Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

ओम बिड़ला ने राहुल गांधी के खिलाफ शिकायत को विशेषाधिकार समिति को भेजा https://ift.tt/2RPx943
जब राज कपूर को अवॉर्ड देने के लिए राष्ट्रपति ने तोड़ा था प्रोटोकॉल https://ift.tt/2LT4JCC
CAB: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम का पेटलंय? जाणून घेण्यासारखं सर्वकाही
BOX OFFICE: रानी मुखर्जी की 'मर्दानी 2'- यहां जानें कैसा रहा ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: रानी मुखर्जी की 'मर्दानी 2'- यहां जानें कैसा रहा ओपनिंग कलेक्शन

December 13, 2019 0 Comments
रानी मुखर्जी स्टारर फिल्म मर्दानी 2 ने इस शुक्रवार सिनेमाघरों में दस्तक दिया है। फिल्म को जहां समीक्षकों से पॉजिटिव प्रतिक्रिया मिली है, वही...
Read More
दिल्ली: प्लास्टिक की फैक्ट्री में लगी आग, दमकल की 8 गाड़ियां पहुंचीं https://ift.tt/2t8ZSGD
माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. 

कोण आहे ही मुलगी?

श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. 'सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही. पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते, 

आदरणीय मुख्यमंत्रीजी, 
माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. 
मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे 1ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. 
मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.'' 
म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही. 
माझे पप्पा खूप चांगले आहेत. 

From,

Shreya Sachin Harale,

Matsyodari English School,

Ambad. Pin - 431204

कुटुंबप्रमुखावर किती ताण? 

अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडे चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हफ्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडे तीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडे तीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे? 

म्हणून करतात ओव्हरटाईम 

घरची परिस्थिती जेमतेम. साडे तीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, "पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते. 

मुख्यमंत्री काय उत्तर देणार? 

बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे. 

हेही वाचा - आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसांचा दंडुका

News Item ID: 

599-news_story-1576255966

Mobile Device Headline: 

माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. 

कोण आहे ही मुलगी?

श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. 'सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही. पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते, 

आदरणीय मुख्यमंत्रीजी, 
माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. 
मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे 1ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. 
मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.'' 
म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही. 
माझे पप्पा खूप चांगले आहेत. 

From,

Shreya Sachin Harale,

Matsyodari English School,

Ambad. Pin - 431204

कुटुंबप्रमुखावर किती ताण? 

अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडे चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हफ्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडे तीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडे तीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे? 

म्हणून करतात ओव्हरटाईम 

घरची परिस्थिती जेमतेम. साडे तीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, "पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते. 

मुख्यमंत्री काय उत्तर देणार? 

बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे. 

हेही वाचा - आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसांचा दंडुका

Vertical Image: 

English Headline: 

Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father

Author Type: 

External Author

बाबासाहेब गोंटे 

बाबा

baba

एसटी

st

सोशल मीडिया

विषय

topics

मत्स्य

सकाळ

वर्षा

varsha

कर्ज

शिक्षण

education

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

Search Functional Tags: 

बाबा, Baba, एसटी, ST, सोशल मीडिया, विषय, Topics, मत्स्य, सकाळ, वर्षा, Varsha, कर्ज, शिक्षण, Education, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father, Jalna News, Ambad News

Meta Description: 

Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father, Jalna News, Ambad News

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2YJpxSb

माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे.  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.  कोण आहे ही मुलगी? श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. 'सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही. पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते,  आदरणीय मुख्यमंत्रीजी,  माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे.  मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे 1ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात.  मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.''  म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही.  माझे पप्पा खूप चांगले आहेत.  From, Shreya Sachin Harale, Matsyodari English School, Ambad. Pin - 431204 कुटुंबप्रमुखावर किती ताण?  अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडे चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हफ्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडे तीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडे तीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे?  म्हणून करतात ओव्हरटाईम  घरची परिस्थिती जेमतेम. साडे तीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, "पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते.  मुख्यमंत्री काय उत्तर देणार?  बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे.  हेही वाचा - आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसांचा दंडुका News Item ID:  599-news_story-1576255966 Mobile Device Headline:  माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे.  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.  कोण आहे ही मुलगी? श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. 'सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही. पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते,  आदरणीय मुख्यमंत्रीजी,  माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे.  मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे 1ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात.  मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.''  म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही.  माझे पप्पा खूप चांगले आहेत.  From, Shreya Sachin Harale, Matsyodari English School, Ambad. Pin - 431204 कुटुंबप्रमुखावर किती ताण?  अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडे चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हफ्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडे तीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडे तीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे?  म्हणून करतात ओव्हरटाईम  घरची परिस्थिती जेमतेम. साडे तीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, "पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते.  मुख्यमंत्री काय उत्तर देणार?  बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे.  हेही वाचा - आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसांचा दंडुका Vertical Image:  English Headline:  Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father Author Type:  External Author बाबासाहेब गोंटे  बाबा baba एसटी st सोशल मीडिया विषय topics मत्स्य सकाळ वर्षा varsha कर्ज शिक्षण education मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare Search Functional Tags:  बाबा, Baba, एसटी, ST, सोशल मीडिया, विषय, Topics, मत्स्य, सकाळ, वर्षा, Varsha, कर्ज, शिक्षण, Education, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Keyword:  Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father, Jalna News, Ambad News Meta Description:  Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father, Jalna News, Ambad News Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2YJpxSb

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LQU0bA
Read More
हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त

मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1576256467

Mobile Device Headline: 

हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

winter session development work muhurt

Author Type: 

External Author

दीपा कदम

हिवाळी अधिवेशन

भारत

sections

महापालिका

रेल्वे

mumbai

विकास

government

कर्ज

कर्जमाफी

अधिवेशन

मुख्यमंत्री

uddhav thakare

महागाई

shivaji maharaj

Search Functional Tags: 

हिवाळी अधिवेशन, भारत, Sections, महापालिका, रेल्वे, Mumbai, विकास, Government, कर्ज, कर्जमाफी, अधिवेशन, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, महागाई, Shivaji Maharaj

Twitter Publish: 

Meta Description: 

‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1576256467 Mobile Device Headline:  हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  winter session development work muhurt Author Type:  External Author दीपा कदम हिवाळी अधिवेशन भारत sections महापालिका रेल्वे mumbai विकास government कर्ज कर्जमाफी अधिवेशन मुख्यमंत्री uddhav thakare महागाई shivaji maharaj Search Functional Tags:  हिवाळी अधिवेशन, भारत, Sections, महापालिका, रेल्वे, Mumbai, विकास, Government, कर्ज, कर्जमाफी, अधिवेशन, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, महागाई, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36zDEw8
Read More
भारत में ये बैंक नवजात शिशुओं को उपलब्ध कराते हैं मां का दूध https://ift.tt/36vWQuw

Thursday, December 12, 2019

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे. 

तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1576174632

Mobile Device Headline: 

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे. 

तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

मुंबई

mumbai

माहिती तंत्रज्ञान

पिंपरी-चिंचवड

पिंपरी

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. News Item ID:  599-news_story-1576174632 Mobile Device Headline:  पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Vertical Image:  English Headline:  Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation Author Type:  External Author वृत्तसंस्था मुंबई mumbai माहिती तंत्रज्ञान पिंपरी-चिंचवड पिंपरी Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RO9zoc
Read More
Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.

केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला.

Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली.

Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’

संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’

‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’
इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले. 

अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज सवाईमध्ये
अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज.

News Item ID: 

599-news_story-1576174559

Mobile Device Headline: 

Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.

केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला.

Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली.

Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’

संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’

‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’
इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले. 

अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज सवाईमध्ये
अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज.

Vertical Image: 

English Headline: 

sawai gandharv bhimsen mahotsav 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव

पुणे

suyog kundalkar

video

स्त्री

वादक

सकाळ

रिक्षा

kothrud

चालक

maharashtra

महाराष्ट्र मंडळ

कला

education

सकाळचे उपक्रम

Search Functional Tags: 

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, पुणे, Suyog Kundalkar, video, स्त्री, वादक, सकाळ, रिक्षा, Kothrud, चालक, Maharashtra, महाराष्ट्र मंडळ, कला, Education, सकाळचे उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला. Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश ‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली. Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग ‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’ संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’ ‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’ इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले.  अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज सवाईमध्ये अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज. News Item ID:  599-news_story-1576174559 Mobile Device Headline:  Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला. Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश ‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली. Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग ‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’ संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’ ‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’ इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले.  अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज सवाईमध्ये अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज. Vertical Image:  English Headline:  sawai gandharv bhimsen mahotsav 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव पुणे suyog kundalkar video स्त्री वादक सकाळ रिक्षा kothrud चालक maharashtra महाराष्ट्र मंडळ कला education सकाळचे उपक्रम Search Functional Tags:  सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, पुणे, Suyog Kundalkar, video, स्त्री, वादक, सकाळ, रिक्षा, Kothrud, चालक, Maharashtra, महाराष्ट्र मंडळ, कला, Education, सकाळचे उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35gZZ1h
Read More
नए साल पर अपनी राशि के अनुसार करें ये उपाय, होगी धन की वर्षा https://ift.tt/2snQIpg
नागरिकता कानून: जमीयत के प्रदर्शन से पहले सहारनपुर में इंटरनेट बंद https://ift.tt/2NfH8z5
नागरिकता कानून: PK बोले- अब 16 गैर-BJP CM के हाथों में भारत की आत्मा https://ift.tt/2sigKud