्ष लागले आहे. 
 
"त्या' आमदारांनाही दुहेरी भीती 
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजपला बायपास करणारी भूमिका तर घेतली आहेच. शिवाय फडणवीसही त्यांच्या निशाण्यावर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस भाजपचे विधिमंडळाचे नेते असून विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे पंकजांची साथ देताना फडणवीस दुखावणार, हेही निश्‍चित आहे. त्यामुळे आमदार मंडळी दुहेरी कात्रीत सापडली आहे. 
 

News Item ID: 

599-news_story-1576430817

Mobile Device Headline: 

आता देवेंद्र फडणवीस टार्गेट, पंकजा मुंडेंना कोण देतेय साथ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने पंकजा मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.

मास लीडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही; पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तिकेंद्रित चित्र आहे. मोदी-शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे.

हेही वाचा - फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता...पंकजा मुंडे

भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एकदिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपला बायपास करीत असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. दोन दिवसांत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवरही निशाणे साधले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण राहणार? असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा - सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्याती हे काम मार्गी लागणार

मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यांतील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्यामागील ताकद दाखवीत आणि पक्षालाही जाणीव करून देत; परंतु त्यावेळी सर्वांच्या मागे भाजप होते. परंतु आता भाजपला बायपास करून त्या नव्या रस्त्याने वाटचाल करणार आहेत. त्यांच्या निशाण्यावर फडणवीसही आहेत. त्यामुळे या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण आमदार असणार, याकडे लक्ष लागले आहे. 
 
"त्या' आमदारांनाही दुहेरी भीती 
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजपला बायपास करणारी भूमिका तर घेतली आहेच. शिवाय फडणवीसही त्यांच्या निशाण्यावर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस भाजपचे विधिमंडळाचे नेते असून विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे पंकजांची साथ देताना फडणवीस दुखावणार, हेही निश्‍चित आहे. त्यामुळे आमदार मंडळी दुहेरी कात्रीत सापडली आहे. 
 

Vertical Image: 

English Headline: 

Who will support Pankaja Munde

Author Type: 

External Author

दत्ता देशमुख

सकाळ

बीड

beed

भाजप

गोपीनाथ मुंडे

आंदोलन

agitation

पंकजा मुंडे

pankaja munde

खत

fertiliser

आमदार

औरंगाबाद

aurangabad

एकदिवसीय

odi

नगर

पुणे

परभणी

parbhabi

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

Search Functional Tags: 

सकाळ, बीड, Beed, भाजप, गोपीनाथ मुंडे, आंदोलन, agitation, पंकजा मुंडे, Pankaja Munde, खत, Fertiliser, आमदार, औरंगाबाद, Aurangabad, एकदिवसीय, ODI, नगर, पुणे, परभणी, Parbhabi, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Who will support Pankaja Munde

Meta Description: 

Who will support Pankaja Munde बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आता देवेंद्र फडणवीस टार्गेट, पंकजा मुंडेंना कोण देतेय साथ? बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने पंकजा मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत. मास लीडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही; पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तिकेंद्रित चित्र आहे. मोदी-शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे. हेही वाचा - फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता...पंकजा मुंडे भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एकदिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपला बायपास करीत असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. दोन दिवसांत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवरही निशाणे साधले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण राहणार? असा प्रश्‍न आहे. हेही वाचा - सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्याती हे काम मार्गी लागणार मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यांतील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्यामागील ताकद दाखवीत आणि पक्षालाही जाणीव करून देत; परंतु त्यावेळी सर्वांच्या मागे भाजप होते. परंतु आता भाजपला बायपास करून त्या नव्या रस्त्याने वाटचाल करणार आहेत. त्यांच्या निशाण्यावर फडणवीसही आहेत. त्यामुळे या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण आमदार असणार, याकडे लक्ष लागले आहे.    "त्या' आमदारांनाही दुहेरी भीती  दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजपला बायपास करणारी भूमिका तर घेतली आहेच. शिवाय फडणवीसही त्यांच्या निशाण्यावर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस भाजपचे विधिमंडळाचे नेते असून विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे पंकजांची साथ देताना फडणवीस दुखावणार, हेही निश्‍चित आहे. त्यामुळे आमदार मंडळी दुहेरी कात्रीत सापडली आहे.    News Item ID:  599-news_story-1576430817 Mobile Device Headline:  आता देवेंद्र फडणवीस टार्गेट, पंकजा मुंडेंना कोण देतेय साथ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने पंकजा मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत. मास लीडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही; पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तिकेंद्रित चित्र आहे. मोदी-शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे. हेही वाचा - फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता...पंकजा मुंडे भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एकदिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपला बायपास करीत असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. दोन दिवसांत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवरही निशाणे साधले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण राहणार? असा प्रश्‍न आहे. हेही वाचा - सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्याती हे काम मार्गी लागणार मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यांतील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्यामागील ताकद दाखवीत आणि पक्षालाही जाणीव करून देत; परंतु त्यावेळी सर्वांच्या मागे भाजप होते. परंतु आता भाजपला बायपास करून त्या नव्या रस्त्याने वाटचाल करणार आहेत. त्यांच्या निशाण्यावर फडणवीसही आहेत. त्यामुळे या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण आमदार असणार, याकडे लक्ष लागले आहे.    "त्या' आमदारांनाही दुहेरी भीती  दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजपला बायपास करणारी भूमिका तर घेतली आहेच. शिवाय फडणवीसही त्यांच्या निशाण्यावर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस भाजपचे विधिमंडळाचे नेते असून विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे पंकजांची साथ देताना फडणवीस दुखावणार, हेही निश्‍चित आहे. त्यामुळे आमदार मंडळी दुहेरी कात्रीत सापडली आहे.    Vertical Image:  English Headline:  Who will support Pankaja Munde Author Type:  External Author दत्ता देशमुख सकाळ बीड beed भाजप गोपीनाथ मुंडे आंदोलन agitation पंकजा मुंडे pankaja munde खत fertiliser आमदार औरंगाबाद aurangabad एकदिवसीय odi नगर पुणे परभणी parbhabi देवेंद्र फडणवीस devendra fadnavis Search Functional Tags:  सकाळ, बीड, Beed, भाजप, गोपीनाथ मुंडे, आंदोलन, agitation, पंकजा मुंडे, Pankaja Munde, खत, Fertiliser, आमदार, औरंगाबाद, Aurangabad, एकदिवसीय, ODI, नगर, पुणे, परभणी, Parbhabi, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis Twitter Publish:  Meta Keyword:  Who will support Pankaja Munde Meta Description:  Who will support Pankaja Munde बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35rzgip
Read More
# PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video)

पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे. 

हा खर्च कमी की काय 
म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे.

ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख
कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे.

अर्थसंकल्पात तरतूद
घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत.
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

News Item ID: 

599-news_story-1576431306

Mobile Device Headline: 

# PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे. 

हा खर्च कमी की काय 
म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे.

ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख
कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे.

अर्थसंकल्पात तरतूद
घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत.
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

Vertical Image: 

English Headline: 

Sanitation Worker in pune

Author Type: 

External Author

ज्ञानेश सावंत 

पुणे

महापालिका

Search Functional Tags: 

पुणे, महापालिका

Twitter Publish: 

Meta Description: 

Sanitation Worker in pune Marathi News: कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

# PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका News Item ID:  599-news_story-1576431306 Mobile Device Headline:  # PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका Vertical Image:  English Headline:  Sanitation Worker in pune Author Type:  External Author ज्ञानेश सावंत  पुणे महापालिका Search Functional Tags:  पुणे, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Sanitation Worker in pune Marathi News: कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38QZsFs
Read More
आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

औरंगाबाद : अचानक आलेल्या आजारपणात आरोग्य योजना अन्‌ मदत केंद्रांची माहिती नसल्याने शिकल्या-सवरलेल्यांची अडाण्यासारखी गत होते. शिवाय आरोग्य योजना आहेत. मग मदत का मिळत नाही, म्हणून वादाचेही प्रसंग उद्भवतात. त्यामुळे उपलब्ध शासकीय आरोग्य योजनेची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. शिवाय केंद्राच्या योजनेपेक्षा राज्याच्या योजना सरस आहेत; मात्र त्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्‍यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आठ जिल्ह्यांत 2 जुलै 2012 ला सुरू झालेली आरोग्य योजना सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने ओळखल्या जात होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यभरात लागू झालेल्या या योजनेला 13 एप्रिल 2017 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपी-जेएवाय) या नावाने पुढे सुरू ठेवण्यास मान्यता मिळाली.

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू? 

यात 30 विशेषोपचार सेवेअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया, तसेच 121 पाठपुरावा सेवांचा पूर्वी समावेश होता. त्यानंतर कमी वापरात असलेल्या उपचार शस्त्रक्रियांना वगळून कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप आणि नी रिप्लेसमेंट, वृद्ध, सिकलसेल, ऍनिमिया, डेंगी, स्वाईनल्यूच्या नव्या उपचारांचा समावेश करण्यात आल्याने आता 31 विशेषसेवांतर्गत 1,100 प्रोसिजरचा योजनेत समावेश आहे.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 971 उपचार पद्धतीसाठी प्रोसीजर निहाय क्‍लिनिकल प्रोटोकॉल तयार असून, प्रीओथ संलग्नीकरण करण्यात आला. प्रति कुटुंब दीड लाख, तर मुत्रपिंड रोपणासाठी अडीच लाखांची मदत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला मिळते. जिल्ह्यात साधारण वर्षभरात 22 ते 23 हजार रुग्ण या योजनेचा लाभ घेत असल्याचे आरोग्य मित्रांकडून सांगण्यात आले. 

हे आहेत लाभार्थी 

पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी राशन कार्डधारक कुटुंब ज्याचे उत्पन्न एक लाखांच्या आतील आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच औरंगाबाद, अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

शासकीय आश्रम शाळा, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अधिस्विकृतीधारक पत्रकार व जिल्हा माहीती कार्यालयाकडे नोंदणी असलेले पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व 23 अंगिकृत रुग्णालयांत आरोग्य मित्र यासाठी मदत करतात. 

येथूनही मिळते मदत 

प्रधानमंत्री साहाय्यता निधी ः 1 ते 3 लाख 

मुख्यमंत्री साहय्यता निधी ः 1 ते 3 लाख 

शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट ः 25 हजार 

सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट ः 25 हजार 

महालक्ष्मी मंडदीर ट्रस्ट ः दहा हजार 

शहानिशाकरूनच मदत 

धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते. 

आवश्‍यक कागदपत्रे 

आजाराचे निदान झाल्यावर जेथे उपचार व शस्त्रक्रिया करायची आहे. त्या हॉस्पिटलचे लेखी पत्र, कोटेशन, वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर बॅंकेची माहीती. मदत मिळणार असल्यास हॉस्पिटलला तशी पूर्वकल्पना देणे. रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रधानमंत्री साहाय्यतेसाठी खासदार तर मुख्यमंत्री साहाय्यतेसाठी आमदाराचे शिफारस पत्र, शंभर रुपयाच्या स्टॅंपवर शपथपत्र मदतीसाठी अर्जापूर्वी जुळवाजुळव करून ठेवावीत. 

पॅकेज अपटेड होणे गरजेचे 

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात सर्वांधिक उपचार या योजनेतून होतात. टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयात अतिंगभीर रुग्णांना उपचार मिळतात; मात्र योजनेचे लाभार्थी असतानाही त्यांना योजनेचा किचकट व वेळखावू प्रक्रियेमुळे लाभ घेता येत नाही. कर्करोगातील औषधी दिवसेंदिवस अपटेड होत आहेत. त्या महागड्या औषधी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील उपचारात बाहेरुन खरेदी करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासंदर्भात लेखी सूचनाही कर्करोग रुग्णालयाने केली आहे. अशाच स्वरुपाच्या अडचणी संलग्नीकरण असलेल्या रुग्णालयात भासत असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 

एमजेपीजेएवाय योजनेतील पॅकेजची रक्कम कमी पडल्यास पुढील उपचारांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा आहेत; मात्र या योजनेत केवळ 2011 च्या आर्थीक सर्वेक्षणातील निवडक कुटुंबांचा समावेश आहे. त्याच्या माहीतीसाठी 14,555 या टोल फ्री क्रमांकावर माहीती मिळू शकते. या दोन्ही योजना कॅशलेस स्वरुपाच्या आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576420037

Mobile Device Headline: 

आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : अचानक आलेल्या आजारपणात आरोग्य योजना अन्‌ मदत केंद्रांची माहिती नसल्याने शिकल्या-सवरलेल्यांची अडाण्यासारखी गत होते. शिवाय आरोग्य योजना आहेत. मग मदत का मिळत नाही, म्हणून वादाचेही प्रसंग उद्भवतात. त्यामुळे उपलब्ध शासकीय आरोग्य योजनेची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. शिवाय केंद्राच्या योजनेपेक्षा राज्याच्या योजना सरस आहेत; मात्र त्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्‍यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आठ जिल्ह्यांत 2 जुलै 2012 ला सुरू झालेली आरोग्य योजना सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने ओळखल्या जात होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यभरात लागू झालेल्या या योजनेला 13 एप्रिल 2017 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपी-जेएवाय) या नावाने पुढे सुरू ठेवण्यास मान्यता मिळाली.

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू? 

यात 30 विशेषोपचार सेवेअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया, तसेच 121 पाठपुरावा सेवांचा पूर्वी समावेश होता. त्यानंतर कमी वापरात असलेल्या उपचार शस्त्रक्रियांना वगळून कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप आणि नी रिप्लेसमेंट, वृद्ध, सिकलसेल, ऍनिमिया, डेंगी, स्वाईनल्यूच्या नव्या उपचारांचा समावेश करण्यात आल्याने आता 31 विशेषसेवांतर्गत 1,100 प्रोसिजरचा योजनेत समावेश आहे.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 971 उपचार पद्धतीसाठी प्रोसीजर निहाय क्‍लिनिकल प्रोटोकॉल तयार असून, प्रीओथ संलग्नीकरण करण्यात आला. प्रति कुटुंब दीड लाख, तर मुत्रपिंड रोपणासाठी अडीच लाखांची मदत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला मिळते. जिल्ह्यात साधारण वर्षभरात 22 ते 23 हजार रुग्ण या योजनेचा लाभ घेत असल्याचे आरोग्य मित्रांकडून सांगण्यात आले. 

हे आहेत लाभार्थी 

पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी राशन कार्डधारक कुटुंब ज्याचे उत्पन्न एक लाखांच्या आतील आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच औरंगाबाद, अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

शासकीय आश्रम शाळा, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अधिस्विकृतीधारक पत्रकार व जिल्हा माहीती कार्यालयाकडे नोंदणी असलेले पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व 23 अंगिकृत रुग्णालयांत आरोग्य मित्र यासाठी मदत करतात. 

येथूनही मिळते मदत 

प्रधानमंत्री साहाय्यता निधी ः 1 ते 3 लाख 

मुख्यमंत्री साहय्यता निधी ः 1 ते 3 लाख 

शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट ः 25 हजार 

सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट ः 25 हजार 

महालक्ष्मी मंडदीर ट्रस्ट ः दहा हजार 

शहानिशाकरूनच मदत 

धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते. 

आवश्‍यक कागदपत्रे 

आजाराचे निदान झाल्यावर जेथे उपचार व शस्त्रक्रिया करायची आहे. त्या हॉस्पिटलचे लेखी पत्र, कोटेशन, वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर बॅंकेची माहीती. मदत मिळणार असल्यास हॉस्पिटलला तशी पूर्वकल्पना देणे. रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रधानमंत्री साहाय्यतेसाठी खासदार तर मुख्यमंत्री साहाय्यतेसाठी आमदाराचे शिफारस पत्र, शंभर रुपयाच्या स्टॅंपवर शपथपत्र मदतीसाठी अर्जापूर्वी जुळवाजुळव करून ठेवावीत. 

पॅकेज अपटेड होणे गरजेचे 

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात सर्वांधिक उपचार या योजनेतून होतात. टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयात अतिंगभीर रुग्णांना उपचार मिळतात; मात्र योजनेचे लाभार्थी असतानाही त्यांना योजनेचा किचकट व वेळखावू प्रक्रियेमुळे लाभ घेता येत नाही. कर्करोगातील औषधी दिवसेंदिवस अपटेड होत आहेत. त्या महागड्या औषधी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील उपचारात बाहेरुन खरेदी करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासंदर्भात लेखी सूचनाही कर्करोग रुग्णालयाने केली आहे. अशाच स्वरुपाच्या अडचणी संलग्नीकरण असलेल्या रुग्णालयात भासत असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 

एमजेपीजेएवाय योजनेतील पॅकेजची रक्कम कमी पडल्यास पुढील उपचारांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा आहेत; मात्र या योजनेत केवळ 2011 च्या आर्थीक सर्वेक्षणातील निवडक कुटुंबांचा समावेश आहे. त्याच्या माहीतीसाठी 14,555 या टोल फ्री क्रमांकावर माहीती मिळू शकते. या दोन्ही योजना कॅशलेस स्वरुपाच्या आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

Know About Government Health Schemes in Maharashtra

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औरंगाबाद

aurangabad

आरोग्य

health

राजीव गांधी

कर्करोग

पंकजा मुंडे

pankaja munde

उत्पन्न

अमरावती

विभाग

sections

शेतकरी आत्महत्या

आत्महत्या

पोलिस

निर्भया

पत्रकार

मुख्यमंत्री

निवडणूक

खासदार

टोल

कॅशलेस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, आरोग्य, Health, राजीव गांधी, कर्करोग, पंकजा मुंडे, Pankaja Munde, उत्पन्न, अमरावती, विभाग, Sections, शेतकरी आत्महत्या, आत्महत्या, पोलिस, निर्भया, पत्रकार, मुख्यमंत्री, निवडणूक, खासदार, टोल, कॅशलेस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Know About Available Health Schemes in Maharashtra

Meta Description: 

Know About Available Health Schemes in Maharashtra धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते. 

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

कर्करोग

पंकजा मुंडे

अमरावती

वर्धा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना औरंगाबाद : अचानक आलेल्या आजारपणात आरोग्य योजना अन्‌ मदत केंद्रांची माहिती नसल्याने शिकल्या-सवरलेल्यांची अडाण्यासारखी गत होते. शिवाय आरोग्य योजना आहेत. मग मदत का मिळत नाही, म्हणून वादाचेही प्रसंग उद्भवतात. त्यामुळे उपलब्ध शासकीय आरोग्य योजनेची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. शिवाय केंद्राच्या योजनेपेक्षा राज्याच्या योजना सरस आहेत; मात्र त्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्‍यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. आठ जिल्ह्यांत 2 जुलै 2012 ला सुरू झालेली आरोग्य योजना सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने ओळखल्या जात होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यभरात लागू झालेल्या या योजनेला 13 एप्रिल 2017 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपी-जेएवाय) या नावाने पुढे सुरू ठेवण्यास मान्यता मिळाली. हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?  यात 30 विशेषोपचार सेवेअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया, तसेच 121 पाठपुरावा सेवांचा पूर्वी समावेश होता. त्यानंतर कमी वापरात असलेल्या उपचार शस्त्रक्रियांना वगळून कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप आणि नी रिप्लेसमेंट, वृद्ध, सिकलसेल, ऍनिमिया, डेंगी, स्वाईनल्यूच्या नव्या उपचारांचा समावेश करण्यात आल्याने आता 31 विशेषसेवांतर्गत 1,100 प्रोसिजरचा योजनेत समावेश आहे. उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?  तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 971 उपचार पद्धतीसाठी प्रोसीजर निहाय क्‍लिनिकल प्रोटोकॉल तयार असून, प्रीओथ संलग्नीकरण करण्यात आला. प्रति कुटुंब दीड लाख, तर मुत्रपिंड रोपणासाठी अडीच लाखांची मदत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला मिळते. जिल्ह्यात साधारण वर्षभरात 22 ते 23 हजार रुग्ण या योजनेचा लाभ घेत असल्याचे आरोग्य मित्रांकडून सांगण्यात आले.  हे आहेत लाभार्थी  पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी राशन कार्डधारक कुटुंब ज्याचे उत्पन्न एक लाखांच्या आतील आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच औरंगाबाद, अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी  शासकीय आश्रम शाळा, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अधिस्विकृतीधारक पत्रकार व जिल्हा माहीती कार्यालयाकडे नोंदणी असलेले पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व 23 अंगिकृत रुग्णालयांत आरोग्य मित्र यासाठी मदत करतात.  येथूनही मिळते मदत  प्रधानमंत्री साहाय्यता निधी ः 1 ते 3 लाख  मुख्यमंत्री साहय्यता निधी ः 1 ते 3 लाख  शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट ः 25 हजार  सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट ः 25 हजार  महालक्ष्मी मंडदीर ट्रस्ट ः दहा हजार  शहानिशाकरूनच मदत  धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते.  आवश्‍यक कागदपत्रे  आजाराचे निदान झाल्यावर जेथे उपचार व शस्त्रक्रिया करायची आहे. त्या हॉस्पिटलचे लेखी पत्र, कोटेशन, वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर बॅंकेची माहीती. मदत मिळणार असल्यास हॉस्पिटलला तशी पूर्वकल्पना देणे. रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रधानमंत्री साहाय्यतेसाठी खासदार तर मुख्यमंत्री साहाय्यतेसाठी आमदाराचे शिफारस पत्र, शंभर रुपयाच्या स्टॅंपवर शपथपत्र मदतीसाठी अर्जापूर्वी जुळवाजुळव करून ठेवावीत.  पॅकेज अपटेड होणे गरजेचे  शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात सर्वांधिक उपचार या योजनेतून होतात. टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयात अतिंगभीर रुग्णांना उपचार मिळतात; मात्र योजनेचे लाभार्थी असतानाही त्यांना योजनेचा किचकट व वेळखावू प्रक्रियेमुळे लाभ घेता येत नाही. कर्करोगातील औषधी दिवसेंदिवस अपटेड होत आहेत. त्या महागड्या औषधी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील उपचारात बाहेरुन खरेदी करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासंदर्भात लेखी सूचनाही कर्करोग रुग्णालयाने केली आहे. अशाच स्वरुपाच्या अडचणी संलग्नीकरण असलेल्या रुग्णालयात भासत असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  एमजेपीजेएवाय योजनेतील पॅकेजची रक्कम कमी पडल्यास पुढील उपचारांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा आहेत; मात्र या योजनेत केवळ 2011 च्या आर्थीक सर्वेक्षणातील निवडक कुटुंबांचा समावेश आहे. त्याच्या माहीतीसाठी 14,555 या टोल फ्री क्रमांकावर माहीती मिळू शकते. या दोन्ही योजना कॅशलेस स्वरुपाच्या आहेत.  News Item ID:  599-news_story-1576420037 Mobile Device Headline:  आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : अचानक आलेल्या आजारपणात आरोग्य योजना अन्‌ मदत केंद्रांची माहिती नसल्याने शिकल्या-सवरलेल्यांची अडाण्यासारखी गत होते. शिवाय आरोग्य योजना आहेत. मग मदत का मिळत नाही, म्हणून वादाचेही प्रसंग उद्भवतात. त्यामुळे उपलब्ध शासकीय आरोग्य योजनेची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. शिवाय केंद्राच्या योजनेपेक्षा राज्याच्या योजना सरस आहेत; मात्र त्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्‍यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. आठ जिल्ह्यांत 2 जुलै 2012 ला सुरू झालेली आरोग्य योजना सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने ओळखल्या जात होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यभरात लागू झालेल्या या योजनेला 13 एप्रिल 2017 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपी-जेएवाय) या नावाने पुढे सुरू ठेवण्यास मान्यता मिळाली. हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?  यात 30 विशेषोपचार सेवेअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया, तसेच 121 पाठपुरावा सेवांचा पूर्वी समावेश होता. त्यानंतर कमी वापरात असलेल्या उपचार शस्त्रक्रियांना वगळून कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप आणि नी रिप्लेसमेंट, वृद्ध, सिकलसेल, ऍनिमिया, डेंगी, स्वाईनल्यूच्या नव्या उपचारांचा समावेश करण्यात आल्याने आता 31 विशेषसेवांतर्गत 1,100 प्रोसिजरचा योजनेत समावेश आहे. उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?  तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 971 उपचार पद्धतीसाठी प्रोसीजर निहाय क्‍लिनिकल प्रोटोकॉल तयार असून, प्रीओथ संलग्नीकरण करण्यात आला. प्रति कुटुंब दीड लाख, तर मुत्रपिंड रोपणासाठी अडीच लाखांची मदत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला मिळते. जिल्ह्यात साधारण वर्षभरात 22 ते 23 हजार रुग्ण या योजनेचा लाभ घेत असल्याचे आरोग्य मित्रांकडून सांगण्यात आले.  हे आहेत लाभार्थी  पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी राशन कार्डधारक कुटुंब ज्याचे उत्पन्न एक लाखांच्या आतील आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच औरंगाबाद, अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी  शासकीय आश्रम शाळा, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अधिस्विकृतीधारक पत्रकार व जिल्हा माहीती कार्यालयाकडे नोंदणी असलेले पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व 23 अंगिकृत रुग्णालयांत आरोग्य मित्र यासाठी मदत करतात.  येथूनही मिळते मदत  प्रधानमंत्री साहाय्यता निधी ः 1 ते 3 लाख  मुख्यमंत्री साहय्यता निधी ः 1 ते 3 लाख  शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट ः 25 हजार  सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट ः 25 हजार  महालक्ष्मी मंडदीर ट्रस्ट ः दहा हजार  शहानिशाकरूनच मदत  धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते.  आवश्‍यक कागदपत्रे  आजाराचे निदान झाल्यावर जेथे उपचार व शस्त्रक्रिया करायची आहे. त्या हॉस्पिटलचे लेखी पत्र, कोटेशन, वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर बॅंकेची माहीती. मदत मिळणार असल्यास हॉस्पिटलला तशी पूर्वकल्पना देणे. रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रधानमंत्री साहाय्यतेसाठी खासदार तर मुख्यमंत्री साहाय्यतेसाठी आमदाराचे शिफारस पत्र, शंभर रुपयाच्या स्टॅंपवर शपथपत्र मदतीसाठी अर्जापूर्वी जुळवाजुळव करून ठेवावीत.  पॅकेज अपटेड होणे गरजेचे  शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात सर्वांधिक उपचार या योजनेतून होतात. टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयात अतिंगभीर रुग्णांना उपचार मिळतात; मात्र योजनेचे लाभार्थी असतानाही त्यांना योजनेचा किचकट व वेळखावू प्रक्रियेमुळे लाभ घेता येत नाही. कर्करोगातील औषधी दिवसेंदिवस अपटेड होत आहेत. त्या महागड्या औषधी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील उपचारात बाहेरुन खरेदी करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासंदर्भात लेखी सूचनाही कर्करोग रुग्णालयाने केली आहे. अशाच स्वरुपाच्या अडचणी संलग्नीकरण असलेल्या रुग्णालयात भासत असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  एमजेपीजेएवाय योजनेतील पॅकेजची रक्कम कमी पडल्यास पुढील उपचारांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा आहेत; मात्र या योजनेत केवळ 2011 च्या आर्थीक सर्वेक्षणातील निवडक कुटुंबांचा समावेश आहे. त्याच्या माहीतीसाठी 14,555 या टोल फ्री क्रमांकावर माहीती मिळू शकते. या दोन्ही योजना कॅशलेस स्वरुपाच्या आहेत.  Vertical Image:  English Headline:  Know About Government Health Schemes in Maharashtra Author Type:  External Author योगेश पायघन औरंगाबाद aurangabad आरोग्य health राजीव गांधी कर्करोग पंकजा मुंडे pankaja munde उत्पन्न अमरावती विभाग sections शेतकरी आत्महत्या आत्महत्या पोलिस निर्भया पत्रकार मुख्यमंत्री निवडणूक खासदार टोल कॅशलेस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, आरोग्य, Health, राजीव गांधी, कर्करोग, पंकजा मुंडे, Pankaja Munde, उत्पन्न, अमरावती, विभाग, Sections, शेतकरी आत्महत्या, आत्महत्या, पोलिस, निर्भया, पत्रकार, मुख्यमंत्री, निवडणूक, खासदार, टोल, कॅशलेस Twitter Publish:  Meta Keyword:  Know About Available Health Schemes in Maharashtra Meta Description:  Know About Available Health Schemes in Maharashtra धर्मादायी रुग्णालयांत दहा टक्के बेड्‌स निर्धन रुग्णांसाठी तर दहा टक्के बेड्‌सवर गरजू रुग्णांना सवलत दिल्या जातात; मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना आवश्‍यक असते. सामाजिक व खासगी ट्रस्टकडूनही मदत देऊ केली जाते; पण या सर्व मदत खात्रीने मिळतातच असे नाही. तिथे अर्जांची छाणणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शहानिशाकरूच मदत मिळते.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद कर्करोग पंकजा मुंडे अमरावती वर्धा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38ItPOj
Read More
"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल 

मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576437212

Mobile Device Headline: 

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

New Changes in Deccan Queen from new year

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

पुणे

रेल्वे

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे

Twitter Publish: 

Meta Description: 

New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  News Item ID:  599-news_story-1576437212 Mobile Device Headline:  "डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  Vertical Image:  English Headline:  New Changes in Deccan Queen from new year Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai पुणे रेल्वे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे Twitter Publish:  Meta Description:  New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z0Z56N
Read More