विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1575743467 Mobile Device Headline:  विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand Author Type:  External Author वृत्तसेवा झारखंड हिंसाचार सकाळ महिला Search Functional Tags:  झारखंड, हिंसाचार, सकाळ, महिला Twitter Publish:  Meta Description:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 7, 2019

विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1575743467 Mobile Device Headline:  विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला. दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand Author Type:  External Author वृत्तसेवा झारखंड हिंसाचार सकाळ महिला Search Functional Tags:  झारखंड, हिंसाचार, सकाळ, महिला Twitter Publish:  Meta Description:  58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2E2nVsV

No comments:

Post a Comment