Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 7, 2019

मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन' 

पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

इन्शुलिनचे विघटन कसे रोखले? 
पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते. 

इन्शुलिन असते तरी काय? 
इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते. 

"पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत. 
- डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल 

News Item ID: 

599-news_story-1575744792

Mobile Device Headline: 

मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन' 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

इन्शुलिनचे विघटन कसे रोखले? 
पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते. 

इन्शुलिन असते तरी काय? 
इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते. 

"पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत. 
- डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल 

Vertical Image: 

English Headline: 

now peptide insulin for diabetic patients

Author Type: 

External Author

सम्राट कदम

मधुमेह

इन्शुलिन

लहान मुले

kids

महाराष्ट्र

साखर

औषध

drug

Search Functional Tags: 

मधुमेह, इन्शुलिन, लहान मुले, Kids, महाराष्ट्र, साखर, औषध, drug

Twitter Publish: 

Meta Description: 

मधुमेह झालेल्या रुग्णांना नियमितपणे इन्शुलिनची इंजेक्‍शन घ्यावी लागतात. लहान मुले, गर्भवती, वयोवृद्ध आणि सांधेवातासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींसाठी इंजेक्‍शन टोचून घेणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मधुमेहींसाठी तोंडावाटे घेण्याच्या "पेप्टाइड इन्शुलिन'चा शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन अडीकने यांनी लावला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मधुमेह

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन'  पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  इन्शुलिनचे विघटन कसे रोखले?  पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते.  इन्शुलिन असते तरी काय?  इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते.  "पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.  - डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल  News Item ID:  599-news_story-1575744792 Mobile Device Headline:  मधुमेहींसाठी आता 'पेप्टाइड इन्शुलिन'  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्‍शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  इन्शुलिनचे विघटन कसे रोखले?  पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत होते.  इन्शुलिन असते तरी काय?  इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्‌समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते.  "पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्‍यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.  - डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल  Vertical Image:  English Headline:  now peptide insulin for diabetic patients Author Type:  External Author सम्राट कदम मधुमेह इन्शुलिन लहान मुले kids महाराष्ट्र साखर औषध drug Search Functional Tags:  मधुमेह, इन्शुलिन, लहान मुले, Kids, महाराष्ट्र, साखर, औषध, drug Twitter Publish:  Meta Description:  मधुमेह झालेल्या रुग्णांना नियमितपणे इन्शुलिनची इंजेक्‍शन घ्यावी लागतात. लहान मुले, गर्भवती, वयोवृद्ध आणि सांधेवातासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींसाठी इंजेक्‍शन टोचून घेणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मधुमेहींसाठी तोंडावाटे घेण्याच्या "पेप्टाइड इन्शुलिन'चा शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन अडीकने यांनी लावला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मधुमेह पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3460utG
Read More
तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?'

आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय

गोपीनाथ मुंडेवरही अन्याय
एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.'

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी

पक्ष सांगेल ते काम करीन
एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.'

News Item ID: 

599-news_story-1575725093

Mobile Device Headline: 

तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?'

आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय

गोपीनाथ मुंडेवरही अन्याय
एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.'

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी

पक्ष सांगेल ते काम करीन
एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.'

Vertical Image: 

English Headline: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

मुंबई

भाजप

एकनाथ खडसे

जळगाव

महाराष्ट्र

ओबीसी

अक्षयकुमार

गोपीनाथ मुंडे

डीएनए

Search Functional Tags: 

मुंबई, भाजप, एकनाथ खडसे, जळगाव, महाराष्ट्र, ओबीसी, अक्षयकुमार, गोपीनाथ मुंडे, डीएनए

Twitter Publish: 

Meta Keyword: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference

Meta Description: 

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

Send as Notification: 

Topic Tags: 

जळगाव

महाराष्ट्र

एकनाथ खडसे

मुंबई

भाजप

गोपीनाथ मुंडे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?' आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय गोपीनाथ मुंडेवरही अन्याय एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.' आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी पक्ष सांगेल ते काम करीन एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.' News Item ID:  599-news_story-1575725093 Mobile Device Headline:  तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?' आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय गोपीनाथ मुंडेवरही अन्याय एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.' आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी पक्ष सांगेल ते काम करीन एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.' Vertical Image:  English Headline:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference Author Type:  External Author टीम ई-सकाळ मुंबई भाजप एकनाथ खडसे जळगाव महाराष्ट्र ओबीसी अक्षयकुमार गोपीनाथ मुंडे डीएनए Search Functional Tags:  मुंबई, भाजप, एकनाथ खडसे, जळगाव, महाराष्ट्र, ओबीसी, अक्षयकुमार, गोपीनाथ मुंडे, डीएनए Twitter Publish:  Meta Keyword:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference Meta Description:  bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला.  Send as Notification:  Topic Tags:  जळगाव महाराष्ट्र एकनाथ खडसे मुंबई भाजप गोपीनाथ मुंडे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DXmJaw
Read More
हिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत

पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे "श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार" कोलकाता येथील गोसेवा परिवार संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत, पुण्यातील श्‍याम अग्रवाल आणि पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो-विज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, शहराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला तिचा संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

मोहन भागवत म्हणाले, मोठ्या मोठ्या घोषणा करणारे खुप असतात, पण प्रत्यक्षात आणणारे खुप कमी असतात. त्यापैकीच एक मोरोपंत पिंगळे हे एक आहेत. आपण जे काम करतो त्यासाठी मानसिकता, संघटना कौशल्य, दूरदृष्टी कशी असली पाहिजे याचा आदर्श मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या पुढे ठेवला आहे. गो रक्षेच्या कामातही त्यांनी हा आदर्श निर्माण केला आहे.

सर तुमचा डायलॉग आवडला; बिग बीच्या ट्विटला विराटचे उत्तर

लोक आपल्या घरात गाय ठेवायला तयार नाहीत. आपली ज्या संस्कृतीतून आलो आहोत त्याची कोट्यावधी लोकसंख्या असताना गाय सांभाळायला काय हरकत आहे. पाश्‍चात्य लोक गायीला उपभोगाची वस्तू मानतात त्यामुळे तिची उपयुक्तता असे पर्यंतच तिला सांभाळतात. निसर्गचक्रात सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत, त्यामध्ये गाय ही अनिवार्य प्राणी आहे. गाई केवल दुध देते असे नाही, तर निसर्ग आणि मनुष्याचे शरीर व मनावरही तिचा परिणाम करते. मी प्राण्यांचा डॉक्‍टर असल्याने मला हे माहिती आहे, अशी पुष्टीही भागवत यांनी जोडली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

गाईचे वैज्ञानिक महत्व सिद्ध झाले आहे, पण हे वैज्ञानिक भाषेत सांगण्यास सुरूवात केली तर लोकांना समजणार नाही. त्यामुळे विज्ञान निष्ठा आचरणातून दाखवावी व लोकांना समजेल अशीच भाषा वापरावी लागेल. संघासह अनेक संस्था, संप्रदाय गोरक्षेचे काम करत असून, त्यातून देशी गाईचे महत्व पुढे येत आहे. हे कार्य एक व्यक्ती किंवा सरकारचे नाही. तर प्रत्येकाच आपले मन, वचन आणि कर्म बदलावे लागेल. या कार्यात जोडल्या जाणाऱ्या संस्था व मनुष्यबळाची संख्या पहाता पुढील 10 ते 15 वर्षात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्‍वास भागवत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. तर बापू कुलकर्णी यांनी आभार मानले.

News Item ID: 

599-news_story-1575738760

Mobile Device Headline: 

हिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे "श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार" कोलकाता येथील गोसेवा परिवार संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत, पुण्यातील श्‍याम अग्रवाल आणि पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो-विज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, शहराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला तिचा संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

मोहन भागवत म्हणाले, मोठ्या मोठ्या घोषणा करणारे खुप असतात, पण प्रत्यक्षात आणणारे खुप कमी असतात. त्यापैकीच एक मोरोपंत पिंगळे हे एक आहेत. आपण जे काम करतो त्यासाठी मानसिकता, संघटना कौशल्य, दूरदृष्टी कशी असली पाहिजे याचा आदर्श मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या पुढे ठेवला आहे. गो रक्षेच्या कामातही त्यांनी हा आदर्श निर्माण केला आहे.

सर तुमचा डायलॉग आवडला; बिग बीच्या ट्विटला विराटचे उत्तर

लोक आपल्या घरात गाय ठेवायला तयार नाहीत. आपली ज्या संस्कृतीतून आलो आहोत त्याची कोट्यावधी लोकसंख्या असताना गाय सांभाळायला काय हरकत आहे. पाश्‍चात्य लोक गायीला उपभोगाची वस्तू मानतात त्यामुळे तिची उपयुक्तता असे पर्यंतच तिला सांभाळतात. निसर्गचक्रात सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत, त्यामध्ये गाय ही अनिवार्य प्राणी आहे. गाई केवल दुध देते असे नाही, तर निसर्ग आणि मनुष्याचे शरीर व मनावरही तिचा परिणाम करते. मी प्राण्यांचा डॉक्‍टर असल्याने मला हे माहिती आहे, अशी पुष्टीही भागवत यांनी जोडली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

गाईचे वैज्ञानिक महत्व सिद्ध झाले आहे, पण हे वैज्ञानिक भाषेत सांगण्यास सुरूवात केली तर लोकांना समजणार नाही. त्यामुळे विज्ञान निष्ठा आचरणातून दाखवावी व लोकांना समजेल अशीच भाषा वापरावी लागेल. संघासह अनेक संस्था, संप्रदाय गोरक्षेचे काम करत असून, त्यातून देशी गाईचे महत्व पुढे येत आहे. हे कार्य एक व्यक्ती किंवा सरकारचे नाही. तर प्रत्येकाच आपले मन, वचन आणि कर्म बदलावे लागेल. या कार्यात जोडल्या जाणाऱ्या संस्था व मनुष्यबळाची संख्या पहाता पुढील 10 ते 15 वर्षात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्‍वास भागवत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. तर बापू कुलकर्णी यांनी आभार मानले.

Vertical Image: 

English Headline: 

Hindus send cows to slaughter says Mohan Bhagawat in Pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गाय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मोहन भागवत

पुणे

शिवशाही

बाबासाहेब पुरंदरे

Search Functional Tags: 

गाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, पुणे, शिवशाही, बाबासाहेब पुरंदरे

Twitter Publish: 

Meta Description: 

गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

मोहन भागवत

पुणे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे "श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार" कोलकाता येथील गोसेवा परिवार संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत, पुण्यातील श्‍याम अग्रवाल आणि पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो-विज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, शहराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते. पाच वर्षानंतर पुन्हा जळाला तिचा संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी मोहन भागवत म्हणाले, मोठ्या मोठ्या घोषणा करणारे खुप असतात, पण प्रत्यक्षात आणणारे खुप कमी असतात. त्यापैकीच एक मोरोपंत पिंगळे हे एक आहेत. आपण जे काम करतो त्यासाठी मानसिकता, संघटना कौशल्य, दूरदृष्टी कशी असली पाहिजे याचा आदर्श मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या पुढे ठेवला आहे. गो रक्षेच्या कामातही त्यांनी हा आदर्श निर्माण केला आहे. सर तुमचा डायलॉग आवडला; बिग बीच्या ट्विटला विराटचे उत्तर लोक आपल्या घरात गाय ठेवायला तयार नाहीत. आपली ज्या संस्कृतीतून आलो आहोत त्याची कोट्यावधी लोकसंख्या असताना गाय सांभाळायला काय हरकत आहे. पाश्‍चात्य लोक गायीला उपभोगाची वस्तू मानतात त्यामुळे तिची उपयुक्तता असे पर्यंतच तिला सांभाळतात. निसर्गचक्रात सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत, त्यामध्ये गाय ही अनिवार्य प्राणी आहे. गाई केवल दुध देते असे नाही, तर निसर्ग आणि मनुष्याचे शरीर व मनावरही तिचा परिणाम करते. मी प्राण्यांचा डॉक्‍टर असल्याने मला हे माहिती आहे, अशी पुष्टीही भागवत यांनी जोडली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गाईचे वैज्ञानिक महत्व सिद्ध झाले आहे, पण हे वैज्ञानिक भाषेत सांगण्यास सुरूवात केली तर लोकांना समजणार नाही. त्यामुळे विज्ञान निष्ठा आचरणातून दाखवावी व लोकांना समजेल अशीच भाषा वापरावी लागेल. संघासह अनेक संस्था, संप्रदाय गोरक्षेचे काम करत असून, त्यातून देशी गाईचे महत्व पुढे येत आहे. हे कार्य एक व्यक्ती किंवा सरकारचे नाही. तर प्रत्येकाच आपले मन, वचन आणि कर्म बदलावे लागेल. या कार्यात जोडल्या जाणाऱ्या संस्था व मनुष्यबळाची संख्या पहाता पुढील 10 ते 15 वर्षात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्‍वास भागवत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. तर बापू कुलकर्णी यांनी आभार मानले. News Item ID:  599-news_story-1575738760 Mobile Device Headline:  हिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे "श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार" कोलकाता येथील गोसेवा परिवार संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत, पुण्यातील श्‍याम अग्रवाल आणि पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो-विज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, शहराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते. पाच वर्षानंतर पुन्हा जळाला तिचा संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी मोहन भागवत म्हणाले, मोठ्या मोठ्या घोषणा करणारे खुप असतात, पण प्रत्यक्षात आणणारे खुप कमी असतात. त्यापैकीच एक मोरोपंत पिंगळे हे एक आहेत. आपण जे काम करतो त्यासाठी मानसिकता, संघटना कौशल्य, दूरदृष्टी कशी असली पाहिजे याचा आदर्श मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या पुढे ठेवला आहे. गो रक्षेच्या कामातही त्यांनी हा आदर्श निर्माण केला आहे. सर तुमचा डायलॉग आवडला; बिग बीच्या ट्विटला विराटचे उत्तर लोक आपल्या घरात गाय ठेवायला तयार नाहीत. आपली ज्या संस्कृतीतून आलो आहोत त्याची कोट्यावधी लोकसंख्या असताना गाय सांभाळायला काय हरकत आहे. पाश्‍चात्य लोक गायीला उपभोगाची वस्तू मानतात त्यामुळे तिची उपयुक्तता असे पर्यंतच तिला सांभाळतात. निसर्गचक्रात सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत, त्यामध्ये गाय ही अनिवार्य प्राणी आहे. गाई केवल दुध देते असे नाही, तर निसर्ग आणि मनुष्याचे शरीर व मनावरही तिचा परिणाम करते. मी प्राण्यांचा डॉक्‍टर असल्याने मला हे माहिती आहे, अशी पुष्टीही भागवत यांनी जोडली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गाईचे वैज्ञानिक महत्व सिद्ध झाले आहे, पण हे वैज्ञानिक भाषेत सांगण्यास सुरूवात केली तर लोकांना समजणार नाही. त्यामुळे विज्ञान निष्ठा आचरणातून दाखवावी व लोकांना समजेल अशीच भाषा वापरावी लागेल. संघासह अनेक संस्था, संप्रदाय गोरक्षेचे काम करत असून, त्यातून देशी गाईचे महत्व पुढे येत आहे. हे कार्य एक व्यक्ती किंवा सरकारचे नाही. तर प्रत्येकाच आपले मन, वचन आणि कर्म बदलावे लागेल. या कार्यात जोडल्या जाणाऱ्या संस्था व मनुष्यबळाची संख्या पहाता पुढील 10 ते 15 वर्षात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्‍वास भागवत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. तर बापू कुलकर्णी यांनी आभार मानले. Vertical Image:  English Headline:  Hindus send cows to slaughter says Mohan Bhagawat in Pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत पुणे शिवशाही बाबासाहेब पुरंदरे Search Functional Tags:  गाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, पुणे, शिवशाही, बाबासाहेब पुरंदरे Twitter Publish:  Meta Description:  गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. Send as Notification:  Topic Tags:  मोहन भागवत पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rfchbJ
Read More
...म्हणून त्यांनी केले गुन्हेगारांच्या प्रतिमेचे दहन 

औरंगाबाद - महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले असून अत्याचार करणाऱ्यास भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अत्याचारानंतर अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात येत आहेत. यातील आरोपींना शासनाने तत्काळ फाशीची तरतूद शासनाने केली पाहिजे. मात्र, असे होत नसल्यानेच जनता कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद पोलीस प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना यमसदनी पाठवले, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

वारंवार तिचे व्हॉटसऍप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा... 

दिल्ली येथील निर्भया तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी दिल्या गेली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता. आता महिला स्वरक्षणासाठी कठोर कायदा आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी समन्वयकांनी बोलून दाखविले. 

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत  

यावेळी रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, ऍड. सुनिता औताडे, पल्लवी विधाते, अर्चना शितोळे, प्रियंका जुये, मीनाक्षी बरबंडे, सुकन्या भोसले, प्रभात गटकळ, सतीश वेताळ, मनोज गायके, अजय गंडे, विजय काकडे, रवींद्र वाहटुळे, संभाजी सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, तात्याराव देवरे, गिरीश झाल्टे, गणेश मोटे, आजिनाथ बडक, गणेश साळुंखे, आदित्य म्हस्के, राहुल भोसले, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

News Item ID: 

599-news_story-1575735386

Mobile Device Headline: 

...म्हणून त्यांनी केले गुन्हेगारांच्या प्रतिमेचे दहन 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद - महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले असून अत्याचार करणाऱ्यास भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अत्याचारानंतर अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात येत आहेत. यातील आरोपींना शासनाने तत्काळ फाशीची तरतूद शासनाने केली पाहिजे. मात्र, असे होत नसल्यानेच जनता कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद पोलीस प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना यमसदनी पाठवले, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

वारंवार तिचे व्हॉटसऍप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा... 

दिल्ली येथील निर्भया तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी दिल्या गेली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता. आता महिला स्वरक्षणासाठी कठोर कायदा आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी समन्वयकांनी बोलून दाखविले. 

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत  

यावेळी रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, ऍड. सुनिता औताडे, पल्लवी विधाते, अर्चना शितोळे, प्रियंका जुये, मीनाक्षी बरबंडे, सुकन्या भोसले, प्रभात गटकळ, सतीश वेताळ, मनोज गायके, अजय गंडे, विजय काकडे, रवींद्र वाहटुळे, संभाजी सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, तात्याराव देवरे, गिरीश झाल्टे, गणेश मोटे, आजिनाथ बडक, गणेश साळुंखे, आदित्य म्हस्के, राहुल भोसले, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

Vertical Image: 

English Headline: 

Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद

aurangabad

महिला

women

अत्याचार

घटना

incidents

गुन्हेगार

हैदराबाद

मराठा क्रांती मोर्चा

maratha kranti morcha

पोलीस

प्रशासन

administrations

victory

बाबा

baba

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, महिला, women, अत्याचार, घटना, Incidents, गुन्हेगार, हैदराबाद, मराठा क्रांती मोर्चा, Maratha Kranti Morcha, पोलीस, प्रशासन, Administrations, victory, बाबा, Baba

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad

Meta Description: 

Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

...म्हणून त्यांनी केले गुन्हेगारांच्या प्रतिमेचे दहन  औरंगाबाद - महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले असून अत्याचार करणाऱ्यास भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अत्याचारानंतर अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात येत आहेत. यातील आरोपींना शासनाने तत्काळ फाशीची तरतूद शासनाने केली पाहिजे. मात्र, असे होत नसल्यानेच जनता कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद पोलीस प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना यमसदनी पाठवले, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. वारंवार तिचे व्हॉटसऍप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा...  दिल्ली येथील निर्भया तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी दिल्या गेली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता. आता महिला स्वरक्षणासाठी कठोर कायदा आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी समन्वयकांनी बोलून दाखविले.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत   यावेळी रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, ऍड. सुनिता औताडे, पल्लवी विधाते, अर्चना शितोळे, प्रियंका जुये, मीनाक्षी बरबंडे, सुकन्या भोसले, प्रभात गटकळ, सतीश वेताळ, मनोज गायके, अजय गंडे, विजय काकडे, रवींद्र वाहटुळे, संभाजी सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, तात्याराव देवरे, गिरीश झाल्टे, गणेश मोटे, आजिनाथ बडक, गणेश साळुंखे, आदित्य म्हस्के, राहुल भोसले, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. News Item ID:  599-news_story-1575735386 Mobile Device Headline:  ...म्हणून त्यांनी केले गुन्हेगारांच्या प्रतिमेचे दहन  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले असून अत्याचार करणाऱ्यास भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अत्याचारानंतर अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात येत आहेत. यातील आरोपींना शासनाने तत्काळ फाशीची तरतूद शासनाने केली पाहिजे. मात्र, असे होत नसल्यानेच जनता कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद पोलीस प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना यमसदनी पाठवले, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. वारंवार तिचे व्हॉटसऍप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा...  दिल्ली येथील निर्भया तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी दिल्या गेली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता. आता महिला स्वरक्षणासाठी कठोर कायदा आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी समन्वयकांनी बोलून दाखविले.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत   यावेळी रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, ऍड. सुनिता औताडे, पल्लवी विधाते, अर्चना शितोळे, प्रियंका जुये, मीनाक्षी बरबंडे, सुकन्या भोसले, प्रभात गटकळ, सतीश वेताळ, मनोज गायके, अजय गंडे, विजय काकडे, रवींद्र वाहटुळे, संभाजी सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, तात्याराव देवरे, गिरीश झाल्टे, गणेश मोटे, आजिनाथ बडक, गणेश साळुंखे, आदित्य म्हस्के, राहुल भोसले, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. Vertical Image:  English Headline:  Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad महिला women अत्याचार घटना incidents गुन्हेगार हैदराबाद मराठा क्रांती मोर्चा maratha kranti morcha पोलीस प्रशासन administrations victory बाबा baba Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, महिला, women, अत्याचार, घटना, Incidents, गुन्हेगार, हैदराबाद, मराठा क्रांती मोर्चा, Maratha Kranti Morcha, पोलीस, प्रशासन, Administrations, victory, बाबा, Baba Twitter Publish:  Meta Keyword:  Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad Meta Description:  Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LBkNbY
Read More
‘पत’शाही : आजची, उद्याची! (भरत फाटक)

रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात झालेली घट हा सध्या सर्वत्र चर्चेत असणारा विषय आहे. सप्टेंबर २०१९ ला संपलेल्या तिमाहीत हा दर ४.५ टक्क्यांवर घसरला. ही मंदी म्हणता येईल का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जातो आहे. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं उत्तर पाहिलं, तर अर्थव्यवस्था सतत दोन तिमाहींमध्ये आकुंचन पावली, तर त्या स्थितीला मंदी म्हणता येतं. याचाच अर्थ वाढीचा दर उणे झाला, तर ते या व्याख्येत बसतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, सन २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ३.० टक्के असून अमेरिका, युरोप, जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थांचा विकासदर १.७ टक्के, तर विकसनशील देशांचा सरासरी दर ३.९ टक्के अपेक्षित आहे. या तुलनेत भारताचा ४.५ टक्के दर सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला मंदी म्हणता येणार नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचा सरासरी विकासदर ७.३२ टक्के होता, त्याच्या तुलनेत झालेली ही घसरण मंदीसदृश चटके बसणारी आहे. त्याच्याकडे काणाडोळा करता येणार नाही. याची कारणं काय, यावरचे उपाय काय आणि हे उपाय करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, हे प्रश्‍न वाचकांसमोर असतील. हे उपाय केले जात आहे का, ते परिणामकारक आहेत का आणि प्रत्यक्ष सुधारणा किती अवधीत दिसून येईल, याबद्दलही काळजी अनेकांच्या मनात असेल. वाहन उद्योगातली कमी झालेली विक्री, डिझेल, वीज यांचा घटलेला वापर अशा बातम्या रोज पाहिल्यामुळे ही अस्वस्थता वाढली तर नवल नाही.

पतधोरण आणि वित्तधोरण
विकासदर आणि भाववाढ या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याची दोन अस्त्रं म्हणजे पतधोरण आणि वित्तधोरण. ही नीती राबविण्याचे काम करणारे दोन स्तंभ आहेत केंद्र सरकार आणि स्वायत्त दर्जा असणारी रिझर्व्ह बॅंक. देशाच्या अर्थव्यवस्थेत आज दर किती ठेवावे आणि धनाचा ओघ कसा राखावा याचे निर्णय घेणं म्हणजे पतधोरण. हे ठरवण्याचे आणि राबवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीत आहेत. सन २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅंक कायद्यात बदल करून पतधोरण ठरवण्याचे अधिकार पतधोरण समितीकडे देण्यात आले. समितीमध्ये सहा सदस्य असतात. त्यापैकी तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी असतात, तर उर्वरित तिघांची केंद्र सरकार नेमणूक करतं. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॉ. ऊर्जित पटेल यांनी केलेल्या अहवालानुसार ही समिती अस्तित्वात आली. ही समिती अस्तित्वात येण्यापूर्वी पतधोरणाचं उद्दिष्ट बहुआयामी होतं. यात भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विकासदर राखणं, परकीय चलनाच्या विनिमय दरात स्थैर्य राखणं इत्यादी बाबींचाही अंतर्भाव होता. समिती अस्तित्वात आल्यानंतर मात्र भाववाढ नियंत्रण हा एककलमी कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. भाववाढीच्या दराचे दोन निर्देशांक बहुतांशी वापरात असतात. ठोक दराचा निर्देशांक (होलसेल प्राइस इंडेक्‍स) आणि ग्राहक भाववाढीचा निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्‍स). समितीवर देण्यात आलेली जबाबदारी ही ग्राहक भाववाढ निर्देशांकावर अंकुश ठेवणं, ही आहे. या अंतर्गत ही समिती पुढील १२ महिन्यांसाठी भाववाढीच्या दराचं लक्ष्य निश्‍चित करते आणि त्या पातळीवर भाववाढ दर राखण्यासाठी व्याजदर आणि धनाच्या प्रवाहात आवश्‍यक ते बदल करते. व्याजदर कमी केले आणि पैशाचा ओघ वाढला, की भाववाढीचा दर वर जातो. या उलट व्याजदर वाढले आणि पैशाचा ओघ आटला, तर भाववाढ कमी करण्यात साह्य होतं. पतधोरणाचं लक्ष्य फक्त भाववाढ नियंत्रण असल्यामुळे विकासदर चढा राखण्याचं काम समितीची जबाबदारी राहत नाही.

विकास दर आणि वित्तीय तूट
वित्तीय धोरण हे हत्यार केंद्र सरकारच्या स्वाधीन आहे. सरकारचं उत्पन्न हे करसंकलन आणि भांडवली जमा यातून होतं. सरकार त्यातून दैनंदिन खर्च आणि भांडवली खर्च करत असतं. उत्पन्नाहून खर्च अधिक झाला, तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. ही वित्तीय तूट सरकारला कर्ज घेऊन भरून काढावी लागते. केंद्र सरकारचे अर्थसंकल्प हे तुटीचेच असतात. खर्च अधिक केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात वृद्धी होते. त्यामुळे उत्पन्नाहून अधिक खर्च करणं हा अपवाद नसून नियम आहे. विकासदर वाढता राहिला, तर सरकारची लोकप्रियता वाढते. त्यामुळे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा विकासदर वाढवणं प्राधान्याचं असतं. वित्तीय तूट वाढली, तर भाववाढीला पाठबळ लाभतं. सरकारची वित्तीय तूट प्रमाणाबाहेर वाढली, तर भाववाढीचा ब्रह्मराक्षस उभा राहू शकतो. यामुळे परकीय चलनाच्या बाजारात रुपया गडगडतो. आयात महाग होते, आणि महागाई हाताबाहेर जाते. यासाठीच वित्तीय तुटीला लक्ष्मणरेषा आखून देण्याकरिता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा (एफआरबीएम ऍक्‍ट) करण्यात आला आहे. या कायद्याअंतगर्गत सन २०२१ पर्यंत वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्‍क्यांपर्यंत खाली आणण्याचं ठरवण्यात आलं आहे. याच अनुषंगानं सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हे सांभाळून विकासदर वाढवण्याचं आव्हान आज सरकारसमोर आहे.
परस्परविरोधी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गामध्ये सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात अनेक वेळा खडाजंगी होताना दिसते. मात्र, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि फक्त भारतापुरतंच सीमितही नाही. जगातल्या अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ही रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि माध्यमांच्या प्रकाशझोतामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली दिसेल. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात डॉ. रघुराम राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारल्यामुळे, तर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मुदतपूर्व पदत्याग केल्यामुळे हा प्रश्‍न सतत चर्चेत राहिला आहे.
सन २००९ ते २०१४ या काळात ग्राहक भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता. सन २०१९ पर्यंतच्या पाच वर्षात तो ४.९८ टक्के इतका खाली आलेला आहे. यावरून भाववाढ नियंत्रणाचं लक्ष्य साधण्यामध्ये पतधोरण यशस्वी ठरल्याचं दिसून येईल. अर्थात, आपल्याकडची भाववाढ ही फक्त पतधोरणात बदल करून आटोक्‍यात ठेवणं शक्‍य नाही, हेही मान्य करायला हवं. पेट्रोलियम पदार्थांची देशातली गरज सत्तर टक्के आयातीमधून पूर्ण केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले, तर आपली महागाई भडकते. सन २०१३ मध्ये ही किंमत १११ डॉलरना भिडली होती; पण गेली पाच वर्षं ती सरासरी ६० डॉलर्सच्या घरात राहिली आहे. भाववाढ रोखण्यातल्या यशात हा घटक सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदराचा मानदंड असणारा रेपो रेट वारंवार बदलला आहे. सन २०१९ च्या सुरुवातीपासून हा दर ६.५० वरून प्रत्येक द्वैमासिक टप्प्यावर कमी कमी करत ऑक्‍टोबर २०१९ मध्ये ५.१५ टक्क्यांवर खाली आणलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर ०.२५ टक्क्याची कपात केली जात होती. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ मध्ये त्यात ०.३५ टक्क्याची कपात केली होती. गुरुवारी (ता. पाच डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत मात्र हा दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा दर ४.५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठत असताना अन्नपदार्थांतल्या भाववाढीची लक्षणं बघून हा दर कमी न करण्याचा निर्णय अनेकांना आश्‍चर्यकारक वाटला असेल. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेण्यात आली आहे. रब्बी पिकांचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यताही लक्षात घेतली असून, भाववाढीचा अंदाज ४.७ - ५.१ टक्क्यांपर्यंत वर्तवला आहे. या निर्णयामुळे पतधोरणाचा केंद्रबिंदू भाववाढ नियंत्रण हाच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये फक्त भाववाढ नियंत्रण हा एककलमी मुद्दा घेऊन पतधोरण आखणं योग्य आहे का, ही बाब अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चिली जात आहे. विकसित देशांतल्या प्रणालींची नक्कल करून ती चिकटविण्यापेक्षा अधिक संतुलित आणि वास्तववादी धोरण अवलंबलं पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटत आहे. विकासदर आणि भाववाढ नियंत्रण ही तारेवरची कसरत हिकमतीनं करणं क्रमप्राप्त आहे. यामध्येही ग्राहक निर्देशांकाचा फक्त वापर करणं, याबद्दलही शंका उपस्थित केली जाते. या निर्देशांकामध्ये अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे या तीनच घटकांना सत्तर टक्के परिमाण दिलं जातं. ठोक भाववाढ निर्देशांकामध्ये मुख्यतः उद्योगविश्‍वाच्या उत्पादनाचा हिस्सा जास्त असतो. हा भाववाढ निर्देशांक सातत्यानं फक्त दोन टक्के इतका खाली राहिला असून, सध्या तर त्याची पातळी शून्य टक्केच्या घरात आहे.

ग्राहकांवर किती परिणाम?
व्याजदरांच्या ग्राहकां‍वर खरोखरच परिणाम होतो का, व्याजदर घटले म्हणून विविध वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढतो का, हे प्रश्‍नही विचारले जात आहेत. व्याजदराचा काही खरेदीच्या निर्णयांवर होणारा परिणाम निर्विवाद आहे. उदाहरणार्थ, वीस लाख रुपयांचं गृहकर्ज वीस वर्षांसाठी घ्यायचं असेल आणि व्याजदर दहा टक्के असेल, तर मासिक हप्ता १९,३०० रुपये होतो. हाच व्याजदर तीन टक्क्यांनी कमी झाला, तर मासिक हप्त्याची रक्कम एकदम १५,५०६ रुपये इतकी कमी होते. याचा अर्थ दरमहा ३७९४ रुपयांची सवड इतर खर्चांसाठी होते. यामुळे इतर खरेदीची वाढ होऊ शकते. मात्र, याबरोबरच इतर घटकही महत्त्वाचे ठरतात. ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ होते आहे का, आणि आपलं उत्पन्नाचं साधन नोकरी अथवा व्यवसाय टिकणार आहे, की त्यावर सावट आलं आहे यांचा विचार केल्याशिवाय खर्च करण्याचा आत्मविश्‍वास वाढत नाही. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर खासगी क्षेत्रातली वेतनवाढ ही महागाईच्या दरापेक्षा बऱ्याच फरकानं पिछाडीवर राहिली आहे. असं असताना ग्राहकांच्या खर्चात सातत्यानं वाढ कशाच्या जोरावर होत होती? एक तर बचतीच्या प्रमाणात झालेली घट याला कारणीभूत असावी. भारतातला बचतीचा दर ३८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. व्यक्तिगत बचतीचा दर २३ टक्क्यांवरून १८ टक्यांवर आला आहे. याचाच अर्थ व्यक्तिगत उत्पन्न वाढत नसताना बचतीचा अंश कमी करून खर्च होत होता. मंदीसदृश वातावरणामध्ये नोकरीची हमी वाटत नाही. छोट्या व्यवसायांमध्येही निश्‍चलनीकरण, वस्तू आणि सेवाकर आणि वसुलीचा लांबणारा कालावधी यांमुळे आत्मविश्‍वासाला धक्का बसला आहे. यामधून काटकसर करण्याचा कल वाढतो. दुसऱ्या बाजूला खर्चाला उत्तेजन मिळण्यासाठी सहजासहजी आणि कमी दरानं होणारा वित्तपुरवठा हेही कारण होतं. ‘सिबिल’ प्रणालीमुळे व्यक्तिगत पतमूल्यांकन शक्य झालं. कंपन्यांना ‘क्रेडिट रेटिंग’ असतं, तसं ‘सिबिल’मुळे व्यक्तीलाही केलं जात असल्यानं असं कर्ज देण्यातली जोखीम कमी झाली. उत्पादनविक्री करणाऱ्या कंपन्याकडून एकगठ्ठा डिस्काऊंट मिळवून ‘० टक्के’ व्याजदराचं आकर्षक भासणाऱ्या (पण प्रत्यक्षात चढ्या दरानं) योजना उपलब्ध झाल्या आणि व्यक्तिगत खर्चाला प्रोत्साहनच मिळालं. खासगी क्षेत्रातल्या बॅंका अशा कर्जयोजनांवर आपला व्यवसाय वाढवू शकल्या. बॅंकेतर वित्त कंपन्यासुद्धा (एनबीएफसी) या स्पर्धेत उतरल्या. एनबीएफसीचा वित्तपुरवठा हा या व्यक्तिगत खर्चातला उभारीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक होता. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘आयएलएफएस’ ही कंपनी अडचणीत आली. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधांसाठी (इन्फ्रास्ट्रक्‍चर) वित्तपुरवठा करण्याच्या क्षेत्रात कार्यरत होती. ही कंपनी व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली आणि सर्वच प्रकारच्या एनबीएफसी कंपन्यांमधले कच्चे दुवे प्रकाशझोतात आले. गृहकर्ज पुरवणाऱ्या वित्त कंपन्या, बांधकाम व्यावयासिकांना दिलेली कर्जं, स्थावर मिळकतीच्या तारणावर इतर व्यावसायिकांना दिलेली कर्जं यातल्या अडचणी उघड्या पडल्या. अखेर एनबीएफसी कंपन्या कमी मुदतीसाठी (उदाहरणार्थ, एक वर्ष) रोखे उभारून दीर्घ मुदतीसाठी (उदाहरणार्थ, दहा वर्षं) कर्ज देत होत्या. सगळीकडे अविश्‍वासाचं वातावरण आल्यावर कमी मुदतीची ठेव आणि रोखे काढून घेण्याकडे कल वाढला आणि बऱ्याच एनबीएफसी कंपन्या ‘धावबाद’ झाल्या. हा पैशाचा स्रोत आटण्याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला. विशेषतः छोटे आणि मध्यम व्यावसायिक आणि उद्योग बॅंकेकडून कर्ज मिळवण्यापेक्षा एनबीएफसीकडून घेणं सुलभ असल्यानं थोडं व्याज जास्त पडलं, तरी तो मार्ग स्वीकारत असत. त्यांच्याकडे अचानक तंग परिस्थिती झाली आणि व्याजदरही कडाडले. या दोन्हींचा परिणाम व्यवसायावर आणि साहजिकच व्यक्तिगत खर्चावरही विपरीतच झाला. अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती झाली होती, तेव्हा फेडरल रिझर्व्हनं अडचणीत आलेल्या वित्तसंस्थांचे रोखे खरेदी करुन व्याज घटवून बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला होता. आपल्याकडे याच्या बरोबर उलट पवित्रा घेत रिझर्व्ह बॅंकेनं जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये रेपो दर पाव टक्क्यानं दोन वेळा वाढवला होता. आज मागं वळून पाहता ही कृती संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारी ठरते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात एनबीएफसीसाठी एक लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याची घोषणा करण्यात आली आहे. या गोष्टीला पाच महिने उलटल्यानं यातली किती रक्कम प्रत्यक्षात दिली गेली, हे गुलदस्त्यातच आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांच्या भांडवलाच्या पुनर्भरणीसाठी जाहीर केलेलं सत्तर हजार कोटी रुपयांचं आणि बांधकाम क्षेत्रासाठी दिलेलं पंचवीस हजार कोटी रुपयांचं पॅकेजही अजून लाल फितीच्या कारभारात अडकलं आहे काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

काही मर्यादाही
वित्तीय धोरणाची दिशा विकासदर वाढवण्यासाठी वळवण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये कंपन्यावरच्या प्राप्तिकराचा दर ३५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याचं माजी अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांपासून दिलेलं आश्‍वासन वटहुकूम काढून पूर्ण करण्यात आलं आहे. नवीन कारखाने काढणाऱ्या कंपनीला प्राप्तिकराचा दर १५ टक्के करण्यात आला आहे. यातून १,४५,००० कोटी रुपयांची करकपात करून अर्थव्यवस्थेला ‘स्टिम्युलस’ दिला आहे. मात्र, यातून वित्तीय तुटीची टक्केवारी ३.३० टक्क्यांवरून ३.८० टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती आहे. वस्तू आणि सेवा कराची वसुली महिन्याला १,००,००० कोटींच्या पातळीखाली राहत होती. ती गेल्या महिन्यात त्यावर गेली आहे. मात्र, करसंकलनाची बाजू थिटी पडत असल्यानं असं प्रोत्साहन देण्यावर तीव्र मर्यादा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

व्याजदर आणि विकासदर
व्याजदर आणि विकासदराचा ऊहापोह करताना व्याजदर म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं अनिवार्य आहे. कर्ज घेणारी संस्था जेव्हा कर्ज परत करते, तेव्हा भाववाढीमुळे झालेली रुपयांच्या क्रयशक्तीतली घट तिच्या पथ्यावर पडते. उदाहरणार्थ, भाववाढीचा दर पाच टक्के असेल, तर आजच्या १०० रुपयांचं मूल्य एक वर्षांनंतर (१०० भागिले १.०५) = ९५.२३ रुपये इतकंच आहे. म्हणजे ते ४.७७ रुपयांनी कमी झालं आहे. मी ८ टक्क्यांनी व्याज दिलं, तरी प्रत्यक्षात माझ्या खिशातून (८-४.७७) = ३.२३ रुपये इतकाच खर्च झाला आहे. याचाच अर्थ भाववाढीचा दर जास्त असेल, मी कर्ज घेण्यास प्रवृत्त होईन. सन २००९-२०१४ या काळात भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता, तर बॅंक ठेवींचा दर सरासरी ८.३३ टक्के होता. म्हणजे बॅंकांना ‘खरं’ व्याज द्यावंच लागत नव्हतं. आज मात्र भाववाढीचा दर सुमारे तीन टक्के आणि ठेवींचा दर साडेसहा टक्के म्हणजे ‘खरं’ व्याज साडेतीन टक्के आहे. सरकारी अल्पबचत योजनामध्ये व्याजाचा दर आठ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे ‘खरा’ व्याजदर पाच टक्के आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती दुहेरी कात्रीत सापडली आहे. ठोक भाववाढीचा दर दोन टक्के धरला, तर त्यांच्या उत्पादनाची विक्री किंमत कशीबशी दोन टक्के वधारते. मात्र, व्याजाचा दर बारा टक्के असल्यामुळे कर्ज दहा टक्के ‘खऱ्या’ दरानं वाढतं. आज भारतातले ‘खरे’ व्याजदर जगात सर्वांत अधिक दरांपैकी आहेत आणि याचा विपरीत परिणाम व्यवसाय आणि विकासदराच्या वाढीवर होत आहे.

फक्त दरकपातीनं प्रश्न सुटेल?
फक्त रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरकपात केल्यानं हा प्रश्‍न सुटत नाही, याची दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सरकारी अल्पबचत योजना, जीवन विमा ज्येष्ठ नागरिक योजना आणि भविष्यनिर्वाह योजना (प्रॉव्हिडंट फंड) याचे व्याजदर ८ टक्के ते ८.६५ टक्केच्या घरात आहेत. त्यामुळे रेपोदर कमी झाला, तरी बॅंका ठेवीवरचे व्याजदर आणि पर्यायानं कर्जांवरचे व्याजदर कमी करू शकत नाहीत. त्याचबरोबर अल्पबचत योजनांवरचे दर कमी करण्यानं मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना चिमटा बसेल हेही योग्य नाही. या प्रश्‍नाचा दुसरा भाग असा आहे, की बचतीचा दर खाली आल्यामुळे आपल्याकडे निधीचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्त कर्जनिधी देण्यावर बंधनं आहेत आणि मोठ्या प्रकल्पांना मुरड घालावी लागते.
आज मंदीसदृश परिस्थिती असण्याची इतरही अनेक कारणं असू शकतील. वानगीदाखल वाहन उद्योगाचं उदाहरण घेतलं, तर शहरांमध्ये होणारी वाहनकोंडी, प्रदूषणासाठी करायचे ‘भारत स्टॅंण्डर्ड ६’चे बदल, सेवा आणि वस्तू करामुळे वाढलेली कार्यक्षमता आणि अवजड वाहनांचा वाचलेला वेळ, नवीन पिढीची वाहनखरेदीऐवजी ‘ओला’, ‘उबर’ला पसंती, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची चाहूल असा विचार करता येईल. मात्र, अतिशय चढे ‘खरे’ व्याजदर आणि भांडवलाची कमी उपलब्धता हे सत्य नाकारता येणार नाही. आज जागतिक परिस्थितीतला विरोधाभास लक्षणीय आहे. आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रर अनुशेष ही एक मोठी संधी आहे. जगात आज २३ टन कोटी डॉलरचे कर्जरोखे आहेत. त्यापैकी सुमारे १५ लाख कोटी डॉलर्सचे रोखे शून्य किंवा उणे व्याजदरात आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं स्वतःचे परकीय चलनातील रोखे काढण्याचा प्रस्ताव होता; पण दूरदृष्टी न ठेवता केल्या गेलेल्या टीकेमुळे हे पाऊल मागं घेतलं गेलं. अर्जेंटिना, व्हेनेझुएला, झिंबाब्वे हे देश परकीय कर्जामुळे देशोधडीला लागल्याचे दाखले दिले गेले. इथं संवाद, समन्वय आणि नियंत्रण ठेवून जबाबदारीनं या पर्यायाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा एक टक्का अशी मर्यादा घालून घेतली, तर १५ ते ३० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि धोकादायक परिस्थितीतही जावं लागणार नाही. थेट परकी गुंतवणुकीमधून येणाऱ्या रकमांवर कायम नफा परदेशी द्यावा लागतो. कर्जरोखे नंतर परत केले जातात. त्यावर कायमचा भार नसतो. आज जगात शून्य व्याजदराच्या पैशांचा महापूर आलेला आहे आणि आपल्याकडे मात्र दुर्भिक्ष्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा ‘निधीजोड’ प्रकल्प विकासदराची मरगळ हटवण्यासाठी निश्‍चित उपयोगी ठरेल.

News Item ID: 

599-news_story-1575721157

Mobile Device Headline: 

‘पत’शाही : आजची, उद्याची! (भरत फाटक)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात झालेली घट हा सध्या सर्वत्र चर्चेत असणारा विषय आहे. सप्टेंबर २०१९ ला संपलेल्या तिमाहीत हा दर ४.५ टक्क्यांवर घसरला. ही मंदी म्हणता येईल का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जातो आहे. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं उत्तर पाहिलं, तर अर्थव्यवस्था सतत दोन तिमाहींमध्ये आकुंचन पावली, तर त्या स्थितीला मंदी म्हणता येतं. याचाच अर्थ वाढीचा दर उणे झाला, तर ते या व्याख्येत बसतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, सन २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ३.० टक्के असून अमेरिका, युरोप, जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थांचा विकासदर १.७ टक्के, तर विकसनशील देशांचा सरासरी दर ३.९ टक्के अपेक्षित आहे. या तुलनेत भारताचा ४.५ टक्के दर सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला मंदी म्हणता येणार नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचा सरासरी विकासदर ७.३२ टक्के होता, त्याच्या तुलनेत झालेली ही घसरण मंदीसदृश चटके बसणारी आहे. त्याच्याकडे काणाडोळा करता येणार नाही. याची कारणं काय, यावरचे उपाय काय आणि हे उपाय करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, हे प्रश्‍न वाचकांसमोर असतील. हे उपाय केले जात आहे का, ते परिणामकारक आहेत का आणि प्रत्यक्ष सुधारणा किती अवधीत दिसून येईल, याबद्दलही काळजी अनेकांच्या मनात असेल. वाहन उद्योगातली कमी झालेली विक्री, डिझेल, वीज यांचा घटलेला वापर अशा बातम्या रोज पाहिल्यामुळे ही अस्वस्थता वाढली तर नवल नाही.

पतधोरण आणि वित्तधोरण
विकासदर आणि भाववाढ या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याची दोन अस्त्रं म्हणजे पतधोरण आणि वित्तधोरण. ही नीती राबविण्याचे काम करणारे दोन स्तंभ आहेत केंद्र सरकार आणि स्वायत्त दर्जा असणारी रिझर्व्ह बॅंक. देशाच्या अर्थव्यवस्थेत आज दर किती ठेवावे आणि धनाचा ओघ कसा राखावा याचे निर्णय घेणं म्हणजे पतधोरण. हे ठरवण्याचे आणि राबवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीत आहेत. सन २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅंक कायद्यात बदल करून पतधोरण ठरवण्याचे अधिकार पतधोरण समितीकडे देण्यात आले. समितीमध्ये सहा सदस्य असतात. त्यापैकी तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी असतात, तर उर्वरित तिघांची केंद्र सरकार नेमणूक करतं. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॉ. ऊर्जित पटेल यांनी केलेल्या अहवालानुसार ही समिती अस्तित्वात आली. ही समिती अस्तित्वात येण्यापूर्वी पतधोरणाचं उद्दिष्ट बहुआयामी होतं. यात भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विकासदर राखणं, परकीय चलनाच्या विनिमय दरात स्थैर्य राखणं इत्यादी बाबींचाही अंतर्भाव होता. समिती अस्तित्वात आल्यानंतर मात्र भाववाढ नियंत्रण हा एककलमी कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. भाववाढीच्या दराचे दोन निर्देशांक बहुतांशी वापरात असतात. ठोक दराचा निर्देशांक (होलसेल प्राइस इंडेक्‍स) आणि ग्राहक भाववाढीचा निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्‍स). समितीवर देण्यात आलेली जबाबदारी ही ग्राहक भाववाढ निर्देशांकावर अंकुश ठेवणं, ही आहे. या अंतर्गत ही समिती पुढील १२ महिन्यांसाठी भाववाढीच्या दराचं लक्ष्य निश्‍चित करते आणि त्या पातळीवर भाववाढ दर राखण्यासाठी व्याजदर आणि धनाच्या प्रवाहात आवश्‍यक ते बदल करते. व्याजदर कमी केले आणि पैशाचा ओघ वाढला, की भाववाढीचा दर वर जातो. या उलट व्याजदर वाढले आणि पैशाचा ओघ आटला, तर भाववाढ कमी करण्यात साह्य होतं. पतधोरणाचं लक्ष्य फक्त भाववाढ नियंत्रण असल्यामुळे विकासदर चढा राखण्याचं काम समितीची जबाबदारी राहत नाही.

विकास दर आणि वित्तीय तूट
वित्तीय धोरण हे हत्यार केंद्र सरकारच्या स्वाधीन आहे. सरकारचं उत्पन्न हे करसंकलन आणि भांडवली जमा यातून होतं. सरकार त्यातून दैनंदिन खर्च आणि भांडवली खर्च करत असतं. उत्पन्नाहून खर्च अधिक झाला, तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. ही वित्तीय तूट सरकारला कर्ज घेऊन भरून काढावी लागते. केंद्र सरकारचे अर्थसंकल्प हे तुटीचेच असतात. खर्च अधिक केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात वृद्धी होते. त्यामुळे उत्पन्नाहून अधिक खर्च करणं हा अपवाद नसून नियम आहे. विकासदर वाढता राहिला, तर सरकारची लोकप्रियता वाढते. त्यामुळे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा विकासदर वाढवणं प्राधान्याचं असतं. वित्तीय तूट वाढली, तर भाववाढीला पाठबळ लाभतं. सरकारची वित्तीय तूट प्रमाणाबाहेर वाढली, तर भाववाढीचा ब्रह्मराक्षस उभा राहू शकतो. यामुळे परकीय चलनाच्या बाजारात रुपया गडगडतो. आयात महाग होते, आणि महागाई हाताबाहेर जाते. यासाठीच वित्तीय तुटीला लक्ष्मणरेषा आखून देण्याकरिता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा (एफआरबीएम ऍक्‍ट) करण्यात आला आहे. या कायद्याअंतगर्गत सन २०२१ पर्यंत वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्‍क्यांपर्यंत खाली आणण्याचं ठरवण्यात आलं आहे. याच अनुषंगानं सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हे सांभाळून विकासदर वाढवण्याचं आव्हान आज सरकारसमोर आहे.
परस्परविरोधी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गामध्ये सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात अनेक वेळा खडाजंगी होताना दिसते. मात्र, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि फक्त भारतापुरतंच सीमितही नाही. जगातल्या अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ही रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि माध्यमांच्या प्रकाशझोतामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली दिसेल. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात डॉ. रघुराम राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारल्यामुळे, तर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मुदतपूर्व पदत्याग केल्यामुळे हा प्रश्‍न सतत चर्चेत राहिला आहे.
सन २००९ ते २०१४ या काळात ग्राहक भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता. सन २०१९ पर्यंतच्या पाच वर्षात तो ४.९८ टक्के इतका खाली आलेला आहे. यावरून भाववाढ नियंत्रणाचं लक्ष्य साधण्यामध्ये पतधोरण यशस्वी ठरल्याचं दिसून येईल. अर्थात, आपल्याकडची भाववाढ ही फक्त पतधोरणात बदल करून आटोक्‍यात ठेवणं शक्‍य नाही, हेही मान्य करायला हवं. पेट्रोलियम पदार्थांची देशातली गरज सत्तर टक्के आयातीमधून पूर्ण केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले, तर आपली महागाई भडकते. सन २०१३ मध्ये ही किंमत १११ डॉलरना भिडली होती; पण गेली पाच वर्षं ती सरासरी ६० डॉलर्सच्या घरात राहिली आहे. भाववाढ रोखण्यातल्या यशात हा घटक सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदराचा मानदंड असणारा रेपो रेट वारंवार बदलला आहे. सन २०१९ च्या सुरुवातीपासून हा दर ६.५० वरून प्रत्येक द्वैमासिक टप्प्यावर कमी कमी करत ऑक्‍टोबर २०१९ मध्ये ५.१५ टक्क्यांवर खाली आणलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर ०.२५ टक्क्याची कपात केली जात होती. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ मध्ये त्यात ०.३५ टक्क्याची कपात केली होती. गुरुवारी (ता. पाच डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत मात्र हा दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा दर ४.५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठत असताना अन्नपदार्थांतल्या भाववाढीची लक्षणं बघून हा दर कमी न करण्याचा निर्णय अनेकांना आश्‍चर्यकारक वाटला असेल. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेण्यात आली आहे. रब्बी पिकांचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यताही लक्षात घेतली असून, भाववाढीचा अंदाज ४.७ - ५.१ टक्क्यांपर्यंत वर्तवला आहे. या निर्णयामुळे पतधोरणाचा केंद्रबिंदू भाववाढ नियंत्रण हाच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये फक्त भाववाढ नियंत्रण हा एककलमी मुद्दा घेऊन पतधोरण आखणं योग्य आहे का, ही बाब अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चिली जात आहे. विकसित देशांतल्या प्रणालींची नक्कल करून ती चिकटविण्यापेक्षा अधिक संतुलित आणि वास्तववादी धोरण अवलंबलं पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटत आहे. विकासदर आणि भाववाढ नियंत्रण ही तारेवरची कसरत हिकमतीनं करणं क्रमप्राप्त आहे. यामध्येही ग्राहक निर्देशांकाचा फक्त वापर करणं, याबद्दलही शंका उपस्थित केली जाते. या निर्देशांकामध्ये अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे या तीनच घटकांना सत्तर टक्के परिमाण दिलं जातं. ठोक भाववाढ निर्देशांकामध्ये मुख्यतः उद्योगविश्‍वाच्या उत्पादनाचा हिस्सा जास्त असतो. हा भाववाढ निर्देशांक सातत्यानं फक्त दोन टक्के इतका खाली राहिला असून, सध्या तर त्याची पातळी शून्य टक्केच्या घरात आहे.

ग्राहकांवर किती परिणाम?
व्याजदरांच्या ग्राहकां‍वर खरोखरच परिणाम होतो का, व्याजदर घटले म्हणून विविध वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढतो का, हे प्रश्‍नही विचारले जात आहेत. व्याजदराचा काही खरेदीच्या निर्णयांवर होणारा परिणाम निर्विवाद आहे. उदाहरणार्थ, वीस लाख रुपयांचं गृहकर्ज वीस वर्षांसाठी घ्यायचं असेल आणि व्याजदर दहा टक्के असेल, तर मासिक हप्ता १९,३०० रुपये होतो. हाच व्याजदर तीन टक्क्यांनी कमी झाला, तर मासिक हप्त्याची रक्कम एकदम १५,५०६ रुपये इतकी कमी होते. याचा अर्थ दरमहा ३७९४ रुपयांची सवड इतर खर्चांसाठी होते. यामुळे इतर खरेदीची वाढ होऊ शकते. मात्र, याबरोबरच इतर घटकही महत्त्वाचे ठरतात. ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ होते आहे का, आणि आपलं उत्पन्नाचं साधन नोकरी अथवा व्यवसाय टिकणार आहे, की त्यावर सावट आलं आहे यांचा विचार केल्याशिवाय खर्च करण्याचा आत्मविश्‍वास वाढत नाही. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर खासगी क्षेत्रातली वेतनवाढ ही महागाईच्या दरापेक्षा बऱ्याच फरकानं पिछाडीवर राहिली आहे. असं असताना ग्राहकांच्या खर्चात सातत्यानं वाढ कशाच्या जोरावर होत होती? एक तर बचतीच्या प्रमाणात झालेली घट याला कारणीभूत असावी. भारतातला बचतीचा दर ३८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. व्यक्तिगत बचतीचा दर २३ टक्क्यांवरून १८ टक्यांवर आला आहे. याचाच अर्थ व्यक्तिगत उत्पन्न वाढत नसताना बचतीचा अंश कमी करून खर्च होत होता. मंदीसदृश वातावरणामध्ये नोकरीची हमी वाटत नाही. छोट्या व्यवसायांमध्येही निश्‍चलनीकरण, वस्तू आणि सेवाकर आणि वसुलीचा लांबणारा कालावधी यांमुळे आत्मविश्‍वासाला धक्का बसला आहे. यामधून काटकसर करण्याचा कल वाढतो. दुसऱ्या बाजूला खर्चाला उत्तेजन मिळण्यासाठी सहजासहजी आणि कमी दरानं होणारा वित्तपुरवठा हेही कारण होतं. ‘सिबिल’ प्रणालीमुळे व्यक्तिगत पतमूल्यांकन शक्य झालं. कंपन्यांना ‘क्रेडिट रेटिंग’ असतं, तसं ‘सिबिल’मुळे व्यक्तीलाही केलं जात असल्यानं असं कर्ज देण्यातली जोखीम कमी झाली. उत्पादनविक्री करणाऱ्या कंपन्याकडून एकगठ्ठा डिस्काऊंट मिळवून ‘० टक्के’ व्याजदराचं आकर्षक भासणाऱ्या (पण प्रत्यक्षात चढ्या दरानं) योजना उपलब्ध झाल्या आणि व्यक्तिगत खर्चाला प्रोत्साहनच मिळालं. खासगी क्षेत्रातल्या बॅंका अशा कर्जयोजनांवर आपला व्यवसाय वाढवू शकल्या. बॅंकेतर वित्त कंपन्यासुद्धा (एनबीएफसी) या स्पर्धेत उतरल्या. एनबीएफसीचा वित्तपुरवठा हा या व्यक्तिगत खर्चातला उभारीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक होता. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘आयएलएफएस’ ही कंपनी अडचणीत आली. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधांसाठी (इन्फ्रास्ट्रक्‍चर) वित्तपुरवठा करण्याच्या क्षेत्रात कार्यरत होती. ही कंपनी व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली आणि सर्वच प्रकारच्या एनबीएफसी कंपन्यांमधले कच्चे दुवे प्रकाशझोतात आले. गृहकर्ज पुरवणाऱ्या वित्त कंपन्या, बांधकाम व्यावयासिकांना दिलेली कर्जं, स्थावर मिळकतीच्या तारणावर इतर व्यावसायिकांना दिलेली कर्जं यातल्या अडचणी उघड्या पडल्या. अखेर एनबीएफसी कंपन्या कमी मुदतीसाठी (उदाहरणार्थ, एक वर्ष) रोखे उभारून दीर्घ मुदतीसाठी (उदाहरणार्थ, दहा वर्षं) कर्ज देत होत्या. सगळीकडे अविश्‍वासाचं वातावरण आल्यावर कमी मुदतीची ठेव आणि रोखे काढून घेण्याकडे कल वाढला आणि बऱ्याच एनबीएफसी कंपन्या ‘धावबाद’ झाल्या. हा पैशाचा स्रोत आटण्याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला. विशेषतः छोटे आणि मध्यम व्यावसायिक आणि उद्योग बॅंकेकडून कर्ज मिळवण्यापेक्षा एनबीएफसीकडून घेणं सुलभ असल्यानं थोडं व्याज जास्त पडलं, तरी तो मार्ग स्वीकारत असत. त्यांच्याकडे अचानक तंग परिस्थिती झाली आणि व्याजदरही कडाडले. या दोन्हींचा परिणाम व्यवसायावर आणि साहजिकच व्यक्तिगत खर्चावरही विपरीतच झाला. अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती झाली होती, तेव्हा फेडरल रिझर्व्हनं अडचणीत आलेल्या वित्तसंस्थांचे रोखे खरेदी करुन व्याज घटवून बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला होता. आपल्याकडे याच्या बरोबर उलट पवित्रा घेत रिझर्व्ह बॅंकेनं जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये रेपो दर पाव टक्क्यानं दोन वेळा वाढवला होता. आज मागं वळून पाहता ही कृती संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारी ठरते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात एनबीएफसीसाठी एक लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याची घोषणा करण्यात आली आहे. या गोष्टीला पाच महिने उलटल्यानं यातली किती रक्कम प्रत्यक्षात दिली गेली, हे गुलदस्त्यातच आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांच्या भांडवलाच्या पुनर्भरणीसाठी जाहीर केलेलं सत्तर हजार कोटी रुपयांचं आणि बांधकाम क्षेत्रासाठी दिलेलं पंचवीस हजार कोटी रुपयांचं पॅकेजही अजून लाल फितीच्या कारभारात अडकलं आहे काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

काही मर्यादाही
वित्तीय धोरणाची दिशा विकासदर वाढवण्यासाठी वळवण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये कंपन्यावरच्या प्राप्तिकराचा दर ३५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याचं माजी अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांपासून दिलेलं आश्‍वासन वटहुकूम काढून पूर्ण करण्यात आलं आहे. नवीन कारखाने काढणाऱ्या कंपनीला प्राप्तिकराचा दर १५ टक्के करण्यात आला आहे. यातून १,४५,००० कोटी रुपयांची करकपात करून अर्थव्यवस्थेला ‘स्टिम्युलस’ दिला आहे. मात्र, यातून वित्तीय तुटीची टक्केवारी ३.३० टक्क्यांवरून ३.८० टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती आहे. वस्तू आणि सेवा कराची वसुली महिन्याला १,००,००० कोटींच्या पातळीखाली राहत होती. ती गेल्या महिन्यात त्यावर गेली आहे. मात्र, करसंकलनाची बाजू थिटी पडत असल्यानं असं प्रोत्साहन देण्यावर तीव्र मर्यादा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

व्याजदर आणि विकासदर
व्याजदर आणि विकासदराचा ऊहापोह करताना व्याजदर म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं अनिवार्य आहे. कर्ज घेणारी संस्था जेव्हा कर्ज परत करते, तेव्हा भाववाढीमुळे झालेली रुपयांच्या क्रयशक्तीतली घट तिच्या पथ्यावर पडते. उदाहरणार्थ, भाववाढीचा दर पाच टक्के असेल, तर आजच्या १०० रुपयांचं मूल्य एक वर्षांनंतर (१०० भागिले १.०५) = ९५.२३ रुपये इतकंच आहे. म्हणजे ते ४.७७ रुपयांनी कमी झालं आहे. मी ८ टक्क्यांनी व्याज दिलं, तरी प्रत्यक्षात माझ्या खिशातून (८-४.७७) = ३.२३ रुपये इतकाच खर्च झाला आहे. याचाच अर्थ भाववाढीचा दर जास्त असेल, मी कर्ज घेण्यास प्रवृत्त होईन. सन २००९-२०१४ या काळात भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता, तर बॅंक ठेवींचा दर सरासरी ८.३३ टक्के होता. म्हणजे बॅंकांना ‘खरं’ व्याज द्यावंच लागत नव्हतं. आज मात्र भाववाढीचा दर सुमारे तीन टक्के आणि ठेवींचा दर साडेसहा टक्के म्हणजे ‘खरं’ व्याज साडेतीन टक्के आहे. सरकारी अल्पबचत योजनामध्ये व्याजाचा दर आठ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे ‘खरा’ व्याजदर पाच टक्के आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती दुहेरी कात्रीत सापडली आहे. ठोक भाववाढीचा दर दोन टक्के धरला, तर त्यांच्या उत्पादनाची विक्री किंमत कशीबशी दोन टक्के वधारते. मात्र, व्याजाचा दर बारा टक्के असल्यामुळे कर्ज दहा टक्के ‘खऱ्या’ दरानं वाढतं. आज भारतातले ‘खरे’ व्याजदर जगात सर्वांत अधिक दरांपैकी आहेत आणि याचा विपरीत परिणाम व्यवसाय आणि विकासदराच्या वाढीवर होत आहे.

फक्त दरकपातीनं प्रश्न सुटेल?
फक्त रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरकपात केल्यानं हा प्रश्‍न सुटत नाही, याची दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सरकारी अल्पबचत योजना, जीवन विमा ज्येष्ठ नागरिक योजना आणि भविष्यनिर्वाह योजना (प्रॉव्हिडंट फंड) याचे व्याजदर ८ टक्के ते ८.६५ टक्केच्या घरात आहेत. त्यामुळे रेपोदर कमी झाला, तरी बॅंका ठेवीवरचे व्याजदर आणि पर्यायानं कर्जांवरचे व्याजदर कमी करू शकत नाहीत. त्याचबरोबर अल्पबचत योजनांवरचे दर कमी करण्यानं मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना चिमटा बसेल हेही योग्य नाही. या प्रश्‍नाचा दुसरा भाग असा आहे, की बचतीचा दर खाली आल्यामुळे आपल्याकडे निधीचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्त कर्जनिधी देण्यावर बंधनं आहेत आणि मोठ्या प्रकल्पांना मुरड घालावी लागते.
आज मंदीसदृश परिस्थिती असण्याची इतरही अनेक कारणं असू शकतील. वानगीदाखल वाहन उद्योगाचं उदाहरण घेतलं, तर शहरांमध्ये होणारी वाहनकोंडी, प्रदूषणासाठी करायचे ‘भारत स्टॅंण्डर्ड ६’चे बदल, सेवा आणि वस्तू करामुळे वाढलेली कार्यक्षमता आणि अवजड वाहनांचा वाचलेला वेळ, नवीन पिढीची वाहनखरेदीऐवजी ‘ओला’, ‘उबर’ला पसंती, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची चाहूल असा विचार करता येईल. मात्र, अतिशय चढे ‘खरे’ व्याजदर आणि भांडवलाची कमी उपलब्धता हे सत्य नाकारता येणार नाही. आज जागतिक परिस्थितीतला विरोधाभास लक्षणीय आहे. आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रर अनुशेष ही एक मोठी संधी आहे. जगात आज २३ टन कोटी डॉलरचे कर्जरोखे आहेत. त्यापैकी सुमारे १५ लाख कोटी डॉलर्सचे रोखे शून्य किंवा उणे व्याजदरात आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं स्वतःचे परकीय चलनातील रोखे काढण्याचा प्रस्ताव होता; पण दूरदृष्टी न ठेवता केल्या गेलेल्या टीकेमुळे हे पाऊल मागं घेतलं गेलं. अर्जेंटिना, व्हेनेझुएला, झिंबाब्वे हे देश परकीय कर्जामुळे देशोधडीला लागल्याचे दाखले दिले गेले. इथं संवाद, समन्वय आणि नियंत्रण ठेवून जबाबदारीनं या पर्यायाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा एक टक्का अशी मर्यादा घालून घेतली, तर १५ ते ३० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि धोकादायक परिस्थितीतही जावं लागणार नाही. थेट परकी गुंतवणुकीमधून येणाऱ्या रकमांवर कायम नफा परदेशी द्यावा लागतो. कर्जरोखे नंतर परत केले जातात. त्यावर कायमचा भार नसतो. आज जगात शून्य व्याजदराच्या पैशांचा महापूर आलेला आहे आणि आपल्याकडे मात्र दुर्भिक्ष्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा ‘निधीजोड’ प्रकल्प विकासदराची मरगळ हटवण्यासाठी निश्‍चित उपयोगी ठरेल.

Vertical Image: 

English Headline: 

saptarang rbi repo rate article write by bharat phatak

Author Type: 

External Author

भरत फाटक bharat@wealthmanagers.co.in

सप्तरंग

भरत फाटक

व्याजदर

विकास

भारत

अर्थव्यवस्था

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वीज

सरकार

रिझर्व्ह बॅंक

निर्देशांक

उत्पन्न

वित्तीय तूट

कर्ज

अर्थसंकल्प

महागाई

रघुराम राजन

रेपो रेट

अतिवृष्टी

खरीप

इंधन

उद्योगविश्‍व

नोकरी

व्यवसाय

वस्तू आणि सेवाकर

कंपनी

पायाभूत सुविधा

व्याज

तारण

प्राप्तिकर

income tax

अल्पबचत

प्रदूषण

झिंबाब्वे

Search Functional Tags: 

सप्तरंग, भरत फाटक, व्याजदर, विकास, भारत, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वीज, सरकार, रिझर्व्ह बॅंक, निर्देशांक, उत्पन्न, वित्तीय तूट, कर्ज, अर्थसंकल्प, महागाई, रघुराम राजन, रेपो रेट, अतिवृष्टी, खरीप, इंधन, उद्योगविश्‍व, नोकरी, व्यवसाय, वस्तू आणि सेवाकर, कंपनी, पायाभूत सुविधा, व्याज, तारण, प्राप्तिकर, Income Tax, अल्पबचत, प्रदूषण, झिंबाब्वे

Twitter Publish: 

Meta Description: 

रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘पत’शाही : आजची, उद्याची! (भरत फाटक) रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात झालेली घट हा सध्या सर्वत्र चर्चेत असणारा विषय आहे. सप्टेंबर २०१९ ला संपलेल्या तिमाहीत हा दर ४.५ टक्क्यांवर घसरला. ही मंदी म्हणता येईल का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जातो आहे. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं उत्तर पाहिलं, तर अर्थव्यवस्था सतत दोन तिमाहींमध्ये आकुंचन पावली, तर त्या स्थितीला मंदी म्हणता येतं. याचाच अर्थ वाढीचा दर उणे झाला, तर ते या व्याख्येत बसतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, सन २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ३.० टक्के असून अमेरिका, युरोप, जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थांचा विकासदर १.७ टक्के, तर विकसनशील देशांचा सरासरी दर ३.९ टक्के अपेक्षित आहे. या तुलनेत भारताचा ४.५ टक्के दर सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला मंदी म्हणता येणार नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचा सरासरी विकासदर ७.३२ टक्के होता, त्याच्या तुलनेत झालेली ही घसरण मंदीसदृश चटके बसणारी आहे. त्याच्याकडे काणाडोळा करता येणार नाही. याची कारणं काय, यावरचे उपाय काय आणि हे उपाय करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, हे प्रश्‍न वाचकांसमोर असतील. हे उपाय केले जात आहे का, ते परिणामकारक आहेत का आणि प्रत्यक्ष सुधारणा किती अवधीत दिसून येईल, याबद्दलही काळजी अनेकांच्या मनात असेल. वाहन उद्योगातली कमी झालेली विक्री, डिझेल, वीज यांचा घटलेला वापर अशा बातम्या रोज पाहिल्यामुळे ही अस्वस्थता वाढली तर नवल नाही. पतधोरण आणि वित्तधोरण विकासदर आणि भाववाढ या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याची दोन अस्त्रं म्हणजे पतधोरण आणि वित्तधोरण. ही नीती राबविण्याचे काम करणारे दोन स्तंभ आहेत केंद्र सरकार आणि स्वायत्त दर्जा असणारी रिझर्व्ह बॅंक. देशाच्या अर्थव्यवस्थेत आज दर किती ठेवावे आणि धनाचा ओघ कसा राखावा याचे निर्णय घेणं म्हणजे पतधोरण. हे ठरवण्याचे आणि राबवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीत आहेत. सन २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅंक कायद्यात बदल करून पतधोरण ठरवण्याचे अधिकार पतधोरण समितीकडे देण्यात आले. समितीमध्ये सहा सदस्य असतात. त्यापैकी तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी असतात, तर उर्वरित तिघांची केंद्र सरकार नेमणूक करतं. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॉ. ऊर्जित पटेल यांनी केलेल्या अहवालानुसार ही समिती अस्तित्वात आली. ही समिती अस्तित्वात येण्यापूर्वी पतधोरणाचं उद्दिष्ट बहुआयामी होतं. यात भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विकासदर राखणं, परकीय चलनाच्या विनिमय दरात स्थैर्य राखणं इत्यादी बाबींचाही अंतर्भाव होता. समिती अस्तित्वात आल्यानंतर मात्र भाववाढ नियंत्रण हा एककलमी कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. भाववाढीच्या दराचे दोन निर्देशांक बहुतांशी वापरात असतात. ठोक दराचा निर्देशांक (होलसेल प्राइस इंडेक्‍स) आणि ग्राहक भाववाढीचा निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्‍स). समितीवर देण्यात आलेली जबाबदारी ही ग्राहक भाववाढ निर्देशांकावर अंकुश ठेवणं, ही आहे. या अंतर्गत ही समिती पुढील १२ महिन्यांसाठी भाववाढीच्या दराचं लक्ष्य निश्‍चित करते आणि त्या पातळीवर भाववाढ दर राखण्यासाठी व्याजदर आणि धनाच्या प्रवाहात आवश्‍यक ते बदल करते. व्याजदर कमी केले आणि पैशाचा ओघ वाढला, की भाववाढीचा दर वर जातो. या उलट व्याजदर वाढले आणि पैशाचा ओघ आटला, तर भाववाढ कमी करण्यात साह्य होतं. पतधोरणाचं लक्ष्य फक्त भाववाढ नियंत्रण असल्यामुळे विकासदर चढा राखण्याचं काम समितीची जबाबदारी राहत नाही. विकास दर आणि वित्तीय तूट वित्तीय धोरण हे हत्यार केंद्र सरकारच्या स्वाधीन आहे. सरकारचं उत्पन्न हे करसंकलन आणि भांडवली जमा यातून होतं. सरकार त्यातून दैनंदिन खर्च आणि भांडवली खर्च करत असतं. उत्पन्नाहून खर्च अधिक झाला, तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. ही वित्तीय तूट सरकारला कर्ज घेऊन भरून काढावी लागते. केंद्र सरकारचे अर्थसंकल्प हे तुटीचेच असतात. खर्च अधिक केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात वृद्धी होते. त्यामुळे उत्पन्नाहून अधिक खर्च करणं हा अपवाद नसून नियम आहे. विकासदर वाढता राहिला, तर सरकारची लोकप्रियता वाढते. त्यामुळे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा विकासदर वाढवणं प्राधान्याचं असतं. वित्तीय तूट वाढली, तर भाववाढीला पाठबळ लाभतं. सरकारची वित्तीय तूट प्रमाणाबाहेर वाढली, तर भाववाढीचा ब्रह्मराक्षस उभा राहू शकतो. यामुळे परकीय चलनाच्या बाजारात रुपया गडगडतो. आयात महाग होते, आणि महागाई हाताबाहेर जाते. यासाठीच वित्तीय तुटीला लक्ष्मणरेषा आखून देण्याकरिता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा (एफआरबीएम ऍक्‍ट) करण्यात आला आहे. या कायद्याअंतगर्गत सन २०२१ पर्यंत वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्‍क्यांपर्यंत खाली आणण्याचं ठरवण्यात आलं आहे. याच अनुषंगानं सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हे सांभाळून विकासदर वाढवण्याचं आव्हान आज सरकारसमोर आहे. परस्परविरोधी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गामध्ये सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात अनेक वेळा खडाजंगी होताना दिसते. मात्र, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि फक्त भारतापुरतंच सीमितही नाही. जगातल्या अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ही रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि माध्यमांच्या प्रकाशझोतामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली दिसेल. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात डॉ. रघुराम राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारल्यामुळे, तर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मुदतपूर्व पदत्याग केल्यामुळे हा प्रश्‍न सतत चर्चेत राहिला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात ग्राहक भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता. सन २०१९ पर्यंतच्या पाच वर्षात तो ४.९८ टक्के इतका खाली आलेला आहे. यावरून भाववाढ नियंत्रणाचं लक्ष्य साधण्यामध्ये पतधोरण यशस्वी ठरल्याचं दिसून येईल. अर्थात, आपल्याकडची भाववाढ ही फक्त पतधोरणात बदल करून आटोक्‍यात ठेवणं शक्‍य नाही, हेही मान्य करायला हवं. पेट्रोलियम पदार्थांची देशातली गरज सत्तर टक्के आयातीमधून पूर्ण केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले, तर आपली महागाई भडकते. सन २०१३ मध्ये ही किंमत १११ डॉलरना भिडली होती; पण गेली पाच वर्षं ती सरासरी ६० डॉलर्सच्या घरात राहिली आहे. भाववाढ रोखण्यातल्या यशात हा घटक सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदराचा मानदंड असणारा रेपो रेट वारंवार बदलला आहे. सन २०१९ च्या सुरुवातीपासून हा दर ६.५० वरून प्रत्येक द्वैमासिक टप्प्यावर कमी कमी करत ऑक्‍टोबर २०१९ मध्ये ५.१५ टक्क्यांवर खाली आणलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर ०.२५ टक्क्याची कपात केली जात होती. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ मध्ये त्यात ०.३५ टक्क्याची कपात केली होती. गुरुवारी (ता. पाच डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत मात्र हा दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा दर ४.५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठत असताना अन्नपदार्थांतल्या भाववाढीची लक्षणं बघून हा दर कमी न करण्याचा निर्णय अनेकांना आश्‍चर्यकारक वाटला असेल. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेण्यात आली आहे. रब्बी पिकांचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यताही लक्षात घेतली असून, भाववाढीचा अंदाज ४.७ - ५.१ टक्क्यांपर्यंत वर्तवला आहे. या निर्णयामुळे पतधोरणाचा केंद्रबिंदू भाववाढ नियंत्रण हाच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये फक्त भाववाढ नियंत्रण हा एककलमी मुद्दा घेऊन पतधोरण आखणं योग्य आहे का, ही बाब अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चिली जात आहे. विकसित देशांतल्या प्रणालींची नक्कल करून ती चिकटविण्यापेक्षा अधिक संतुलित आणि वास्तववादी धोरण अवलंबलं पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटत आहे. विकासदर आणि भाववाढ नियंत्रण ही तारेवरची कसरत हिकमतीनं करणं क्रमप्राप्त आहे. यामध्येही ग्राहक निर्देशांकाचा फक्त वापर करणं, याबद्दलही शंका उपस्थित केली जाते. या निर्देशांकामध्ये अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे या तीनच घटकांना सत्तर टक्के परिमाण दिलं जातं. ठोक भाववाढ निर्देशांकामध्ये मुख्यतः उद्योगविश्‍वाच्या उत्पादनाचा हिस्सा जास्त असतो. हा भाववाढ निर्देशांक सातत्यानं फक्त दोन टक्के इतका खाली राहिला असून, सध्या तर त्याची पातळी शून्य टक्केच्या घरात आहे. ग्राहकांवर किती परिणाम? व्याजदरांच्या ग्राहकां‍वर खरोखरच परिणाम होतो का, व्याजदर घटले म्हणून विविध वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढतो का, हे प्रश्‍नही विचारले जात आहेत. व्याजदराचा काही खरेदीच्या निर्णयांवर होणारा परिणाम निर्विवाद आहे. उदाहरणार्थ, वीस लाख रुपयांचं गृहकर्ज वीस वर्षांसाठी घ्यायचं असेल आणि व्याजदर दहा टक्के असेल, तर मासिक हप्ता १९,३०० रुपये होतो. हाच व्याजदर तीन टक्क्यांनी कमी झाला, तर मासिक हप्त्याची रक्कम एकदम १५,५०६ रुपये इतकी कमी होते. याचा अर्थ दरमहा ३७९४ रुपयांची सवड इतर खर्चांसाठी होते. यामुळे इतर खरेदीची वाढ होऊ शकते. मात्र, याबरोबरच इतर घटकही महत्त्वाचे ठरतात. ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ होते आहे का, आणि आपलं उत्पन्नाचं साधन नोकरी अथवा व्यवसाय टिकणार आहे, की त्यावर सावट आलं आहे यांचा विचार केल्याशिवाय खर्च करण्याचा आत्मविश्‍वास वाढत नाही. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर खासगी क्षेत्रातली वेतनवाढ ही महागाईच्या दरापेक्षा बऱ्याच फरकानं पिछाडीवर राहिली आहे. असं असताना ग्राहकांच्या खर्चात सातत्यानं वाढ कशाच्या जोरावर होत होती? एक तर बचतीच्या प्रमाणात झालेली घट याला कारणीभूत असावी. भारतातला बचतीचा दर ३८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. व्यक्तिगत बचतीचा दर २३ टक्क्यांवरून १८ टक्यांवर आला आहे. याचाच अर्थ व्यक्तिगत उत्पन्न वाढत नसताना बचतीचा अंश कमी करून खर्च होत होता. मंदीसदृश वातावरणामध्ये नोकरीची हमी वाटत नाही. छोट्या व्यवसायांमध्येही निश्‍चलनीकरण, वस्तू आणि सेवाकर आणि वसुलीचा लांबणारा कालावधी यांमुळे आत्मविश्‍वासाला धक्का बसला आहे. यामधून काटकसर करण्याचा कल वाढतो. दुसऱ्या बाजूला खर्चाला उत्तेजन मिळण्यासाठी सहजासहजी आणि कमी दरानं होणारा वित्तपुरवठा हेही कारण होतं. ‘सिबिल’ प्रणालीमुळे व्यक्तिगत पतमूल्यांकन शक्य झालं. कंपन्यांना ‘क्रेडिट रेटिंग’ असतं, तसं ‘सिबिल’मुळे व्यक्तीलाही केलं जात असल्यानं असं कर्ज देण्यातली जोखीम कमी झाली. उत्पादनविक्री करणाऱ्या कंपन्याकडून एकगठ्ठा डिस्काऊंट मिळवून ‘० टक्के’ व्याजदराचं आकर्षक भासणाऱ्या (पण प्रत्यक्षात चढ्या दरानं) योजना उपलब्ध झाल्या आणि व्यक्तिगत खर्चाला प्रोत्साहनच मिळालं. खासगी क्षेत्रातल्या बॅंका अशा कर्जयोजनांवर आपला व्यवसाय वाढवू शकल्या. बॅंकेतर वित्त कंपन्यासुद्धा (एनबीएफसी) या स्पर्धेत उतरल्या. एनबीएफसीचा वित्तपुरवठा हा या व्यक्तिगत खर्चातला उभारीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक होता. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘आयएलएफएस’ ही कंपनी अडचणीत आली. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधांसाठी (इन्फ्रास्ट्रक्‍चर) वित्तपुरवठा करण्याच्या क्षेत्रात कार्यरत होती. ही कंपनी व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली आणि सर्वच प्रकारच्या एनबीएफसी कंपन्यांमधले कच्चे दुवे प्रकाशझोतात आले. गृहकर्ज पुरवणाऱ्या वित्त कंपन्या, बांधकाम व्यावयासिकांना दिलेली कर्जं, स्थावर मिळकतीच्या तारणावर इतर व्यावसायिकांना दिलेली कर्जं यातल्या अडचणी उघड्या पडल्या. अखेर एनबीएफसी कंपन्या कमी मुदतीसाठी (उदाहरणार्थ, एक वर्ष) रोखे उभारून दीर्घ मुदतीसाठी (उदाहरणार्थ, दहा वर्षं) कर्ज देत होत्या. सगळीकडे अविश्‍वासाचं वातावरण आल्यावर कमी मुदतीची ठेव आणि रोखे काढून घेण्याकडे कल वाढला आणि बऱ्याच एनबीएफसी कंपन्या ‘धावबाद’ झाल्या. हा पैशाचा स्रोत आटण्याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला. विशेषतः छोटे आणि मध्यम व्यावसायिक आणि उद्योग बॅंकेकडून कर्ज मिळवण्यापेक्षा एनबीएफसीकडून घेणं सुलभ असल्यानं थोडं व्याज जास्त पडलं, तरी तो मार्ग स्वीकारत असत. त्यांच्याकडे अचानक तंग परिस्थिती झाली आणि व्याजदरही कडाडले. या दोन्हींचा परिणाम व्यवसायावर आणि साहजिकच व्यक्तिगत खर्चावरही विपरीतच झाला. अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती झाली होती, तेव्हा फेडरल रिझर्व्हनं अडचणीत आलेल्या वित्तसंस्थांचे रोखे खरेदी करुन व्याज घटवून बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला होता. आपल्याकडे याच्या बरोबर उलट पवित्रा घेत रिझर्व्ह बॅंकेनं जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये रेपो दर पाव टक्क्यानं दोन वेळा वाढवला होता. आज मागं वळून पाहता ही कृती संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारी ठरते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात एनबीएफसीसाठी एक लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याची घोषणा करण्यात आली आहे. या गोष्टीला पाच महिने उलटल्यानं यातली किती रक्कम प्रत्यक्षात दिली गेली, हे गुलदस्त्यातच आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांच्या भांडवलाच्या पुनर्भरणीसाठी जाहीर केलेलं सत्तर हजार कोटी रुपयांचं आणि बांधकाम क्षेत्रासाठी दिलेलं पंचवीस हजार कोटी रुपयांचं पॅकेजही अजून लाल फितीच्या कारभारात अडकलं आहे काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही मर्यादाही वित्तीय धोरणाची दिशा विकासदर वाढवण्यासाठी वळवण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये कंपन्यावरच्या प्राप्तिकराचा दर ३५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याचं माजी अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांपासून दिलेलं आश्‍वासन वटहुकूम काढून पूर्ण करण्यात आलं आहे. नवीन कारखाने काढणाऱ्या कंपनीला प्राप्तिकराचा दर १५ टक्के करण्यात आला आहे. यातून १,४५,००० कोटी रुपयांची करकपात करून अर्थव्यवस्थेला ‘स्टिम्युलस’ दिला आहे. मात्र, यातून वित्तीय तुटीची टक्केवारी ३.३० टक्क्यांवरून ३.८० टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती आहे. वस्तू आणि सेवा कराची वसुली महिन्याला १,००,००० कोटींच्या पातळीखाली राहत होती. ती गेल्या महिन्यात त्यावर गेली आहे. मात्र, करसंकलनाची बाजू थिटी पडत असल्यानं असं प्रोत्साहन देण्यावर तीव्र मर्यादा असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्याजदर आणि विकासदर व्याजदर आणि विकासदराचा ऊहापोह करताना व्याजदर म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं अनिवार्य आहे. कर्ज घेणारी संस्था जेव्हा कर्ज परत करते, तेव्हा भाववाढीमुळे झालेली रुपयांच्या क्रयशक्तीतली घट तिच्या पथ्यावर पडते. उदाहरणार्थ, भाववाढीचा दर पाच टक्के असेल, तर आजच्या १०० रुपयांचं मूल्य एक वर्षांनंतर (१०० भागिले १.०५) = ९५.२३ रुपये इतकंच आहे. म्हणजे ते ४.७७ रुपयांनी कमी झालं आहे. मी ८ टक्क्यांनी व्याज दिलं, तरी प्रत्यक्षात माझ्या खिशातून (८-४.७७) = ३.२३ रुपये इतकाच खर्च झाला आहे. याचाच अर्थ भाववाढीचा दर जास्त असेल, मी कर्ज घेण्यास प्रवृत्त होईन. सन २००९-२०१४ या काळात भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता, तर बॅंक ठेवींचा दर सरासरी ८.३३ टक्के होता. म्हणजे बॅंकांना ‘खरं’ व्याज द्यावंच लागत नव्हतं. आज मात्र भाववाढीचा दर सुमारे तीन टक्के आणि ठेवींचा दर साडेसहा टक्के म्हणजे ‘खरं’ व्याज साडेतीन टक्के आहे. सरकारी अल्पबचत योजनामध्ये व्याजाचा दर आठ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे ‘खरा’ व्याजदर पाच टक्के आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती दुहेरी कात्रीत सापडली आहे. ठोक भाववाढीचा दर दोन टक्के धरला, तर त्यांच्या उत्पादनाची विक्री किंमत कशीबशी दोन टक्के वधारते. मात्र, व्याजाचा दर बारा टक्के असल्यामुळे कर्ज दहा टक्के ‘खऱ्या’ दरानं वाढतं. आज भारतातले ‘खरे’ व्याजदर जगात सर्वांत अधिक दरांपैकी आहेत आणि याचा विपरीत परिणाम व्यवसाय आणि विकासदराच्या वाढीवर होत आहे. फक्त दरकपातीनं प्रश्न सुटेल? फक्त रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरकपात केल्यानं हा प्रश्‍न सुटत नाही, याची दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सरकारी अल्पबचत योजना, जीवन विमा ज्येष्ठ नागरिक योजना आणि भविष्यनिर्वाह योजना (प्रॉव्हिडंट फंड) याचे व्याजदर ८ टक्के ते ८.६५ टक्केच्या घरात आहेत. त्यामुळे रेपोदर कमी झाला, तरी बॅंका ठेवीवरचे व्याजदर आणि पर्यायानं कर्जांवरचे व्याजदर कमी करू शकत नाहीत. त्याचबरोबर अल्पबचत योजनांवरचे दर कमी करण्यानं मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना चिमटा बसेल हेही योग्य नाही. या प्रश्‍नाचा दुसरा भाग असा आहे, की बचतीचा दर खाली आल्यामुळे आपल्याकडे निधीचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्त कर्जनिधी देण्यावर बंधनं आहेत आणि मोठ्या प्रकल्पांना मुरड घालावी लागते. आज मंदीसदृश परिस्थिती असण्याची इतरही अनेक कारणं असू शकतील. वानगीदाखल वाहन उद्योगाचं उदाहरण घेतलं, तर शहरांमध्ये होणारी वाहनकोंडी, प्रदूषणासाठी करायचे ‘भारत स्टॅंण्डर्ड ६’चे बदल, सेवा आणि वस्तू करामुळे वाढलेली कार्यक्षमता आणि अवजड वाहनांचा वाचलेला वेळ, नवीन पिढीची वाहनखरेदीऐवजी ‘ओला’, ‘उबर’ला पसंती, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची चाहूल असा विचार करता येईल. मात्र, अतिशय चढे ‘खरे’ व्याजदर आणि भांडवलाची कमी उपलब्धता हे सत्य नाकारता येणार नाही. आज जागतिक परिस्थितीतला विरोधाभास लक्षणीय आहे. आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रर अनुशेष ही एक मोठी संधी आहे. जगात आज २३ टन कोटी डॉलरचे कर्जरोखे आहेत. त्यापैकी सुमारे १५ लाख कोटी डॉलर्सचे रोखे शून्य किंवा उणे व्याजदरात आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं स्वतःचे परकीय चलनातील रोखे काढण्याचा प्रस्ताव होता; पण दूरदृष्टी न ठेवता केल्या गेलेल्या टीकेमुळे हे पाऊल मागं घेतलं गेलं. अर्जेंटिना, व्हेनेझुएला, झिंबाब्वे हे देश परकीय कर्जामुळे देशोधडीला लागल्याचे दाखले दिले गेले. इथं संवाद, समन्वय आणि नियंत्रण ठेवून जबाबदारीनं या पर्यायाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा एक टक्का अशी मर्यादा घालून घेतली, तर १५ ते ३० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि धोकादायक परिस्थितीतही जावं लागणार नाही. थेट परकी गुंतवणुकीमधून येणाऱ्या रकमांवर कायम नफा परदेशी द्यावा लागतो. कर्जरोखे नंतर परत केले जातात. त्यावर कायमचा भार नसतो. आज जगात शून्य व्याजदराच्या पैशांचा महापूर आलेला आहे आणि आपल्याकडे मात्र दुर्भिक्ष्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा ‘निधीजोड’ प्रकल्प विकासदराची मरगळ हटवण्यासाठी निश्‍चित उपयोगी ठरेल. News Item ID:  599-news_story-1575721157 Mobile Device Headline:  ‘पत’शाही : आजची, उद्याची! (भरत फाटक) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात झालेली घट हा सध्या सर्वत्र चर्चेत असणारा विषय आहे. सप्टेंबर २०१९ ला संपलेल्या तिमाहीत हा दर ४.५ टक्क्यांवर घसरला. ही मंदी म्हणता येईल का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जातो आहे. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं उत्तर पाहिलं, तर अर्थव्यवस्था सतत दोन तिमाहींमध्ये आकुंचन पावली, तर त्या स्थितीला मंदी म्हणता येतं. याचाच अर्थ वाढीचा दर उणे झाला, तर ते या व्याख्येत बसतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, सन २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ३.० टक्के असून अमेरिका, युरोप, जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थांचा विकासदर १.७ टक्के, तर विकसनशील देशांचा सरासरी दर ३.९ टक्के अपेक्षित आहे. या तुलनेत भारताचा ४.५ टक्के दर सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला मंदी म्हणता येणार नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचा सरासरी विकासदर ७.३२ टक्के होता, त्याच्या तुलनेत झालेली ही घसरण मंदीसदृश चटके बसणारी आहे. त्याच्याकडे काणाडोळा करता येणार नाही. याची कारणं काय, यावरचे उपाय काय आणि हे उपाय करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, हे प्रश्‍न वाचकांसमोर असतील. हे उपाय केले जात आहे का, ते परिणामकारक आहेत का आणि प्रत्यक्ष सुधारणा किती अवधीत दिसून येईल, याबद्दलही काळजी अनेकांच्या मनात असेल. वाहन उद्योगातली कमी झालेली विक्री, डिझेल, वीज यांचा घटलेला वापर अशा बातम्या रोज पाहिल्यामुळे ही अस्वस्थता वाढली तर नवल नाही. पतधोरण आणि वित्तधोरण विकासदर आणि भाववाढ या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याची दोन अस्त्रं म्हणजे पतधोरण आणि वित्तधोरण. ही नीती राबविण्याचे काम करणारे दोन स्तंभ आहेत केंद्र सरकार आणि स्वायत्त दर्जा असणारी रिझर्व्ह बॅंक. देशाच्या अर्थव्यवस्थेत आज दर किती ठेवावे आणि धनाचा ओघ कसा राखावा याचे निर्णय घेणं म्हणजे पतधोरण. हे ठरवण्याचे आणि राबवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीत आहेत. सन २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅंक कायद्यात बदल करून पतधोरण ठरवण्याचे अधिकार पतधोरण समितीकडे देण्यात आले. समितीमध्ये सहा सदस्य असतात. त्यापैकी तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी असतात, तर उर्वरित तिघांची केंद्र सरकार नेमणूक करतं. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॉ. ऊर्जित पटेल यांनी केलेल्या अहवालानुसार ही समिती अस्तित्वात आली. ही समिती अस्तित्वात येण्यापूर्वी पतधोरणाचं उद्दिष्ट बहुआयामी होतं. यात भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विकासदर राखणं, परकीय चलनाच्या विनिमय दरात स्थैर्य राखणं इत्यादी बाबींचाही अंतर्भाव होता. समिती अस्तित्वात आल्यानंतर मात्र भाववाढ नियंत्रण हा एककलमी कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. भाववाढीच्या दराचे दोन निर्देशांक बहुतांशी वापरात असतात. ठोक दराचा निर्देशांक (होलसेल प्राइस इंडेक्‍स) आणि ग्राहक भाववाढीचा निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्‍स). समितीवर देण्यात आलेली जबाबदारी ही ग्राहक भाववाढ निर्देशांकावर अंकुश ठेवणं, ही आहे. या अंतर्गत ही समिती पुढील १२ महिन्यांसाठी भाववाढीच्या दराचं लक्ष्य निश्‍चित करते आणि त्या पातळीवर भाववाढ दर राखण्यासाठी व्याजदर आणि धनाच्या प्रवाहात आवश्‍यक ते बदल करते. व्याजदर कमी केले आणि पैशाचा ओघ वाढला, की भाववाढीचा दर वर जातो. या उलट व्याजदर वाढले आणि पैशाचा ओघ आटला, तर भाववाढ कमी करण्यात साह्य होतं. पतधोरणाचं लक्ष्य फक्त भाववाढ नियंत्रण असल्यामुळे विकासदर चढा राखण्याचं काम समितीची जबाबदारी राहत नाही. विकास दर आणि वित्तीय तूट वित्तीय धोरण हे हत्यार केंद्र सरकारच्या स्वाधीन आहे. सरकारचं उत्पन्न हे करसंकलन आणि भांडवली जमा यातून होतं. सरकार त्यातून दैनंदिन खर्च आणि भांडवली खर्च करत असतं. उत्पन्नाहून खर्च अधिक झाला, तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. ही वित्तीय तूट सरकारला कर्ज घेऊन भरून काढावी लागते. केंद्र सरकारचे अर्थसंकल्प हे तुटीचेच असतात. खर्च अधिक केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात वृद्धी होते. त्यामुळे उत्पन्नाहून अधिक खर्च करणं हा अपवाद नसून नियम आहे. विकासदर वाढता राहिला, तर सरकारची लोकप्रियता वाढते. त्यामुळे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा विकासदर वाढवणं प्राधान्याचं असतं. वित्तीय तूट वाढली, तर भाववाढीला पाठबळ लाभतं. सरकारची वित्तीय तूट प्रमाणाबाहेर वाढली, तर भाववाढीचा ब्रह्मराक्षस उभा राहू शकतो. यामुळे परकीय चलनाच्या बाजारात रुपया गडगडतो. आयात महाग होते, आणि महागाई हाताबाहेर जाते. यासाठीच वित्तीय तुटीला लक्ष्मणरेषा आखून देण्याकरिता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा (एफआरबीएम ऍक्‍ट) करण्यात आला आहे. या कायद्याअंतगर्गत सन २०२१ पर्यंत वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्‍क्यांपर्यंत खाली आणण्याचं ठरवण्यात आलं आहे. याच अनुषंगानं सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हे सांभाळून विकासदर वाढवण्याचं आव्हान आज सरकारसमोर आहे. परस्परविरोधी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गामध्ये सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात अनेक वेळा खडाजंगी होताना दिसते. मात्र, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि फक्त भारतापुरतंच सीमितही नाही. जगातल्या अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ही रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि माध्यमांच्या प्रकाशझोतामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली दिसेल. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात डॉ. रघुराम राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारल्यामुळे, तर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मुदतपूर्व पदत्याग केल्यामुळे हा प्रश्‍न सतत चर्चेत राहिला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात ग्राहक भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता. सन २०१९ पर्यंतच्या पाच वर्षात तो ४.९८ टक्के इतका खाली आलेला आहे. यावरून भाववाढ नियंत्रणाचं लक्ष्य साधण्यामध्ये पतधोरण यशस्वी ठरल्याचं दिसून येईल. अर्थात, आपल्याकडची भाववाढ ही फक्त पतधोरणात बदल करून आटोक्‍यात ठेवणं शक्‍य नाही, हेही मान्य करायला हवं. पेट्रोलियम पदार्थांची देशातली गरज सत्तर टक्के आयातीमधून पूर्ण केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले, तर आपली महागाई भडकते. सन २०१३ मध्ये ही किंमत १११ डॉलरना भिडली होती; पण गेली पाच वर्षं ती सरासरी ६० डॉलर्सच्या घरात राहिली आहे. भाववाढ रोखण्यातल्या यशात हा घटक सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदराचा मानदंड असणारा रेपो रेट वारंवार बदलला आहे. सन २०१९ च्या सुरुवातीपासून हा दर ६.५० वरून प्रत्येक द्वैमासिक टप्प्यावर कमी कमी करत ऑक्‍टोबर २०१९ मध्ये ५.१५ टक्क्यांवर खाली आणलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर ०.२५ टक्क्याची कपात केली जात होती. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ मध्ये त्यात ०.३५ टक्क्याची कपात केली होती. गुरुवारी (ता. पाच डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत मात्र हा दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा दर ४.५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठत असताना अन्नपदार्थांतल्या भाववाढीची लक्षणं बघून हा दर कमी न करण्याचा निर्णय अनेकांना आश्‍चर्यकारक वाटला असेल. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेण्यात आली आहे. रब्बी पिकांचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यताही लक्षात घेतली असून, भाववाढीचा अंदाज ४.७ - ५.१ टक्क्यांपर्यंत वर्तवला आहे. या निर्णयामुळे पतधोरणाचा केंद्रबिंदू भाववाढ नियंत्रण हाच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये फक्त भाववाढ नियंत्रण हा एककलमी मुद्दा घेऊन पतधोरण आखणं योग्य आहे का, ही बाब अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चिली जात आहे. विकसित देशांतल्या प्रणालींची नक्कल करून ती चिकटविण्यापेक्षा अधिक संतुलित आणि वास्तववादी धोरण अवलंबलं पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटत आहे. विकासदर आणि भाववाढ नियंत्रण ही तारेवरची कसरत हिकमतीनं करणं क्रमप्राप्त आहे. यामध्येही ग्राहक निर्देशांकाचा फक्त वापर करणं, याबद्दलही शंका उपस्थित केली जाते. या निर्देशांकामध्ये अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे या तीनच घटकांना सत्तर टक्के परिमाण दिलं जातं. ठोक भाववाढ निर्देशांकामध्ये मुख्यतः उद्योगविश्‍वाच्या उत्पादनाचा हिस्सा जास्त असतो. हा भाववाढ निर्देशांक सातत्यानं फक्त दोन टक्के इतका खाली राहिला असून, सध्या तर त्याची पातळी शून्य टक्केच्या घरात आहे. ग्राहकांवर किती परिणाम? व्याजदरांच्या ग्राहकां‍वर खरोखरच परिणाम होतो का, व्याजदर घटले म्हणून विविध वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढतो का, हे प्रश्‍नही विचारले जात आहेत. व्याजदराचा काही खरेदीच्या निर्णयांवर होणारा परिणाम निर्विवाद आहे. उदाहरणार्थ, वीस लाख रुपयांचं गृहकर्ज वीस वर्षांसाठी घ्यायचं असेल आणि व्याजदर दहा टक्के असेल, तर मासिक हप्ता १९,३०० रुपये होतो. हाच व्याजदर तीन टक्क्यांनी कमी झाला, तर मासिक हप्त्याची रक्कम एकदम १५,५०६ रुपये इतकी कमी होते. याचा अर्थ दरमहा ३७९४ रुपयांची सवड इतर खर्चांसाठी होते. यामुळे इतर खरेदीची वाढ होऊ शकते. मात्र, याबरोबरच इतर घटकही महत्त्वाचे ठरतात. ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ होते आहे का, आणि आपलं उत्पन्नाचं साधन नोकरी अथवा व्यवसाय टिकणार आहे, की त्यावर सावट आलं आहे यांचा विचार केल्याशिवाय खर्च करण्याचा आत्मविश्‍वास वाढत नाही. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर खासगी क्षेत्रातली वेतनवाढ ही महागाईच्या दरापेक्षा बऱ्याच फरकानं पिछाडीवर राहिली आहे. असं असताना ग्राहकांच्या खर्चात सातत्यानं वाढ कशाच्या जोरावर होत होती? एक तर बचतीच्या प्रमाणात झालेली घट याला कारणीभूत असावी. भारतातला बचतीचा दर ३८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. व्यक्तिगत बचतीचा दर २३ टक्क्यांवरून १८ टक्यांवर आला आहे. याचाच अर्थ व्यक्तिगत उत्पन्न वाढत नसताना बचतीचा अंश कमी करून खर्च होत होता. मंदीसदृश वातावरणामध्ये नोकरीची हमी वाटत नाही. छोट्या व्यवसायांमध्येही निश्‍चलनीकरण, वस्तू आणि सेवाकर आणि वसुलीचा लांबणारा कालावधी यांमुळे आत्मविश्‍वासाला धक्का बसला आहे. यामधून काटकसर करण्याचा कल वाढतो. दुसऱ्या बाजूला खर्चाला उत्तेजन मिळण्यासाठी सहजासहजी आणि कमी दरानं होणारा वित्तपुरवठा हेही कारण होतं. ‘सिबिल’ प्रणालीमुळे व्यक्तिगत पतमूल्यांकन शक्य झालं. कंपन्यांना ‘क्रेडिट रेटिंग’ असतं, तसं ‘सिबिल’मुळे व्यक्तीलाही केलं जात असल्यानं असं कर्ज देण्यातली जोखीम कमी झाली. उत्पादनविक्री करणाऱ्या कंपन्याकडून एकगठ्ठा डिस्काऊंट मिळवून ‘० टक्के’ व्याजदराचं आकर्षक भासणाऱ्या (पण प्रत्यक्षात चढ्या दरानं) योजना उपलब्ध झाल्या आणि व्यक्तिगत खर्चाला प्रोत्साहनच मिळालं. खासगी क्षेत्रातल्या बॅंका अशा कर्जयोजनांवर आपला व्यवसाय वाढवू शकल्या. बॅंकेतर वित्त कंपन्यासुद्धा (एनबीएफसी) या स्पर्धेत उतरल्या. एनबीएफसीचा वित्तपुरवठा हा या व्यक्तिगत खर्चातला उभारीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक होता. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘आयएलएफएस’ ही कंपनी अडचणीत आली. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधांसाठी (इन्फ्रास्ट्रक्‍चर) वित्तपुरवठा करण्याच्या क्षेत्रात कार्यरत होती. ही कंपनी व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली आणि सर्वच प्रकारच्या एनबीएफसी कंपन्यांमधले कच्चे दुवे प्रकाशझोतात आले. गृहकर्ज पुरवणाऱ्या वित्त कंपन्या, बांधकाम व्यावयासिकांना दिलेली कर्जं, स्थावर मिळकतीच्या तारणावर इतर व्यावसायिकांना दिलेली कर्जं यातल्या अडचणी उघड्या पडल्या. अखेर एनबीएफसी कंपन्या कमी मुदतीसाठी (उदाहरणार्थ, एक वर्ष) रोखे उभारून दीर्घ मुदतीसाठी (उदाहरणार्थ, दहा वर्षं) कर्ज देत होत्या. सगळीकडे अविश्‍वासाचं वातावरण आल्यावर कमी मुदतीची ठेव आणि रोखे काढून घेण्याकडे कल वाढला आणि बऱ्याच एनबीएफसी कंपन्या ‘धावबाद’ झाल्या. हा पैशाचा स्रोत आटण्याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला. विशेषतः छोटे आणि मध्यम व्यावसायिक आणि उद्योग बॅंकेकडून कर्ज मिळवण्यापेक्षा एनबीएफसीकडून घेणं सुलभ असल्यानं थोडं व्याज जास्त पडलं, तरी तो मार्ग स्वीकारत असत. त्यांच्याकडे अचानक तंग परिस्थिती झाली आणि व्याजदरही कडाडले. या दोन्हींचा परिणाम व्यवसायावर आणि साहजिकच व्यक्तिगत खर्चावरही विपरीतच झाला. अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती झाली होती, तेव्हा फेडरल रिझर्व्हनं अडचणीत आलेल्या वित्तसंस्थांचे रोखे खरेदी करुन व्याज घटवून बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला होता. आपल्याकडे याच्या बरोबर उलट पवित्रा घेत रिझर्व्ह बॅंकेनं जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये रेपो दर पाव टक्क्यानं दोन वेळा वाढवला होता. आज मागं वळून पाहता ही कृती संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारी ठरते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात एनबीएफसीसाठी एक लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याची घोषणा करण्यात आली आहे. या गोष्टीला पाच महिने उलटल्यानं यातली किती रक्कम प्रत्यक्षात दिली गेली, हे गुलदस्त्यातच आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांच्या भांडवलाच्या पुनर्भरणीसाठी जाहीर केलेलं सत्तर हजार कोटी रुपयांचं आणि बांधकाम क्षेत्रासाठी दिलेलं पंचवीस हजार कोटी रुपयांचं पॅकेजही अजून लाल फितीच्या कारभारात अडकलं आहे काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही मर्यादाही वित्तीय धोरणाची दिशा विकासदर वाढवण्यासाठी वळवण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये कंपन्यावरच्या प्राप्तिकराचा दर ३५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याचं माजी अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांपासून दिलेलं आश्‍वासन वटहुकूम काढून पूर्ण करण्यात आलं आहे. नवीन कारखाने काढणाऱ्या कंपनीला प्राप्तिकराचा दर १५ टक्के करण्यात आला आहे. यातून १,४५,००० कोटी रुपयांची करकपात करून अर्थव्यवस्थेला ‘स्टिम्युलस’ दिला आहे. मात्र, यातून वित्तीय तुटीची टक्केवारी ३.३० टक्क्यांवरून ३.८० टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती आहे. वस्तू आणि सेवा कराची वसुली महिन्याला १,००,००० कोटींच्या पातळीखाली राहत होती. ती गेल्या महिन्यात त्यावर गेली आहे. मात्र, करसंकलनाची बाजू थिटी पडत असल्यानं असं प्रोत्साहन देण्यावर तीव्र मर्यादा असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्याजदर आणि विकासदर व्याजदर आणि विकासदराचा ऊहापोह करताना व्याजदर म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं अनिवार्य आहे. कर्ज घेणारी संस्था जेव्हा कर्ज परत करते, तेव्हा भाववाढीमुळे झालेली रुपयांच्या क्रयशक्तीतली घट तिच्या पथ्यावर पडते. उदाहरणार्थ, भाववाढीचा दर पाच टक्के असेल, तर आजच्या १०० रुपयांचं मूल्य एक वर्षांनंतर (१०० भागिले १.०५) = ९५.२३ रुपये इतकंच आहे. म्हणजे ते ४.७७ रुपयांनी कमी झालं आहे. मी ८ टक्क्यांनी व्याज दिलं, तरी प्रत्यक्षात माझ्या खिशातून (८-४.७७) = ३.२३ रुपये इतकाच खर्च झाला आहे. याचाच अर्थ भाववाढीचा दर जास्त असेल, मी कर्ज घेण्यास प्रवृत्त होईन. सन २००९-२०१४ या काळात भाववाढीचा दर सरासरी ९.९५ टक्के होता, तर बॅंक ठेवींचा दर सरासरी ८.३३ टक्के होता. म्हणजे बॅंकांना ‘खरं’ व्याज द्यावंच लागत नव्हतं. आज मात्र भाववाढीचा दर सुमारे तीन टक्के आणि ठेवींचा दर साडेसहा टक्के म्हणजे ‘खरं’ व्याज साडेतीन टक्के आहे. सरकारी अल्पबचत योजनामध्ये व्याजाचा दर आठ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे ‘खरा’ व्याजदर पाच टक्के आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती दुहेरी कात्रीत सापडली आहे. ठोक भाववाढीचा दर दोन टक्के धरला, तर त्यांच्या उत्पादनाची विक्री किंमत कशीबशी दोन टक्के वधारते. मात्र, व्याजाचा दर बारा टक्के असल्यामुळे कर्ज दहा टक्के ‘खऱ्या’ दरानं वाढतं. आज भारतातले ‘खरे’ व्याजदर जगात सर्वांत अधिक दरांपैकी आहेत आणि याचा विपरीत परिणाम व्यवसाय आणि विकासदराच्या वाढीवर होत आहे. फक्त दरकपातीनं प्रश्न सुटेल? फक्त रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरकपात केल्यानं हा प्रश्‍न सुटत नाही, याची दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सरकारी अल्पबचत योजना, जीवन विमा ज्येष्ठ नागरिक योजना आणि भविष्यनिर्वाह योजना (प्रॉव्हिडंट फंड) याचे व्याजदर ८ टक्के ते ८.६५ टक्केच्या घरात आहेत. त्यामुळे रेपोदर कमी झाला, तरी बॅंका ठेवीवरचे व्याजदर आणि पर्यायानं कर्जांवरचे व्याजदर कमी करू शकत नाहीत. त्याचबरोबर अल्पबचत योजनांवरचे दर कमी करण्यानं मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना चिमटा बसेल हेही योग्य नाही. या प्रश्‍नाचा दुसरा भाग असा आहे, की बचतीचा दर खाली आल्यामुळे आपल्याकडे निधीचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्त कर्जनिधी देण्यावर बंधनं आहेत आणि मोठ्या प्रकल्पांना मुरड घालावी लागते. आज मंदीसदृश परिस्थिती असण्याची इतरही अनेक कारणं असू शकतील. वानगीदाखल वाहन उद्योगाचं उदाहरण घेतलं, तर शहरांमध्ये होणारी वाहनकोंडी, प्रदूषणासाठी करायचे ‘भारत स्टॅंण्डर्ड ६’चे बदल, सेवा आणि वस्तू करामुळे वाढलेली कार्यक्षमता आणि अवजड वाहनांचा वाचलेला वेळ, नवीन पिढीची वाहनखरेदीऐवजी ‘ओला’, ‘उबर’ला पसंती, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची चाहूल असा विचार करता येईल. मात्र, अतिशय चढे ‘खरे’ व्याजदर आणि भांडवलाची कमी उपलब्धता हे सत्य नाकारता येणार नाही. आज जागतिक परिस्थितीतला विरोधाभास लक्षणीय आहे. आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रर अनुशेष ही एक मोठी संधी आहे. जगात आज २३ टन कोटी डॉलरचे कर्जरोखे आहेत. त्यापैकी सुमारे १५ लाख कोटी डॉलर्सचे रोखे शून्य किंवा उणे व्याजदरात आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं स्वतःचे परकीय चलनातील रोखे काढण्याचा प्रस्ताव होता; पण दूरदृष्टी न ठेवता केल्या गेलेल्या टीकेमुळे हे पाऊल मागं घेतलं गेलं. अर्जेंटिना, व्हेनेझुएला, झिंबाब्वे हे देश परकीय कर्जामुळे देशोधडीला लागल्याचे दाखले दिले गेले. इथं संवाद, समन्वय आणि नियंत्रण ठेवून जबाबदारीनं या पर्यायाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा एक टक्का अशी मर्यादा घालून घेतली, तर १५ ते ३० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि धोकादायक परिस्थितीतही जावं लागणार नाही. थेट परकी गुंतवणुकीमधून येणाऱ्या रकमांवर कायम नफा परदेशी द्यावा लागतो. कर्जरोखे नंतर परत केले जातात. त्यावर कायमचा भार नसतो. आज जगात शून्य व्याजदराच्या पैशांचा महापूर आलेला आहे आणि आपल्याकडे मात्र दुर्भिक्ष्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा ‘निधीजोड’ प्रकल्प विकासदराची मरगळ हटवण्यासाठी निश्‍चित उपयोगी ठरेल. Vertical Image:  English Headline:  saptarang rbi repo rate article write by bharat phatak Author Type:  External Author भरत फाटक bharat@wealthmanagers.co.in सप्तरंग भरत फाटक व्याजदर विकास भारत अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वीज सरकार रिझर्व्ह बॅंक निर्देशांक उत्पन्न वित्तीय तूट कर्ज अर्थसंकल्प महागाई रघुराम राजन रेपो रेट अतिवृष्टी खरीप इंधन उद्योगविश्‍व नोकरी व्यवसाय वस्तू आणि सेवाकर कंपनी पायाभूत सुविधा व्याज तारण प्राप्तिकर income tax अल्पबचत प्रदूषण झिंबाब्वे Search Functional Tags:  सप्तरंग, भरत फाटक, व्याजदर, विकास, भारत, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वीज, सरकार, रिझर्व्ह बॅंक, निर्देशांक, उत्पन्न, वित्तीय तूट, कर्ज, अर्थसंकल्प, महागाई, रघुराम राजन, रेपो रेट, अतिवृष्टी, खरीप, इंधन, उद्योगविश्‍व, नोकरी, व्यवसाय, वस्तू आणि सेवाकर, कंपनी, पायाभूत सुविधा, व्याज, तारण, प्राप्तिकर, Income Tax, अल्पबचत, प्रदूषण, झिंबाब्वे Twitter Publish:  Meta Description:  रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण पडसाद काय उमटत आहेत किंवा उमटू शकतात, केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का आदी सर्व गोष्टींबाबत ऊहापोह. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RtkhjW
Read More
प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष 

देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने "निर्भया फंड'च्या अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण व खंबीर साथ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला साह्यता कक्ष स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने या कक्षाची निर्मिती व त्यास चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

महिला साह्यता कक्षात महिलांचे प्रश्‍न समजून घेत ते सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पीडित महिलांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच ठिकाणी संपर्क व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महिला, तरुणींना होणारा त्रास थांबणार आहे. महिला साह्यता कक्षामध्ये वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

महिला मदत कक्षा'ची वैशिष्ट्ये 
* तरुणी, महिलांबाबतची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जाणार 
* कक्षाच्या समितीवर वकील, मानसशास्त्रज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी 
* समुपदेशन, निवारा, पुनर्वसन व प्रशिक्षणावर भर देणार 

पुण्यासह काही ठिकाणी आधीच प्रयोग 
पुणे, मुंबईसह राज्यांतील काही शहरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष सध्या कार्यरत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांमध्ये महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. आता याच धर्तीवर देशपातळीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

News Item ID: 

599-news_story-1575744232

Mobile Device Headline: 

प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने "निर्भया फंड'च्या अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण व खंबीर साथ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 
दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला साह्यता कक्ष स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने या कक्षाची निर्मिती व त्यास चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

महिला साह्यता कक्षात महिलांचे प्रश्‍न समजून घेत ते सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पीडित महिलांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच ठिकाणी संपर्क व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महिला, तरुणींना होणारा त्रास थांबणार आहे. महिला साह्यता कक्षामध्ये वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

महिला मदत कक्षा'ची वैशिष्ट्ये 
* तरुणी, महिलांबाबतची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जाणार 
* कक्षाच्या समितीवर वकील, मानसशास्त्रज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी 
* समुपदेशन, निवारा, पुनर्वसन व प्रशिक्षणावर भर देणार 

पुण्यासह काही ठिकाणी आधीच प्रयोग 
पुणे, मुंबईसह राज्यांतील काही शहरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष सध्या कार्यरत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांमध्ये महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. आता याच धर्तीवर देशपातळीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

women help cell will be in every police station

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महिला

women

अत्याचार

incidents

पोलिस

हैदराबाद

मंत्रालय

पुनर्वसन

पुणे

Search Functional Tags: 

महिला, women, अत्याचार, Incidents, पोलिस, हैदराबाद, मंत्रालय, पुनर्वसन, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

women help cell will be in every police station : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने महिला, तरुणींना संकटकाळात तत्काळ मदत मिळावी, यासाठी देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष  देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने "निर्भया फंड'च्या अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण व खंबीर साथ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला साह्यता कक्ष स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने या कक्षाची निर्मिती व त्यास चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  महिला साह्यता कक्षात महिलांचे प्रश्‍न समजून घेत ते सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पीडित महिलांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच ठिकाणी संपर्क व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महिला, तरुणींना होणारा त्रास थांबणार आहे. महिला साह्यता कक्षामध्ये वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.  महिला मदत कक्षा'ची वैशिष्ट्ये  * तरुणी, महिलांबाबतची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जाणार  * कक्षाच्या समितीवर वकील, मानसशास्त्रज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी  * समुपदेशन, निवारा, पुनर्वसन व प्रशिक्षणावर भर देणार  पुण्यासह काही ठिकाणी आधीच प्रयोग  पुणे, मुंबईसह राज्यांतील काही शहरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष सध्या कार्यरत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांमध्ये महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. आता याच धर्तीवर देशपातळीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  News Item ID:  599-news_story-1575744232 Mobile Device Headline:  प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने "निर्भया फंड'च्या अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण व खंबीर साथ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला साह्यता कक्ष स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने या कक्षाची निर्मिती व त्यास चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  महिला साह्यता कक्षात महिलांचे प्रश्‍न समजून घेत ते सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पीडित महिलांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच ठिकाणी संपर्क व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महिला, तरुणींना होणारा त्रास थांबणार आहे. महिला साह्यता कक्षामध्ये वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.  महिला मदत कक्षा'ची वैशिष्ट्ये  * तरुणी, महिलांबाबतची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जाणार  * कक्षाच्या समितीवर वकील, मानसशास्त्रज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी  * समुपदेशन, निवारा, पुनर्वसन व प्रशिक्षणावर भर देणार  पुण्यासह काही ठिकाणी आधीच प्रयोग  पुणे, मुंबईसह राज्यांतील काही शहरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष सध्या कार्यरत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांमध्ये महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. आता याच धर्तीवर देशपातळीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  Vertical Image:  English Headline:  women help cell will be in every police station Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महिला women अत्याचार incidents पोलिस हैदराबाद मंत्रालय पुनर्वसन पुणे Search Functional Tags:  महिला, women, अत्याचार, Incidents, पोलिस, हैदराबाद, मंत्रालय, पुनर्वसन, पुणे Twitter Publish:  Meta Description:  women help cell will be in every police station : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने महिला, तरुणींना संकटकाळात तत्काळ मदत मिळावी, यासाठी देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s2qtou
Read More
हैदराबाद एन्काउंटर: मुंबईतील एन्काउंटरचा इतिहास - मन्या सुर्वे ते लखन भैय्या
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 डिसेंबर

आजचा सूर्योदय महत्त्वाचा! 
भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या त्रांगड्यात सापडलेलं कलियुगातलं माणसाचं जीवन अक्षरशः फरफटत जात असतं. भूतकाळातला दुर्गंध आणि भविष्यातल्या भयकल्पनांचं घोंघावणं या बाबी माणसाचा वर्तमानकाळ राजधानी दिल्लीसारखा अतिशय महाप्रदूषित करत असतात. कलियुग हे अतिशय कल्मषपूरित युग आहे. कलियुग हा एक मोठा झंझावात आहे आणि या झंझावातात माणसाच्या मनाची धांपकांप किंवा देहाचा महाताप थर्मामीटर फोडून सतत बाहेर येऊ पाहत असतो! परतत्त्वाचा स्पर्श विसरून कलियुगातल्या माणसाचा पारा सतत चढलेलाच असतो. 

भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. त्यामुळेच यंदाच्या रविवारी येणाऱ्या मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे! भगवद्गीतेच्या चिंतनानं सृष्टीच्या आरंभीचीसुद्धा पापं धुऊन निघतात असं म्हटलं जातं! 
पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धी, इंद्रियं, त्यांचे विकार आणि त्यांच्या विकृतींतून निर्माण झालेल्या वृत्ती (इच्छा) तसेच राग, द्वेष, 

सुख-दुःखांच्या कल्पना इत्यादींद्वारे खदखदणारी जीवदशा हा सध्या मोठा नरक होऊ पाहतोय! अशा परिस्थितीत भगवद्गीता हाच मोठा आधार आहे. सृष्टीचा आदिसंकल्प हा भगवंताचाच आहे आणि या आदिसंकल्पातला मुंगीसारखा सूक्ष्म स्पंद मानवी देहात स्पंदित होत असतो. तेच आपलं हृदय होय आणि या हृदयीच्या आत्मारामाला आठवत आपण आपली प्रापंचिक शेती एखाद्या कुळकऱ्याप्रमाणे केली पाहिजे, तरच प्रपंचाला परमार्थ जोडला जाऊन आपलं जीवन भक्तीचा मळा होऊ शकतं. 

मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे देववृंदाला घेऊन जीवनात भक्तीचे सूर काढण्याचा प्रयत्न करतं आणि तेच खरं ज्योतिष! जीवनाची अशी सुरावट करणाऱ्यांना ‘सुर’ म्हणतात आणि ही सुरावट बिघडवणाऱ्यांना ‘असुर’ म्हणतात. त्यामुळेच ‘मासानाम मार्गशीर्षोस्मि’ अशा या मार्गशीष महिन्यात आपण भगवद्गीतेचा सूर आळवू या! 
=========== 
एका सुंदर पर्वाचा आरंभ 
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. 
=========== 
संतसंग कधीही सोडू नका 
वृषभ : राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा. 
=========== 
आध्यात्मिक वैभवाचा लाभ 
मिथुन : राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका. 
=========== 
वातावरण प्रदूषित, काळजी घ्या 
कर्क : ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ऍलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी! 
=========== 
वाहन काळजीपूर्वक चालवा 
सिंह : राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. 
=========== 
कुलदेवतेचं स्मरण करा 
कन्या : सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा. 
=========== 
नोकरीत कर्तृत्व गाजवाल 
तूळ : हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या. 
=========== 
नोकरदारांना अनुकूल ग्रहमान 
वृश्‍चिक : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील! 
=========== 
कोर्टप्रकरणं मार्गी लागतील 
धनू : सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल. 
=========== 
नोकरीतली चिंता दूर होईल 
मकर : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. 
=========== 
गुंतवणुकीतून लाभ होईल 
कुंभ : या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल. 
=========== 
कायदेशीर कटकटी संपतील 
मीन : शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता.

News Item ID: 

599-news_story-1575731562

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

आजचा सूर्योदय महत्त्वाचा! 
भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या त्रांगड्यात सापडलेलं कलियुगातलं माणसाचं जीवन अक्षरशः फरफटत जात असतं. भूतकाळातला दुर्गंध आणि भविष्यातल्या भयकल्पनांचं घोंघावणं या बाबी माणसाचा वर्तमानकाळ राजधानी दिल्लीसारखा अतिशय महाप्रदूषित करत असतात. कलियुग हे अतिशय कल्मषपूरित युग आहे. कलियुग हा एक मोठा झंझावात आहे आणि या झंझावातात माणसाच्या मनाची धांपकांप किंवा देहाचा महाताप थर्मामीटर फोडून सतत बाहेर येऊ पाहत असतो! परतत्त्वाचा स्पर्श विसरून कलियुगातल्या माणसाचा पारा सतत चढलेलाच असतो. 

भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. त्यामुळेच यंदाच्या रविवारी येणाऱ्या मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे! भगवद्गीतेच्या चिंतनानं सृष्टीच्या आरंभीचीसुद्धा पापं धुऊन निघतात असं म्हटलं जातं! 
पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धी, इंद्रियं, त्यांचे विकार आणि त्यांच्या विकृतींतून निर्माण झालेल्या वृत्ती (इच्छा) तसेच राग, द्वेष, 

सुख-दुःखांच्या कल्पना इत्यादींद्वारे खदखदणारी जीवदशा हा सध्या मोठा नरक होऊ पाहतोय! अशा परिस्थितीत भगवद्गीता हाच मोठा आधार आहे. सृष्टीचा आदिसंकल्प हा भगवंताचाच आहे आणि या आदिसंकल्पातला मुंगीसारखा सूक्ष्म स्पंद मानवी देहात स्पंदित होत असतो. तेच आपलं हृदय होय आणि या हृदयीच्या आत्मारामाला आठवत आपण आपली प्रापंचिक शेती एखाद्या कुळकऱ्याप्रमाणे केली पाहिजे, तरच प्रपंचाला परमार्थ जोडला जाऊन आपलं जीवन भक्तीचा मळा होऊ शकतं. 

मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे देववृंदाला घेऊन जीवनात भक्तीचे सूर काढण्याचा प्रयत्न करतं आणि तेच खरं ज्योतिष! जीवनाची अशी सुरावट करणाऱ्यांना ‘सुर’ म्हणतात आणि ही सुरावट बिघडवणाऱ्यांना ‘असुर’ म्हणतात. त्यामुळेच ‘मासानाम मार्गशीर्षोस्मि’ अशा या मार्गशीष महिन्यात आपण भगवद्गीतेचा सूर आळवू या! 
=========== 
एका सुंदर पर्वाचा आरंभ 
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. 
=========== 
संतसंग कधीही सोडू नका 
वृषभ : राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा. 
=========== 
आध्यात्मिक वैभवाचा लाभ 
मिथुन : राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका. 
=========== 
वातावरण प्रदूषित, काळजी घ्या 
कर्क : ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ऍलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी! 
=========== 
वाहन काळजीपूर्वक चालवा 
सिंह : राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. 
=========== 
कुलदेवतेचं स्मरण करा 
कन्या : सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा. 
=========== 
नोकरीत कर्तृत्व गाजवाल 
तूळ : हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या. 
=========== 
नोकरदारांना अनुकूल ग्रहमान 
वृश्‍चिक : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील! 
=========== 
कोर्टप्रकरणं मार्गी लागतील 
धनू : सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल. 
=========== 
नोकरीतली चिंता दूर होईल 
मकर : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. 
=========== 
गुंतवणुकीतून लाभ होईल 
कुंभ : या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल. 
=========== 
कायदेशीर कटकटी संपतील 
मीन : शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता.

Vertical Image: 

English Headline: 

weekly horoscope 8 December to 14 December 2019

Author Type: 

External Author

श्रीराम भट

राशिभविष्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य

Twitter Publish: 

Meta Description: 

भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 डिसेंबर आजचा सूर्योदय महत्त्वाचा!  भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या त्रांगड्यात सापडलेलं कलियुगातलं माणसाचं जीवन अक्षरशः फरफटत जात असतं. भूतकाळातला दुर्गंध आणि भविष्यातल्या भयकल्पनांचं घोंघावणं या बाबी माणसाचा वर्तमानकाळ राजधानी दिल्लीसारखा अतिशय महाप्रदूषित करत असतात. कलियुग हे अतिशय कल्मषपूरित युग आहे. कलियुग हा एक मोठा झंझावात आहे आणि या झंझावातात माणसाच्या मनाची धांपकांप किंवा देहाचा महाताप थर्मामीटर फोडून सतत बाहेर येऊ पाहत असतो! परतत्त्वाचा स्पर्श विसरून कलियुगातल्या माणसाचा पारा सतत चढलेलाच असतो.  भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. त्यामुळेच यंदाच्या रविवारी येणाऱ्या मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे! भगवद्गीतेच्या चिंतनानं सृष्टीच्या आरंभीचीसुद्धा पापं धुऊन निघतात असं म्हटलं जातं!  पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धी, इंद्रियं, त्यांचे विकार आणि त्यांच्या विकृतींतून निर्माण झालेल्या वृत्ती (इच्छा) तसेच राग, द्वेष,  सुख-दुःखांच्या कल्पना इत्यादींद्वारे खदखदणारी जीवदशा हा सध्या मोठा नरक होऊ पाहतोय! अशा परिस्थितीत भगवद्गीता हाच मोठा आधार आहे. सृष्टीचा आदिसंकल्प हा भगवंताचाच आहे आणि या आदिसंकल्पातला मुंगीसारखा सूक्ष्म स्पंद मानवी देहात स्पंदित होत असतो. तेच आपलं हृदय होय आणि या हृदयीच्या आत्मारामाला आठवत आपण आपली प्रापंचिक शेती एखाद्या कुळकऱ्याप्रमाणे केली पाहिजे, तरच प्रपंचाला परमार्थ जोडला जाऊन आपलं जीवन भक्तीचा मळा होऊ शकतं.  मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे देववृंदाला घेऊन जीवनात भक्तीचे सूर काढण्याचा प्रयत्न करतं आणि तेच खरं ज्योतिष! जीवनाची अशी सुरावट करणाऱ्यांना ‘सुर’ म्हणतात आणि ही सुरावट बिघडवणाऱ्यांना ‘असुर’ म्हणतात. त्यामुळेच ‘मासानाम मार्गशीर्षोस्मि’ अशा या मार्गशीष महिन्यात आपण भगवद्गीतेचा सूर आळवू या!  ===========  एका सुंदर पर्वाचा आरंभ  मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी.  ===========  संतसंग कधीही सोडू नका  वृषभ : राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा.  ===========  आध्यात्मिक वैभवाचा लाभ  मिथुन : राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका.  ===========  वातावरण प्रदूषित, काळजी घ्या  कर्क : ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ऍलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी!  ===========  वाहन काळजीपूर्वक चालवा  सिंह : राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ.  ===========  कुलदेवतेचं स्मरण करा  कन्या : सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा.  ===========  नोकरीत कर्तृत्व गाजवाल  तूळ : हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या.  ===========  नोकरदारांना अनुकूल ग्रहमान  वृश्‍चिक : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील!  ===========  कोर्टप्रकरणं मार्गी लागतील  धनू : सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल.  ===========  नोकरीतली चिंता दूर होईल  मकर : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल.  ===========  गुंतवणुकीतून लाभ होईल  कुंभ : या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल.  ===========  कायदेशीर कटकटी संपतील  मीन : शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता. News Item ID:  599-news_story-1575731562 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचा सूर्योदय महत्त्वाचा!  भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या त्रांगड्यात सापडलेलं कलियुगातलं माणसाचं जीवन अक्षरशः फरफटत जात असतं. भूतकाळातला दुर्गंध आणि भविष्यातल्या भयकल्पनांचं घोंघावणं या बाबी माणसाचा वर्तमानकाळ राजधानी दिल्लीसारखा अतिशय महाप्रदूषित करत असतात. कलियुग हे अतिशय कल्मषपूरित युग आहे. कलियुग हा एक मोठा झंझावात आहे आणि या झंझावातात माणसाच्या मनाची धांपकांप किंवा देहाचा महाताप थर्मामीटर फोडून सतत बाहेर येऊ पाहत असतो! परतत्त्वाचा स्पर्श विसरून कलियुगातल्या माणसाचा पारा सतत चढलेलाच असतो.  भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. त्यामुळेच यंदाच्या रविवारी येणाऱ्या मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे! भगवद्गीतेच्या चिंतनानं सृष्टीच्या आरंभीचीसुद्धा पापं धुऊन निघतात असं म्हटलं जातं!  पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धी, इंद्रियं, त्यांचे विकार आणि त्यांच्या विकृतींतून निर्माण झालेल्या वृत्ती (इच्छा) तसेच राग, द्वेष,  सुख-दुःखांच्या कल्पना इत्यादींद्वारे खदखदणारी जीवदशा हा सध्या मोठा नरक होऊ पाहतोय! अशा परिस्थितीत भगवद्गीता हाच मोठा आधार आहे. सृष्टीचा आदिसंकल्प हा भगवंताचाच आहे आणि या आदिसंकल्पातला मुंगीसारखा सूक्ष्म स्पंद मानवी देहात स्पंदित होत असतो. तेच आपलं हृदय होय आणि या हृदयीच्या आत्मारामाला आठवत आपण आपली प्रापंचिक शेती एखाद्या कुळकऱ्याप्रमाणे केली पाहिजे, तरच प्रपंचाला परमार्थ जोडला जाऊन आपलं जीवन भक्तीचा मळा होऊ शकतं.  मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे देववृंदाला घेऊन जीवनात भक्तीचे सूर काढण्याचा प्रयत्न करतं आणि तेच खरं ज्योतिष! जीवनाची अशी सुरावट करणाऱ्यांना ‘सुर’ म्हणतात आणि ही सुरावट बिघडवणाऱ्यांना ‘असुर’ म्हणतात. त्यामुळेच ‘मासानाम मार्गशीर्षोस्मि’ अशा या मार्गशीष महिन्यात आपण भगवद्गीतेचा सूर आळवू या!  ===========  एका सुंदर पर्वाचा आरंभ  मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी.  ===========  संतसंग कधीही सोडू नका  वृषभ : राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा.  ===========  आध्यात्मिक वैभवाचा लाभ  मिथुन : राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका.  ===========  वातावरण प्रदूषित, काळजी घ्या  कर्क : ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ऍलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी!  ===========  वाहन काळजीपूर्वक चालवा  सिंह : राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ.  ===========  कुलदेवतेचं स्मरण करा  कन्या : सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा.  ===========  नोकरीत कर्तृत्व गाजवाल  तूळ : हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या.  ===========  नोकरदारांना अनुकूल ग्रहमान  वृश्‍चिक : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील!  ===========  कोर्टप्रकरणं मार्गी लागतील  धनू : सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल.  ===========  नोकरीतली चिंता दूर होईल  मकर : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल.  ===========  गुंतवणुकीतून लाभ होईल  कुंभ : या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल.  ===========  कायदेशीर कटकटी संपतील  मीन : शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 8 December to 14 December 2019 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Yse4WR
Read More
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली

मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला "एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

तो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने "एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का? - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी

News Item ID: 

599-news_story-1575742884

Mobile Device Headline: 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला "एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

तो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने "एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का? - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी

Vertical Image: 

English Headline: 

mumbai Metro rejects Cm Uddhav Thackerays order

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

उद्धव ठाकरे

मेट्रो

मुंबई

मुख्यमंत्री

Search Functional Tags: 

उद्धव ठाकरे, मेट्रो, मुंबई, मुख्यमंत्री

Twitter Publish: 

Meta Description: 

mmrc rejects Cm Uddhav Thackeray order News Marathi : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

आरे

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला "एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने "एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का? - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी News Item ID:  599-news_story-1575742884 Mobile Device Headline:  मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला "एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने "एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का? - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी Vertical Image:  English Headline:  mumbai Metro rejects Cm Uddhav Thackerays order Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उद्धव ठाकरे मेट्रो मुंबई मुख्यमंत्री Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, मेट्रो, मुंबई, मुख्यमंत्री Twitter Publish:  Meta Description:  mmrc rejects Cm Uddhav Thackeray order News Marathi : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे आरे मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36dixzh
Read More
पुणे : रोडमॅप नसल्यास 'पीएमपी'ला भरावा लागणार दंड!

पुणे : बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामंडळातील अधिकाऱ्यांनी नुकताच मार्गांवरील बसचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक बसना मार्गफलक नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, कागदी फलक चिकटवणे, फलक न बदलणे, मार्ग क्रमांकात खाडाखोड, फलकाला विद्युतव्यवस्था नसणे, फलक अस्पष्ट असणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

- पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...

मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती. भाडेतत्त्वावरील बसला एक हजार, तर पीएमपी बसच्या वाहक व चालकाला प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावला जात होता.

- महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- विदेशातील कांदा विकू देणार नाही

News Item ID: 

599-news_story-1575744166

Mobile Device Headline: 

पुणे : रोडमॅप नसल्यास 'पीएमपी'ला भरावा लागणार दंड!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामंडळातील अधिकाऱ्यांनी नुकताच मार्गांवरील बसचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक बसना मार्गफलक नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, कागदी फलक चिकटवणे, फलक न बदलणे, मार्ग क्रमांकात खाडाखोड, फलकाला विद्युतव्यवस्था नसणे, फलक अस्पष्ट असणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

- पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...

मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती. भाडेतत्त्वावरील बसला एक हजार, तर पीएमपी बसच्या वाहक व चालकाला प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावला जात होता.

- महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- विदेशातील कांदा विकू देणार नाही

Vertical Image: 

English Headline: 

Punitiative action if PMP bus does not have roadmap

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

नगर

पीएमपीएमएल

ऍप

चालक

Search Functional Tags: 

पुणे, नगर, पीएमपीएमएल, ऍप, चालक

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about PMPML: बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : रोडमॅप नसल्यास 'पीएमपी'ला भरावा लागणार दंड! पुणे : बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महामंडळातील अधिकाऱ्यांनी नुकताच मार्गांवरील बसचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक बसना मार्गफलक नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, कागदी फलक चिकटवणे, फलक न बदलणे, मार्ग क्रमांकात खाडाखोड, फलकाला विद्युतव्यवस्था नसणे, फलक अस्पष्ट असणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. - पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला... मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती. भाडेतत्त्वावरील बसला एक हजार, तर पीएमपी बसच्या वाहक व चालकाला प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावला जात होता. - महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  - विदेशातील कांदा विकू देणार नाही News Item ID:  599-news_story-1575744166 Mobile Device Headline:  पुणे : रोडमॅप नसल्यास 'पीएमपी'ला भरावा लागणार दंड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महामंडळातील अधिकाऱ्यांनी नुकताच मार्गांवरील बसचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक बसना मार्गफलक नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, कागदी फलक चिकटवणे, फलक न बदलणे, मार्ग क्रमांकात खाडाखोड, फलकाला विद्युतव्यवस्था नसणे, फलक अस्पष्ट असणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. - पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला... मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती. भाडेतत्त्वावरील बसला एक हजार, तर पीएमपी बसच्या वाहक व चालकाला प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावला जात होता. - महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  - विदेशातील कांदा विकू देणार नाही Vertical Image:  English Headline:  Punitiative action if PMP bus does not have roadmap Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे नगर पीएमपीएमएल ऍप चालक Search Functional Tags:  पुणे, नगर, पीएमपीएमएल, ऍप, चालक Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about PMPML: बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RwJQ3u
Read More
व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

मुंबई : व्हॉट्सअॅप हे आता फक्त अॅप राहिलेलं नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. सकाळी उठल्यावर आता सर्वचजण आधी फोनवर व्हॉट्सअॅप चेक करतात. मित्र परिवार, ऑफिसची मंडळी, नातेवाईक असा मोठा गोतावळा असतोच आणि त्यांच्यासोबत एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप बनतोच ! ग्रुपमध्ये असलेले भरपूर लोक, त्यांचे न मोजता येणारे मेसेजस त्यामुळे अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत !

1. झोपेत चुकून झालं ! 
सकाळी लवकर किंवा दुपारी व्हाट्सएप ग्रुप लिव्ह करा. कोणी कारण विचारलं तर सांगा की, झोपेत लक्षात आलं नाही, आणि चुकून ग्रुप सोडला ! हे कारण सांगून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता. तुम्ही सेफ आहात जोपर्यंत तुम्हाला कोणी पुन्हा अॅड करत नाही ! 

2. कारण ग्रुपमध्ये 'ती' आहे 
व्हाट्सएप ग्रुप म्हंटलं की मित्र मैत्रिनिंचा गोतावळा आलाच. शाळेतले, कॉलेजमधले आणि इतर फ्रँड्स अॅड होतात. आता यामध्ये तुमचा किंवा तुमची 'एक्स' असू शकते. ब्रेकअप झाल्यावर एक्ससोबत मैत्री ठेवणे जरा अवघडच होते. हेच कारण सांगून तुम्ही व्हाट्सएप ग्रुपपासून छुटकारा मिळवू शकता. 

3. बंद पडलेला ग्रुप
सगळेच ग्रुप अॅक्टिव्ह असतील असं नाही. काही दिवसांनंतर ग्रुपकडे दुर्लक्ष होते आणि कोणीच मेसेज करायची तसदीही घेत नाही. अशातच तो ग्रुप आहे हेही कोणाच्या लक्षात राहत नाही. हीच एक चांगली संधी आहे. ग्रुप लिव्ह केला तरी कोणाला कळणार नाही आणि कोणी विचारलं तर ग्रुप तसाही बंदच आहे हे सोयिस्कर कारणही सांगता येईल !

4. ओ नो टेक्निकल एरर !
ग्रुप सोडण्यासाठी आणखी एक चांगलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी फार त्रासही देणार नाही. 'काही तांत्रिक अडचणींमुळे ग्रुप सोडावा लागला' असं कारण सांगून तुम्ही ग्रुप सोडू शकता. नवा फोन बदलला, काही टेक्निकल एरर आहे हे सांगितल्यावर कोणी जास्त प्रश्नही विचारणार नाही. 

5. खंर खंर सांगून टाका की...
साधा आणि सोप्पा मार्ग म्हणजे खरं सांगून टाका ! कामात व्यस्त असल्यामुळे ग्रुपचे मेसेज पाहण्यासाठी वेळ नसतो आणि फारसा सहभाग घेणे शक्य नाही असा मेसेज करुन, सर्वांना माहिती देऊन ग्रुप लिव्ह करा. खरं कारण सांगितल्याने ग्रुपमधील इतर सदस्य वारंवार कारण विचारणार नाहीत ! 

News Item ID: 

599-news_story-1575723326

Mobile Device Headline: 

व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

मुंबई : व्हॉट्सअॅप हे आता फक्त अॅप राहिलेलं नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. सकाळी उठल्यावर आता सर्वचजण आधी फोनवर व्हॉट्सअॅप चेक करतात. मित्र परिवार, ऑफिसची मंडळी, नातेवाईक असा मोठा गोतावळा असतोच आणि त्यांच्यासोबत एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप बनतोच ! ग्रुपमध्ये असलेले भरपूर लोक, त्यांचे न मोजता येणारे मेसेजस त्यामुळे अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत !

1. झोपेत चुकून झालं ! 
सकाळी लवकर किंवा दुपारी व्हाट्सएप ग्रुप लिव्ह करा. कोणी कारण विचारलं तर सांगा की, झोपेत लक्षात आलं नाही, आणि चुकून ग्रुप सोडला ! हे कारण सांगून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता. तुम्ही सेफ आहात जोपर्यंत तुम्हाला कोणी पुन्हा अॅड करत नाही ! 

2. कारण ग्रुपमध्ये 'ती' आहे 
व्हाट्सएप ग्रुप म्हंटलं की मित्र मैत्रिनिंचा गोतावळा आलाच. शाळेतले, कॉलेजमधले आणि इतर फ्रँड्स अॅड होतात. आता यामध्ये तुमचा किंवा तुमची 'एक्स' असू शकते. ब्रेकअप झाल्यावर एक्ससोबत मैत्री ठेवणे जरा अवघडच होते. हेच कारण सांगून तुम्ही व्हाट्सएप ग्रुपपासून छुटकारा मिळवू शकता. 

3. बंद पडलेला ग्रुप
सगळेच ग्रुप अॅक्टिव्ह असतील असं नाही. काही दिवसांनंतर ग्रुपकडे दुर्लक्ष होते आणि कोणीच मेसेज करायची तसदीही घेत नाही. अशातच तो ग्रुप आहे हेही कोणाच्या लक्षात राहत नाही. हीच एक चांगली संधी आहे. ग्रुप लिव्ह केला तरी कोणाला कळणार नाही आणि कोणी विचारलं तर ग्रुप तसाही बंदच आहे हे सोयिस्कर कारणही सांगता येईल !

4. ओ नो टेक्निकल एरर !
ग्रुप सोडण्यासाठी आणखी एक चांगलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी फार त्रासही देणार नाही. 'काही तांत्रिक अडचणींमुळे ग्रुप सोडावा लागला' असं कारण सांगून तुम्ही ग्रुप सोडू शकता. नवा फोन बदलला, काही टेक्निकल एरर आहे हे सांगितल्यावर कोणी जास्त प्रश्नही विचारणार नाही. 

5. खंर खंर सांगून टाका की...
साधा आणि सोप्पा मार्ग म्हणजे खरं सांगून टाका ! कामात व्यस्त असल्यामुळे ग्रुपचे मेसेज पाहण्यासाठी वेळ नसतो आणि फारसा सहभाग घेणे शक्य नाही असा मेसेज करुन, सर्वांना माहिती देऊन ग्रुप लिव्ह करा. खरं कारण सांगितल्याने ग्रुपमधील इतर सदस्य वारंवार कारण विचारणार नाहीत ! 

Vertical Image: 

English Headline: 

five Clever Ways To Leave annoying Whats app Groups

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

मुंबई

mumbai

व्हॉट्सअॅप

सकाळ

फोन

मात

mate

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, व्हॉट्सअॅप, सकाळ, फोन, मात, mate

Twitter Publish: 

Meta Keyword: 

How to leave whats app group information in marathi

Meta Description: 

How to leave whats app group information in marathi अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत !

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2roXD1t

व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स! मुंबई : व्हॉट्सअॅप हे आता फक्त अॅप राहिलेलं नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. सकाळी उठल्यावर आता सर्वचजण आधी फोनवर व्हॉट्सअॅप चेक करतात. मित्र परिवार, ऑफिसची मंडळी, नातेवाईक असा मोठा गोतावळा असतोच आणि त्यांच्यासोबत एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप बनतोच ! ग्रुपमध्ये असलेले भरपूर लोक, त्यांचे न मोजता येणारे मेसेजस त्यामुळे अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत ! 1. झोपेत चुकून झालं !  सकाळी लवकर किंवा दुपारी व्हाट्सएप ग्रुप लिव्ह करा. कोणी कारण विचारलं तर सांगा की, झोपेत लक्षात आलं नाही, आणि चुकून ग्रुप सोडला ! हे कारण सांगून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता. तुम्ही सेफ आहात जोपर्यंत तुम्हाला कोणी पुन्हा अॅड करत नाही !  2. कारण ग्रुपमध्ये 'ती' आहे  व्हाट्सएप ग्रुप म्हंटलं की मित्र मैत्रिनिंचा गोतावळा आलाच. शाळेतले, कॉलेजमधले आणि इतर फ्रँड्स अॅड होतात. आता यामध्ये तुमचा किंवा तुमची 'एक्स' असू शकते. ब्रेकअप झाल्यावर एक्ससोबत मैत्री ठेवणे जरा अवघडच होते. हेच कारण सांगून तुम्ही व्हाट्सएप ग्रुपपासून छुटकारा मिळवू शकता.  3. बंद पडलेला ग्रुप सगळेच ग्रुप अॅक्टिव्ह असतील असं नाही. काही दिवसांनंतर ग्रुपकडे दुर्लक्ष होते आणि कोणीच मेसेज करायची तसदीही घेत नाही. अशातच तो ग्रुप आहे हेही कोणाच्या लक्षात राहत नाही. हीच एक चांगली संधी आहे. ग्रुप लिव्ह केला तरी कोणाला कळणार नाही आणि कोणी विचारलं तर ग्रुप तसाही बंदच आहे हे सोयिस्कर कारणही सांगता येईल ! 4. ओ नो टेक्निकल एरर ! ग्रुप सोडण्यासाठी आणखी एक चांगलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी फार त्रासही देणार नाही. 'काही तांत्रिक अडचणींमुळे ग्रुप सोडावा लागला' असं कारण सांगून तुम्ही ग्रुप सोडू शकता. नवा फोन बदलला, काही टेक्निकल एरर आहे हे सांगितल्यावर कोणी जास्त प्रश्नही विचारणार नाही.  5. खंर खंर सांगून टाका की... साधा आणि सोप्पा मार्ग म्हणजे खरं सांगून टाका ! कामात व्यस्त असल्यामुळे ग्रुपचे मेसेज पाहण्यासाठी वेळ नसतो आणि फारसा सहभाग घेणे शक्य नाही असा मेसेज करुन, सर्वांना माहिती देऊन ग्रुप लिव्ह करा. खरं कारण सांगितल्याने ग्रुपमधील इतर सदस्य वारंवार कारण विचारणार नाहीत !  News Item ID:  599-news_story-1575723326 Mobile Device Headline:  व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  मुंबई : व्हॉट्सअॅप हे आता फक्त अॅप राहिलेलं नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. सकाळी उठल्यावर आता सर्वचजण आधी फोनवर व्हॉट्सअॅप चेक करतात. मित्र परिवार, ऑफिसची मंडळी, नातेवाईक असा मोठा गोतावळा असतोच आणि त्यांच्यासोबत एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप बनतोच ! ग्रुपमध्ये असलेले भरपूर लोक, त्यांचे न मोजता येणारे मेसेजस त्यामुळे अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत ! 1. झोपेत चुकून झालं !  सकाळी लवकर किंवा दुपारी व्हाट्सएप ग्रुप लिव्ह करा. कोणी कारण विचारलं तर सांगा की, झोपेत लक्षात आलं नाही, आणि चुकून ग्रुप सोडला ! हे कारण सांगून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता. तुम्ही सेफ आहात जोपर्यंत तुम्हाला कोणी पुन्हा अॅड करत नाही !  2. कारण ग्रुपमध्ये 'ती' आहे  व्हाट्सएप ग्रुप म्हंटलं की मित्र मैत्रिनिंचा गोतावळा आलाच. शाळेतले, कॉलेजमधले आणि इतर फ्रँड्स अॅड होतात. आता यामध्ये तुमचा किंवा तुमची 'एक्स' असू शकते. ब्रेकअप झाल्यावर एक्ससोबत मैत्री ठेवणे जरा अवघडच होते. हेच कारण सांगून तुम्ही व्हाट्सएप ग्रुपपासून छुटकारा मिळवू शकता.  3. बंद पडलेला ग्रुप सगळेच ग्रुप अॅक्टिव्ह असतील असं नाही. काही दिवसांनंतर ग्रुपकडे दुर्लक्ष होते आणि कोणीच मेसेज करायची तसदीही घेत नाही. अशातच तो ग्रुप आहे हेही कोणाच्या लक्षात राहत नाही. हीच एक चांगली संधी आहे. ग्रुप लिव्ह केला तरी कोणाला कळणार नाही आणि कोणी विचारलं तर ग्रुप तसाही बंदच आहे हे सोयिस्कर कारणही सांगता येईल ! 4. ओ नो टेक्निकल एरर ! ग्रुप सोडण्यासाठी आणखी एक चांगलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी फार त्रासही देणार नाही. 'काही तांत्रिक अडचणींमुळे ग्रुप सोडावा लागला' असं कारण सांगून तुम्ही ग्रुप सोडू शकता. नवा फोन बदलला, काही टेक्निकल एरर आहे हे सांगितल्यावर कोणी जास्त प्रश्नही विचारणार नाही.  5. खंर खंर सांगून टाका की... साधा आणि सोप्पा मार्ग म्हणजे खरं सांगून टाका ! कामात व्यस्त असल्यामुळे ग्रुपचे मेसेज पाहण्यासाठी वेळ नसतो आणि फारसा सहभाग घेणे शक्य नाही असा मेसेज करुन, सर्वांना माहिती देऊन ग्रुप लिव्ह करा. खरं कारण सांगितल्याने ग्रुपमधील इतर सदस्य वारंवार कारण विचारणार नाहीत !  Vertical Image:  English Headline:  five Clever Ways To Leave annoying Whats app Groups Author Type:  External Author वृत्तसंस्था मुंबई mumbai व्हॉट्सअॅप सकाळ फोन मात mate Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, व्हॉट्सअॅप, सकाळ, फोन, मात, mate Twitter Publish:  Meta Keyword:  How to leave whats app group information in marathi Meta Description:  How to leave whats app group information in marathi अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत ! Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2roXD1t

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DTNXi8
Read More
पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला!

पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB

— PMO India (@PMOIndia) December 7, 2019

- INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर!

यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

- तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.

- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो.

On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families.

I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg

— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019

News Item ID: 

599-news_story-1575742558

Mobile Device Headline: 

पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB

— PMO India (@PMOIndia) December 7, 2019

- INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर!

यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

- तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.

- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो.

On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families.

I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg

— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019

Vertical Image: 

English Headline: 

Pandharpur Umang Gosavi got the honor to gave Soldier Flag to PM Narendra Modi

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

नरेंद्र मोदी

पंढरपूर

भारतीय लष्कर

पुणे

पोलीस

शौर्यचक्र

सैनिक

कल्याण

Search Functional Tags: 

भारत, नरेंद्र मोदी, पंढरपूर, भारतीय लष्कर, पुणे, पोलीस, शौर्यचक्र, सैनिक, कल्याण

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Narendra Modi: सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

पुणे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 News Item ID:  599-news_story-1575742558 Mobile Device Headline:  पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 Vertical Image:  English Headline:  Pandharpur Umang Gosavi got the honor to gave Soldier Flag to PM Narendra Modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत नरेंद्र मोदी पंढरपूर भारतीय लष्कर पुणे पोलीस शौर्यचक्र सैनिक कल्याण Search Functional Tags:  भारत, नरेंद्र मोदी, पंढरपूर, भारतीय लष्कर, पुणे, पोलीस, शौर्यचक्र, सैनिक, कल्याण Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Narendra Modi: सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38koxIn
Read More
विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान

रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला.

दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो

या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1575743467

Mobile Device Headline: 

विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला.

दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो

या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand

Author Type: 

External Author

वृत्तसेवा

झारखंड

हिंसाचार

सकाळ

महिला

Search Functional Tags: 

झारखंड, हिंसाचार, सकाळ, महिला

Twitter Publish: 

Meta Description: 

58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1575743467 Mobile Device Headline:  विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand Author Type:  External Author वृत्तसेवा झारखंड हिंसाचार सकाळ महिला Search Functional Tags:  झारखंड, हिंसाचार, सकाळ, महिला Twitter Publish:  Meta Description:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2E2nVsV
Read More