Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह?

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही.

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली.

हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.
- छगन भुजबळ, मंत्री

News Item ID: 

599-news_story-1575824604

Mobile Device Headline: 

शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही.

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली.

हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.
- छगन भुजबळ, मंत्री

Vertical Image: 

English Headline: 

shivsena municipal development post and ncp home minister post

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेस

nagpur

हिवाळी अधिवेशन

अधिवेशन

मंत्रिमंडळ

mumbai

विकास

government

मुख्यमंत्री

uddhav thakare

अमृता फडणवीस

दिल्ली

sharad pawar

chagan bhujbal

राजकारण

Search Functional Tags: 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री News Item ID:  599-news_story-1575824604 Mobile Device Headline:  शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री Vertical Image:  English Headline:  shivsena municipal development post and ncp home minister post Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस nagpur हिवाळी अधिवेशन अधिवेशन मंत्रिमंडळ mumbai विकास government मुख्यमंत्री uddhav thakare अमृता फडणवीस दिल्ली sharad pawar chagan bhujbal राजकारण Search Functional Tags:  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s7DeOB
Read More
समतोल साधताना आघाडीची कसरत

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले 
आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575825017

Mobile Device Headline: 

समतोल साधताना आघाडीची कसरत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले 
आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

mahaaghadi politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

maharashtra

शिवसेना

काँग्रेस

अनिल बाबर

praniti shinde

satej patil

prithviraj chavan

balasaheb thorat

jayant patil

ajit pawar

hassan mushriff

mumbai

मुख्यमंत्री

uddhav thakare

konkan

eknath shinde

subhash desai

रवींद्र वायकर

दीपक केसरकर

jitendra awhad

nawab malik

ashok chavan

amit deshmukh

rajesh tope

dhanajay munde

vanjari community

dada bhuse

गुलाबराव पाटील

kunal patil

chagan bhujbal

vidarbha

vijay vadettiwar

yashomati thakur

सुनील केदार

nitin raut

anil deshmukh

राजकारण

तृणमूल कॉंग्रेस

Search Functional Tags: 

Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

काँग्रेस

राष्ट्रवादी

उद्धव ठाकरे

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

समतोल साधताना आघाडीची कसरत मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. News Item ID:  599-news_story-1575825017 Mobile Device Headline:  समतोल साधताना आघाडीची कसरत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. Vertical Image:  English Headline:  mahaaghadi politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा maharashtra शिवसेना काँग्रेस अनिल बाबर praniti shinde satej patil prithviraj chavan balasaheb thorat jayant patil ajit pawar hassan mushriff mumbai मुख्यमंत्री uddhav thakare konkan eknath shinde subhash desai रवींद्र वायकर दीपक केसरकर jitendra awhad nawab malik ashok chavan amit deshmukh rajesh tope dhanajay munde vanjari community dada bhuse गुलाबराव पाटील kunal patil chagan bhujbal vidarbha vijay vadettiwar yashomati thakur सुनील केदार nitin raut anil deshmukh राजकारण तृणमूल कॉंग्रेस Search Functional Tags:  Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस Twitter Publish:  Meta Description:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2quIhbc
Read More
जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची भावना आहे, तर शिवाजी हा शब्द तुम्हाला आम्हाला जवळचा वाटणारा आहे, माझा शिवाजी, माझा शिवबा या शब्दात शिवाजी महाराजांच्या बद्दलची आंतरिक जवळीक आहे, अशी अनेकांची भावना आहे.

नामविस्ताराबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलपती भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली आहे. नामविस्तार होईल, नाही होईल हा पुढचा भाग आहे. पण यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. कोल्हापूरने काही मागितलं आणि ते लगेच मिळालं, असं आजवर कधीही घडले नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती.

श्रमदानातून उभारले विद्यापीठ

नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्‍यकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या 800, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली. 

मदतीसाठी एक एक रुपयाची कुपणे

या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते. 
आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले.

आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू  

या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. 1969 मध्ये "कमवा व शिका' ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली. 

59 वर्षांनी नामविस्ताराची चर्चा 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली. विद्यापीठाच्या उभारणी वेळीच विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी चर्चा झाली होती, पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा 59 वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे . 

News Item ID: 

599-news_story-1575814403

Mobile Device Headline: 

जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची भावना आहे, तर शिवाजी हा शब्द तुम्हाला आम्हाला जवळचा वाटणारा आहे, माझा शिवाजी, माझा शिवबा या शब्दात शिवाजी महाराजांच्या बद्दलची आंतरिक जवळीक आहे, अशी अनेकांची भावना आहे.

नामविस्ताराबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलपती भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली आहे. नामविस्तार होईल, नाही होईल हा पुढचा भाग आहे. पण यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. कोल्हापूरने काही मागितलं आणि ते लगेच मिळालं, असं आजवर कधीही घडले नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती.

श्रमदानातून उभारले विद्यापीठ

नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्‍यकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या 800, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली. 

मदतीसाठी एक एक रुपयाची कुपणे

या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते. 
आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले.

आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू  

या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. 1969 मध्ये "कमवा व शिका' ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली. 

59 वर्षांनी नामविस्ताराची चर्चा 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली. विद्यापीठाच्या उभारणी वेळीच विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी चर्चा झाली होती, पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा 59 वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे . 

Vertical Image: 

English Headline: 

History Of Shivaji University Establishment In Kolhapur

Author Type: 

External Author

सुधाकर काशीद

कोल्हापूर

शिवाजी महाराज

shivaji maharaj

वन

forest

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

शेतकरी कामगार पक्ष

pwp

हॉटेल

नोकरी

सोलापूर

शिक्षण

education

Search Functional Tags: 

कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, वन, forest, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शेतकरी कामगार पक्ष, PWP, हॉटेल, नोकरी, सोलापूर, शिक्षण, Education

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Shivaji University News

Meta Description: 

History Of Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

उद्धव ठाकरे

सांगली

सोलापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची भावना आहे, तर शिवाजी हा शब्द तुम्हाला आम्हाला जवळचा वाटणारा आहे, माझा शिवाजी, माझा शिवबा या शब्दात शिवाजी महाराजांच्या बद्दलची आंतरिक जवळीक आहे, अशी अनेकांची भावना आहे. नामविस्ताराबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलपती भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली आहे. नामविस्तार होईल, नाही होईल हा पुढचा भाग आहे. पण यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. कोल्हापूरने काही मागितलं आणि ते लगेच मिळालं, असं आजवर कधीही घडले नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. श्रमदानातून उभारले विद्यापीठ नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्‍यकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या 800, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली.  मदतीसाठी एक एक रुपयाची कुपणे या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते.  आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले. आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू   या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. 1969 मध्ये "कमवा व शिका' ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली.  59 वर्षांनी नामविस्ताराची चर्चा  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली. विद्यापीठाच्या उभारणी वेळीच विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी चर्चा झाली होती, पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा 59 वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे .  News Item ID:  599-news_story-1575814403 Mobile Device Headline:  जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची भावना आहे, तर शिवाजी हा शब्द तुम्हाला आम्हाला जवळचा वाटणारा आहे, माझा शिवाजी, माझा शिवबा या शब्दात शिवाजी महाराजांच्या बद्दलची आंतरिक जवळीक आहे, अशी अनेकांची भावना आहे. नामविस्ताराबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलपती भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली आहे. नामविस्तार होईल, नाही होईल हा पुढचा भाग आहे. पण यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. कोल्हापूरने काही मागितलं आणि ते लगेच मिळालं, असं आजवर कधीही घडले नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. श्रमदानातून उभारले विद्यापीठ नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्‍यकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या 800, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली.  मदतीसाठी एक एक रुपयाची कुपणे या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते.  आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले. आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू   या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. 1969 मध्ये "कमवा व शिका' ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली.  59 वर्षांनी नामविस्ताराची चर्चा  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली. विद्यापीठाच्या उभारणी वेळीच विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी चर्चा झाली होती, पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा 59 वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे .  Vertical Image:  English Headline:  History Of Shivaji University Establishment In Kolhapur Author Type:  External Author सुधाकर काशीद कोल्हापूर शिवाजी महाराज shivaji maharaj वन forest मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare शेतकरी कामगार पक्ष pwp हॉटेल नोकरी सोलापूर शिक्षण education Search Functional Tags:  कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, वन, forest, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शेतकरी कामगार पक्ष, PWP, हॉटेल, नोकरी, सोलापूर, शिक्षण, Education Twitter Publish:  Meta Keyword:  Shivaji University News Meta Description:  History Of Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर उद्धव ठाकरे सांगली सोलापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/354Wc6O
Read More
फडणवीसांची डोकेदुखी वाढली

मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
- नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस

News Item ID: 

599-news_story-1575824158

Mobile Device Headline: 

फडणवीसांची डोकेदुखी वाढली

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
- नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस

Vertical Image: 

English Headline: 

devend fadnavis problem increase in politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

devendra fadnavis

eknath khadse

विनोद तावडे

चंद्रशेखर बावनकुळे

पुरोहित

गोपीनाथ मुंडे

pankaja munde

defeat

mumbai

काँग्रेस

विकास

government

अमृता फडणवीस

nawab malik

राष्ट्रवादी काँग्रेस

Search Functional Tags: 

Devendra Fadnavis, Eknath Khadse, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पुरोहित, गोपीनाथ मुंडे, Pankaja Munde, defeat, Mumbai, काँग्रेस, विकास, Government, अमृता फडणवीस, Nawab Malik, राष्ट्रवादी काँग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे

रोहिणी खडसे

पंकजा मुंडे

काँग्रेस

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फडणवीसांची डोकेदुखी वाढली मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.  अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. - नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस News Item ID:  599-news_story-1575824158 Mobile Device Headline:  फडणवीसांची डोकेदुखी वाढली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.  अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. - नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस Vertical Image:  English Headline:  devend fadnavis problem increase in politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क devendra fadnavis eknath khadse विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे पुरोहित गोपीनाथ मुंडे pankaja munde defeat mumbai काँग्रेस विकास government अमृता फडणवीस nawab malik राष्ट्रवादी काँग्रेस Search Functional Tags:  Devendra Fadnavis, Eknath Khadse, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पुरोहित, गोपीनाथ मुंडे, Pankaja Munde, defeat, Mumbai, काँग्रेस, विकास, Government, अमृता फडणवीस, Nawab Malik, राष्ट्रवादी काँग्रेस Twitter Publish:  Meta Description:  भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे रोहिणी खडसे पंकजा मुंडे काँग्रेस शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LClZeW
Read More
गाढ झोपेतच काळाचा घाला!

नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. झोपेतच असताना आग लागल्याने या कामगारांना स्वत:चा बचावही करता आला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे १५० जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून ६३ जणांना बाहेर काढले. ४३ कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

बघ्यांची गर्दी
घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते, त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांमुळेही अडथळे येत होते. अतिशय चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?   

शॉर्टसर्किटमुळे लागली आग?
झाशीची राणी रस्त्यावर अतिगर्दीच्या भागात असलेल्या या इमारतीमध्ये बॅग तयार करण्याचा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

फायरमन राजेश शुक्‍लांमुळे ११ जणांना जीवदान 
आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे ‘हीरो’ आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी ११ जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!’’  शुक्ला यांच्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

News Item ID: 

599-news_story-1575827065

Mobile Device Headline: 

गाढ झोपेतच काळाचा घाला!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. झोपेतच असताना आग लागल्याने या कामगारांना स्वत:चा बचावही करता आला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे १५० जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून ६३ जणांना बाहेर काढले. ४३ कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

बघ्यांची गर्दी
घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते, त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांमुळेही अडथळे येत होते. अतिशय चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?   

शॉर्टसर्किटमुळे लागली आग?
झाशीची राणी रस्त्यावर अतिगर्दीच्या भागात असलेल्या या इमारतीमध्ये बॅग तयार करण्याचा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

फायरमन राजेश शुक्‍लांमुळे ११ जणांना जीवदान 
आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे ‘हीरो’ आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी ११ जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!’’  शुक्ला यांच्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

delhi anaj mandi fire

Author Type: 

External Author

पीटीआय

आग

दिल्ली

incidents

case

सोशल मीडिया

Search Functional Tags: 

आग, दिल्ली, Incidents, case, सोशल मीडिया

Twitter Publish: 

Meta Description: 

दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गाढ झोपेतच काळाचा घाला! नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. झोपेतच असताना आग लागल्याने या कामगारांना स्वत:चा बचावही करता आला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे १५० जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून ६३ जणांना बाहेर काढले. ४३ कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार! बघ्यांची गर्दी घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते, त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांमुळेही अडथळे येत होते. अतिशय चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. #Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?    शॉर्टसर्किटमुळे लागली आग? झाशीची राणी रस्त्यावर अतिगर्दीच्या भागात असलेल्या या इमारतीमध्ये बॅग तयार करण्याचा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. फायरमन राजेश शुक्‍लांमुळे ११ जणांना जीवदान  आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे ‘हीरो’ आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी ११ जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!’’  शुक्ला यांच्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.  News Item ID:  599-news_story-1575827065 Mobile Device Headline:  गाढ झोपेतच काळाचा घाला! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. झोपेतच असताना आग लागल्याने या कामगारांना स्वत:चा बचावही करता आला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे १५० जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून ६३ जणांना बाहेर काढले. ४३ कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार! बघ्यांची गर्दी घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते, त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांमुळेही अडथळे येत होते. अतिशय चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. #Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?    शॉर्टसर्किटमुळे लागली आग? झाशीची राणी रस्त्यावर अतिगर्दीच्या भागात असलेल्या या इमारतीमध्ये बॅग तयार करण्याचा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. फायरमन राजेश शुक्‍लांमुळे ११ जणांना जीवदान  आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे ‘हीरो’ आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी ११ जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!’’  शुक्ला यांच्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.  Vertical Image:  English Headline:  delhi anaj mandi fire Author Type:  External Author पीटीआय आग दिल्ली incidents case सोशल मीडिया Search Functional Tags:  आग, दिल्ली, Incidents, case, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Description:  दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sab0m4
Read More

Saturday, December 7, 2019

उन्नाव रेप पीड़िता का परिवार अड़ा, CM योगी के आने तक नहीं होगा अंतिम संस्कार https://ift.tt/34064xx
उन्नाव: परिजन बोले- जहां शव दफनाया जाएगा, वहीं बनाएंगे स्मारक https://ift.tt/2NfH8z5
LIVE: भीषण आग से दिल्ली की अनाज मंडी में कोहराम, 40 लोगों का रेस्क्यू https://ift.tt/3521VdR
उद्धव सरकार एक्शन में, सीमा विवाद सुलझाने के लिए शिंदे-भुजबल बने समन्वयक https://ift.tt/38hiFzS
मुंबई: बेटी ने प्रेमी के साथ मिलकर पिता की हत्या कर टुकड़े किए https://ift.tt/2LyTNtA
आसमान छूने लगी प्याज की कीमत, बेंगलुरु में 200 रुपये किलो https://ift.tt/369x0fy
मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन' 

पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

इन्शुलिनचे विघटन कसे रोखले? 
पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते. 

इन्शुलिन असते तरी काय? 
इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते. 

"पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत. 
- डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल 

News Item ID: 

599-news_story-1575744792

Mobile Device Headline: 

मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन' 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

इन्शुलिनचे विघटन कसे रोखले? 
पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते. 

इन्शुलिन असते तरी काय? 
इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते. 

"पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत. 
- डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल 

Vertical Image: 

English Headline: 

now peptide insulin for diabetic patients

Author Type: 

External Author

सम्राट कदम

मधुमेह

इन्शुलिन

लहान मुले

kids

महाराष्ट्र

साखर

औषध

drug

Search Functional Tags: 

मधुमेह, इन्शुलिन, लहान मुले, Kids, महाराष्ट्र, साखर, औषध, drug

Twitter Publish: 

Meta Description: 

मधुमेह झालेल्या रुग्णांना नियमितपणे इन्शुलिनची इंजेक्‍शन घ्यावी लागतात. लहान मुले, गर्भवती, वयोवृद्ध आणि सांधेवातासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींसाठी इंजेक्‍शन टोचून घेणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मधुमेहींसाठी तोंडावाटे घेण्याच्या "पेप्टाइड इन्शुलिन'चा शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन अडीकने यांनी लावला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मधुमेह

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन'  पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  इन्शुलिनचे विघटन कसे रोखले?  पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते.  इन्शुलिन असते तरी काय?  इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते.  "पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.  - डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल  News Item ID:  599-news_story-1575744792 Mobile Device Headline:  मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन'  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  इन्शुलिनचे विघटन कसे रोखले?  पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते.  इन्शुलिन असते तरी काय?  इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते.  "पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.  - डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल  Vertical Image:  English Headline:  now peptide insulin for diabetic patients Author Type:  External Author सम्राट कदम मधुमेह इन्शुलिन लहान मुले kids महाराष्ट्र साखर औषध drug Search Functional Tags:  मधुमेह, इन्शुलिन, लहान मुले, Kids, महाराष्ट्र, साखर, औषध, drug Twitter Publish:  Meta Description:  मधुमेह झालेल्या रुग्णांना नियमितपणे इन्शुलिनची इंजेक्‍शन घ्यावी लागतात. लहान मुले, गर्भवती, वयोवृद्ध आणि सांधेवातासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींसाठी इंजेक्‍शन टोचून घेणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मधुमेहींसाठी तोंडावाटे घेण्याच्या "पेप्टाइड इन्शुलिन'चा शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन अडीकने यांनी लावला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मधुमेह पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3460utG
Read More
तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?'

आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय

गोपीनाथ मुंडेवरही अन्याय
एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.'

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी

पक्ष सांगेल ते काम करीन
एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.'

News Item ID: 

599-news_story-1575725093

Mobile Device Headline: 

तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?'

आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय

गोपीनाथ मुंडेवरही अन्याय
एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.'

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी

पक्ष सांगेल ते काम करीन
एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.'

Vertical Image: 

English Headline: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

मुंबई

भाजप

एकनाथ खडसे

जळगाव

महाराष्ट्र

ओबीसी

अक्षयकुमार

गोपीनाथ मुंडे

डीएनए

Search Functional Tags: 

मुंबई, भाजप, एकनाथ खडसे, जळगाव, महाराष्ट्र, ओबीसी, अक्षयकुमार, गोपीनाथ मुंडे, डीएनए

Twitter Publish: 

Meta Keyword: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference

Meta Description: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

Send as Notification: 

Topic Tags: 

जळगाव

महाराष्ट्र

एकनाथ खडसे

मुंबई

भाजप

गोपीनाथ मुंडे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?' आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय गोपीनाथ मुंडेवरही अन्याय एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.' आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी पक्ष सांगेल ते काम करीन एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.' News Item ID:  599-news_story-1575725093 Mobile Device Headline:  तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?' आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय गोपीनाथ मुंडेवरही अन्याय एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.' आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी पक्ष सांगेल ते काम करीन एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.' Vertical Image:  English Headline:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference Author Type:  External Author टीम ई-सकाळ मुंबई भाजप एकनाथ खडसे जळगाव महाराष्ट्र ओबीसी अक्षयकुमार गोपीनाथ मुंडे डीएनए Search Functional Tags:  मुंबई, भाजप, एकनाथ खडसे, जळगाव, महाराष्ट्र, ओबीसी, अक्षयकुमार, गोपीनाथ मुंडे, डीएनए Twitter Publish:  Meta Keyword:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference Meta Description:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  Send as Notification:  Topic Tags:  जळगाव महाराष्ट्र एकनाथ खडसे मुंबई भाजप गोपीनाथ मुंडे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DXmJaw
Read More