Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 7, 2019

वादग्रस्त प्रकरणांसाठी 'सबका विश्वास' उपयुक्त : केंद्रीय जीएसटी आयुक्त

पुणे : प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वादग्रस्त प्रकरणे निकाली लावण्यात 'सबका विश्वास' उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पुणे परिमंडळ दोनचे केंद्रीय जीएसटी आयुक्त राजीव कपूर यांनी व्यक्त केला. 

-  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया' (आयसीएआय) पुणे विभाग आणि 'जीएसटी व इन्डायरेक्‍ट टॅक्‍स कमिटी'च्या वतीने 'सबका विश्वास (पारंपरिक वाद निर्मूलन) योजना' आणि 'जीएसटी नवीन परतावा प्रणाली' या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

सीजीएसटी उपायुक्त हिमानी धमीजा, अमित श्रीवास्तव, 'आयसीएआय'च्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे, सदस्य राजेश अगरवाल, तसेच राजेश शर्मा, स्वप्नील मुनोत आदी उपस्थित होते. 

- धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

कपूर म्हणाले, ''जीएसटीमध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी कायद्यात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. येत्या काळात जीएसटी कायदा अधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करदात्यांनी आपली पूर्वीची प्रकरणे निकाली काढून जीएसटीला आपलेसे करावे.'' 

- पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

धमीजा म्हणाल्या, ''विवादित प्रकरणे निकाली लावण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत सनदी लेखापालांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी करदात्यांना माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया करावी.'' या वेळी धमीजा यांनी 'सबका विश्वास' योजनेबद्दल पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे योजनेची माहिती दिली. अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.

News Item ID: 

599-news_story-1575744813

Mobile Device Headline: 

वादग्रस्त प्रकरणांसाठी 'सबका विश्वास' उपयुक्त : केंद्रीय जीएसटी आयुक्त

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वादग्रस्त प्रकरणे निकाली लावण्यात 'सबका विश्वास' उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पुणे परिमंडळ दोनचे केंद्रीय जीएसटी आयुक्त राजीव कपूर यांनी व्यक्त केला. 

-  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया' (आयसीएआय) पुणे विभाग आणि 'जीएसटी व इन्डायरेक्‍ट टॅक्‍स कमिटी'च्या वतीने 'सबका विश्वास (पारंपरिक वाद निर्मूलन) योजना' आणि 'जीएसटी नवीन परतावा प्रणाली' या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

सीजीएसटी उपायुक्त हिमानी धमीजा, अमित श्रीवास्तव, 'आयसीएआय'च्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे, सदस्य राजेश अगरवाल, तसेच राजेश शर्मा, स्वप्नील मुनोत आदी उपस्थित होते. 

- धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

कपूर म्हणाले, ''जीएसटीमध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी कायद्यात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. येत्या काळात जीएसटी कायदा अधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करदात्यांनी आपली पूर्वीची प्रकरणे निकाली काढून जीएसटीला आपलेसे करावे.'' 

- पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

धमीजा म्हणाल्या, ''विवादित प्रकरणे निकाली लावण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत सनदी लेखापालांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी करदात्यांना माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया करावी.'' या वेळी धमीजा यांनी 'सबका विश्वास' योजनेबद्दल पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे योजनेची माहिती दिली. अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.

Vertical Image: 

English Headline: 

Rajiv Kapoor expressed confidence that Sabka Biswas would be useful in resolving disputed cases

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

जीएसटी

एसटी

st

आयसीएआय

विभाग

Search Functional Tags: 

पुणे, जीएसटी, एसटी, ST, आयसीएआय, विभाग

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Sabaka Biswas: प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

वादग्रस्त प्रकरणांसाठी 'सबका विश्वास' उपयुक्त : केंद्रीय जीएसटी आयुक्त पुणे : प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वादग्रस्त प्रकरणे निकाली लावण्यात 'सबका विश्वास' उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पुणे परिमंडळ दोनचे केंद्रीय जीएसटी आयुक्त राजीव कपूर यांनी व्यक्त केला.  -  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया' (आयसीएआय) पुणे विभाग आणि 'जीएसटी व इन्डायरेक्‍ट टॅक्‍स कमिटी'च्या वतीने 'सबका विश्वास (पारंपरिक वाद निर्मूलन) योजना' आणि 'जीएसटी नवीन परतावा प्रणाली' या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. सीजीएसटी उपायुक्त हिमानी धमीजा, अमित श्रीवास्तव, 'आयसीएआय'च्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे, सदस्य राजेश अगरवाल, तसेच राजेश शर्मा, स्वप्नील मुनोत आदी उपस्थित होते.  - धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार कपूर म्हणाले, ''जीएसटीमध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी कायद्यात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. येत्या काळात जीएसटी कायदा अधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करदात्यांनी आपली पूर्वीची प्रकरणे निकाली काढून जीएसटीला आपलेसे करावे.''  - पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल धमीजा म्हणाल्या, ''विवादित प्रकरणे निकाली लावण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत सनदी लेखापालांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी करदात्यांना माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया करावी.'' या वेळी धमीजा यांनी 'सबका विश्वास' योजनेबद्दल पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे योजनेची माहिती दिली. अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले. News Item ID:  599-news_story-1575744813 Mobile Device Headline:  वादग्रस्त प्रकरणांसाठी 'सबका विश्वास' उपयुक्त : केंद्रीय जीएसटी आयुक्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वादग्रस्त प्रकरणे निकाली लावण्यात 'सबका विश्वास' उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पुणे परिमंडळ दोनचे केंद्रीय जीएसटी आयुक्त राजीव कपूर यांनी व्यक्त केला.  -  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया' (आयसीएआय) पुणे विभाग आणि 'जीएसटी व इन्डायरेक्‍ट टॅक्‍स कमिटी'च्या वतीने 'सबका विश्वास (पारंपरिक वाद निर्मूलन) योजना' आणि 'जीएसटी नवीन परतावा प्रणाली' या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. सीजीएसटी उपायुक्त हिमानी धमीजा, अमित श्रीवास्तव, 'आयसीएआय'च्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे, सदस्य राजेश अगरवाल, तसेच राजेश शर्मा, स्वप्नील मुनोत आदी उपस्थित होते.  - धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार कपूर म्हणाले, ''जीएसटीमध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी कायद्यात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. येत्या काळात जीएसटी कायदा अधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करदात्यांनी आपली पूर्वीची प्रकरणे निकाली काढून जीएसटीला आपलेसे करावे.''  - पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल धमीजा म्हणाल्या, ''विवादित प्रकरणे निकाली लावण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत सनदी लेखापालांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी करदात्यांना माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया करावी.'' या वेळी धमीजा यांनी 'सबका विश्वास' योजनेबद्दल पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे योजनेची माहिती दिली. अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले. Vertical Image:  English Headline:  Rajiv Kapoor expressed confidence that Sabka Biswas would be useful in resolving disputed cases Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे जीएसटी एसटी st आयसीएआय विभाग Search Functional Tags:  पुणे, जीएसटी, एसटी, ST, आयसीएआय, विभाग Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Sabaka Biswas: प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 'सबका विश्वास' योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना राबविली जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38gkpt5
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 07, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More
पुणे : रिक्षातून विद्यार्थी वाहतूकबंदीबाबत मंगळवारी बैठक

पुणे : राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठ येथे मंगळवारी (ता. 10) संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. रिक्षा फेडरेशनचे बापू भावे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आमची बाजू मांडली गेली नाही.

-  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

जेव्हा स्कूल बस नव्हत्या, तेव्हा रिक्षाचालक सामाजिक भान ठेवून विद्यार्थी वाहतूक करीत होते. मुंबईव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. तेथे मिनी बस जाणार का? अनेक गावांत स्कूल बस नाहीत तिथे पर्याय काय? असे प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.

- धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार 

रिक्षावाले काकांचा आदर 
रिक्षातून विद्यार्थी वाहतूक ही दोन ते चार किलोमीटरपर्यंत केली जाते. लांबच्या अंतरासाठी पालक स्कूल बसच निवडतात. ज्या रिक्षातून शाळेत गेलो आहे, त्या रिक्षाचालक काकांना आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या लग्नाची पत्रिका आदराने आणून देतात. कारण, रिक्षाचालकांनी सामाजिक भान ठेवले आहे, असे शिंदे यांनी म्हणाले.

- पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

News Item ID: 

599-news_story-1575741138

Mobile Device Headline: 

पुणे : रिक्षातून विद्यार्थी वाहतूकबंदीबाबत मंगळवारी बैठक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठ येथे मंगळवारी (ता. 10) संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. रिक्षा फेडरेशनचे बापू भावे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आमची बाजू मांडली गेली नाही.

-  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

जेव्हा स्कूल बस नव्हत्या, तेव्हा रिक्षाचालक सामाजिक भान ठेवून विद्यार्थी वाहतूक करीत होते. मुंबईव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. तेथे मिनी बस जाणार का? अनेक गावांत स्कूल बस नाहीत तिथे पर्याय काय? असे प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.

- धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार 

रिक्षावाले काकांचा आदर 
रिक्षातून विद्यार्थी वाहतूक ही दोन ते चार किलोमीटरपर्यंत केली जाते. लांबच्या अंतरासाठी पालक स्कूल बसच निवडतात. ज्या रिक्षातून शाळेत गेलो आहे, त्या रिक्षाचालक काकांना आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या लग्नाची पत्रिका आदराने आणून देतात. कारण, रिक्षाचालकांनी सामाजिक भान ठेवले आहे, असे शिंदे यांनी म्हणाले.

- पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

Vertical Image: 

English Headline: 

Meeting about student transportation restriction from Rickshaw will held on Tuesday

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

पुणे

रिक्षा

संघटना

उच्च न्यायालय

चालक

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, पुणे, रिक्षा, संघटना, उच्च न्यायालय, चालक

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about School Van: राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : रिक्षातून विद्यार्थी वाहतूकबंदीबाबत मंगळवारी बैठक पुणे : राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठ येथे मंगळवारी (ता. 10) संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. रिक्षा फेडरेशनचे बापू भावे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आमची बाजू मांडली गेली नाही. -  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय जेव्हा स्कूल बस नव्हत्या, तेव्हा रिक्षाचालक सामाजिक भान ठेवून विद्यार्थी वाहतूक करीत होते. मुंबईव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. तेथे मिनी बस जाणार का? अनेक गावांत स्कूल बस नाहीत तिथे पर्याय काय? असे प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. - धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार  रिक्षावाले काकांचा आदर  रिक्षातून विद्यार्थी वाहतूक ही दोन ते चार किलोमीटरपर्यंत केली जाते. लांबच्या अंतरासाठी पालक स्कूल बसच निवडतात. ज्या रिक्षातून शाळेत गेलो आहे, त्या रिक्षाचालक काकांना आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या लग्नाची पत्रिका आदराने आणून देतात. कारण, रिक्षाचालकांनी सामाजिक भान ठेवले आहे, असे शिंदे यांनी म्हणाले. - पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल News Item ID:  599-news_story-1575741138 Mobile Device Headline:  पुणे : रिक्षातून विद्यार्थी वाहतूकबंदीबाबत मंगळवारी बैठक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठ येथे मंगळवारी (ता. 10) संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. रिक्षा फेडरेशनचे बापू भावे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आमची बाजू मांडली गेली नाही. -  महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय जेव्हा स्कूल बस नव्हत्या, तेव्हा रिक्षाचालक सामाजिक भान ठेवून विद्यार्थी वाहतूक करीत होते. मुंबईव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. तेथे मिनी बस जाणार का? अनेक गावांत स्कूल बस नाहीत तिथे पर्याय काय? असे प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. - धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार  रिक्षावाले काकांचा आदर  रिक्षातून विद्यार्थी वाहतूक ही दोन ते चार किलोमीटरपर्यंत केली जाते. लांबच्या अंतरासाठी पालक स्कूल बसच निवडतात. ज्या रिक्षातून शाळेत गेलो आहे, त्या रिक्षाचालक काकांना आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या लग्नाची पत्रिका आदराने आणून देतात. कारण, रिक्षाचालकांनी सामाजिक भान ठेवले आहे, असे शिंदे यांनी म्हणाले. - पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल Vertical Image:  English Headline:  Meeting about student transportation restriction from Rickshaw will held on Tuesday Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पुणे रिक्षा संघटना उच्च न्यायालय चालक Search Functional Tags:  महाराष्ट्र, पुणे, रिक्षा, संघटना, उच्च न्यायालय, चालक Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about School Van: राज्यात रिक्षामधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा कसा द्यायचा आणि रिक्षाचालकांची काय भूमिका असेल, यावरील चर्चेसाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ruoe83
Read More
डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी

औरंगाबाद : डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या घटनेत घाटी रुग्णालयात गरोदर असलेल्या मुस्कान शहा यांना डेंगीच्या उपचारासाठी बुधवारी (ता. चार) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. पाच) त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. दरम्यान, बाळाचा पोटातच मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांच्या प्लेटलेट्‌स सतरा हजारांपेक्षा खाली आल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले; तर एपिलिप्सी आणि ऍनिमियाचाही मुस्कानला त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान...

पंढरपुरातील महिला मृत्युमुखी

दुसऱ्या घटनेत 30 नोव्हेंबरला पूनम वाघमारे यांनाही डेंगीच्या उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली; मात्र त्यांच्या प्लेटलेट्‌स 27 हजारांवर आल्या होत्या. उपचारादरम्यान इन्फेक्‍शन झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला, असेही घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गरोदपणात काळजी घ्या! 

डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला.

शहरात 22 संशयितांवर उपचार

गेल्या तीन महिन्यांपासून डेंगीचा शहरात कहर सुरू आहे. डिसेंबरच्या सहा दिवसांत शहरात 22 संशयित रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ऍबेटिंग, धूरफवारणी, घरोघरी पाहणी सध्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

News Item ID: 

599-news_story-1575744618

Mobile Device Headline: 

डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या घटनेत घाटी रुग्णालयात गरोदर असलेल्या मुस्कान शहा यांना डेंगीच्या उपचारासाठी बुधवारी (ता. चार) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. पाच) त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. दरम्यान, बाळाचा पोटातच मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांच्या प्लेटलेट्‌स सतरा हजारांपेक्षा खाली आल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले; तर एपिलिप्सी आणि ऍनिमियाचाही मुस्कानला त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान...

पंढरपुरातील महिला मृत्युमुखी

दुसऱ्या घटनेत 30 नोव्हेंबरला पूनम वाघमारे यांनाही डेंगीच्या उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली; मात्र त्यांच्या प्लेटलेट्‌स 27 हजारांवर आल्या होत्या. उपचारादरम्यान इन्फेक्‍शन झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला, असेही घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गरोदपणात काळजी घ्या! 

डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला.

शहरात 22 संशयितांवर उपचार

गेल्या तीन महिन्यांपासून डेंगीचा शहरात कहर सुरू आहे. डिसेंबरच्या सहा दिवसांत शहरात 22 संशयित रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ऍबेटिंग, धूरफवारणी, घरोघरी पाहणी सध्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

Vertical Image: 

English Headline: 

Woman dies due to dengue in Aurangabad

Author Type: 

External Author

योगेश पायघन

डेंगी

स्त्री

विभाग

sections

औरंगाबाद

aurangabad

बाळ

baby

infant

बळी

bali

पंढरपूर

प्रशासन

administrations

आरोग्य

health

Search Functional Tags: 

डेंगी, स्त्री, विभाग, Sections, औरंगाबाद, Aurangabad, बाळ, baby, infant, बळी, Bali, पंढरपूर, प्रशासन, Administrations, आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Woman dies due to dengue in Aurangabad

Meta Description: 

Woman dies due to dengue in Aurangabad डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी औरंगाबाद : डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पहिल्या घटनेत घाटी रुग्णालयात गरोदर असलेल्या मुस्कान शहा यांना डेंगीच्या उपचारासाठी बुधवारी (ता. चार) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. पाच) त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. दरम्यान, बाळाचा पोटातच मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांच्या प्लेटलेट्‌स सतरा हजारांपेक्षा खाली आल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले; तर एपिलिप्सी आणि ऍनिमियाचाही मुस्कानला त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान... पंढरपुरातील महिला मृत्युमुखी दुसऱ्या घटनेत 30 नोव्हेंबरला पूनम वाघमारे यांनाही डेंगीच्या उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली; मात्र त्यांच्या प्लेटलेट्‌स 27 हजारांवर आल्या होत्या. उपचारादरम्यान इन्फेक्‍शन झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला, असेही घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. गरोदपणात काळजी घ्या!  डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला. शहरात 22 संशयितांवर उपचार गेल्या तीन महिन्यांपासून डेंगीचा शहरात कहर सुरू आहे. डिसेंबरच्या सहा दिवसांत शहरात 22 संशयित रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ऍबेटिंग, धूरफवारणी, घरोघरी पाहणी सध्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.  News Item ID:  599-news_story-1575744618 Mobile Device Headline:  डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पहिल्या घटनेत घाटी रुग्णालयात गरोदर असलेल्या मुस्कान शहा यांना डेंगीच्या उपचारासाठी बुधवारी (ता. चार) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. पाच) त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. दरम्यान, बाळाचा पोटातच मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांच्या प्लेटलेट्‌स सतरा हजारांपेक्षा खाली आल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले; तर एपिलिप्सी आणि ऍनिमियाचाही मुस्कानला त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान... पंढरपुरातील महिला मृत्युमुखी दुसऱ्या घटनेत 30 नोव्हेंबरला पूनम वाघमारे यांनाही डेंगीच्या उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली; मात्र त्यांच्या प्लेटलेट्‌स 27 हजारांवर आल्या होत्या. उपचारादरम्यान इन्फेक्‍शन झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला, असेही घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. गरोदपणात काळजी घ्या!  डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला. शहरात 22 संशयितांवर उपचार गेल्या तीन महिन्यांपासून डेंगीचा शहरात कहर सुरू आहे. डिसेंबरच्या सहा दिवसांत शहरात 22 संशयित रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ऍबेटिंग, धूरफवारणी, घरोघरी पाहणी सध्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.  Vertical Image:  English Headline:  Woman dies due to dengue in Aurangabad Author Type:  External Author योगेश पायघन डेंगी स्त्री विभाग sections औरंगाबाद aurangabad बाळ baby infant बळी bali पंढरपूर प्रशासन administrations आरोग्य health Search Functional Tags:  डेंगी, स्त्री, विभाग, Sections, औरंगाबाद, Aurangabad, बाळ, baby, infant, बळी, Bali, पंढरपूर, प्रशासन, Administrations, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Keyword:  Woman dies due to dengue in Aurangabad Meta Description:  Woman dies due to dengue in Aurangabad डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DWLm73
Read More

Friday, December 6, 2019

कर्नाटक: सिद्धारमैया का बड़ा आरोप- मुस्लिमों से नफरत करते हैं येदियुरप्पा https://ift.tt/2NfH8z5
एमपी: छेड़छाड़ से तंग आकर युवती ने तालाब में कूदकर की खुदकुशी https://ift.tt/2sTKcqO
हैदराबाद एनकाउंटर पर बोलीं IPS- लोगों का जश्न, न्यायिक तंत्र पर तमाचा https://ift.tt/36c70jP
ग्रेटर नोएडा: दोहरे हत्याकांड का पुलिस ने किया खुलासा, 8 आरोपी गिरफ्तार https://ift.tt/36aHbk7
IIT दिल्ली में नौकरियों की बरसात, देश-विदेश से छात्रों को 750 ऑफर https://ift.tt/2RqUp8k
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे. 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली.

महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. 

१ कोटी ५ लाख बाधित शेतकरी
७० लाख मदत न पोचलेले शेतकरी 
३० लाख मदत मिळालेले शेतकरी
२ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप  

News Item ID: 

599-news_story-1575650146

Mobile Device Headline: 

देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे. 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली.

महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. 

१ कोटी ५ लाख बाधित शेतकरी
७० लाख मदत न पोचलेले शेतकरी 
३० लाख मदत मिळालेले शेतकरी
२ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप  

Vertical Image: 

English Headline: 

Farmers are not benefited by Devendra Fadnavis not writing a written order

Author Type: 

External Author

दीपा कदम

मुख्यमंत्री

uddhav thakare

topics

revenue department

sections

mumbai

devendra fadnavis

राष्ट्रपती

खरीप

horticulture

Search Functional Tags: 

मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Topics, Revenue Department, Sections, Mumbai, Devendra Fadnavis, राष्ट्रपती, खरीप, Horticulture

Twitter Publish: 

Meta Description: 

देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे.  नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली. महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण.. अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  १ कोटी ५ लाख बाधित शेतकरी ७० लाख मदत न पोचलेले शेतकरी  ३० लाख मदत मिळालेले शेतकरी २ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप   News Item ID:  599-news_story-1575650146 Mobile Device Headline:  देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे.  नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली. महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण.. अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  १ कोटी ५ लाख बाधित शेतकरी ७० लाख मदत न पोचलेले शेतकरी  ३० लाख मदत मिळालेले शेतकरी २ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप   Vertical Image:  English Headline:  Farmers are not benefited by Devendra Fadnavis not writing a written order Author Type:  External Author दीपा कदम मुख्यमंत्री uddhav thakare topics revenue department sections mumbai devendra fadnavis राष्ट्रपती खरीप horticulture Search Functional Tags:  मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Topics, Revenue Department, Sections, Mumbai, Devendra Fadnavis, राष्ट्रपती, खरीप, Horticulture Twitter Publish:  Meta Description:  देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38aXnE1
Read More
पाणी नेमके मुरतेय कुठे?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. 

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

पाणी असूनही टंचाई
पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे.

तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे. 

गळती की ‘पुनर्भरण’!
पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!.. 

विश्‍वासार्हता संपुष्टात
दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.)

दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी
पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते!

News Item ID: 

599-news_story-1575642729

Mobile Device Headline: 

पाणी नेमके मुरतेय कुठे?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. 

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

पाणी असूनही टंचाई
पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे.

तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे. 

गळती की ‘पुनर्भरण’!
पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!.. 

विश्‍वासार्हता संपुष्टात
दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.)

दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी
पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते!

Vertical Image: 

English Headline: 

article ramesh doiphode on water shortage issue

Author Type: 

External Author

रमेश डोईफोडे

पुणे

पिंपरी-चिंचवड

धरण

पाणी

water

पिंपरी

पवना धरण

agitation

मंत्रिमंडळ

खडकवासला

floods

नाना पाटेकर

administrations

mathematics

chandrakant patil

कोल्हापूर

अपघात

Search Functional Tags: 

पुणे, पिंपरी-चिंचवड, धरण, पाणी, Water, पिंपरी, पवना धरण, agitation, मंत्रिमंडळ, खडकवासला, Floods, नाना पाटेकर, Administrations, Mathematics, Chandrakant Patil, कोल्हापूर, अपघात

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाणी नेमके मुरतेय कुठे? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.  उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ? पाणी असूनही टंचाई पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे. तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे.  गळती की ‘पुनर्भरण’! पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!..  विश्‍वासार्हता संपुष्टात दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.) दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते! News Item ID:  599-news_story-1575642729 Mobile Device Headline:  पाणी नेमके मुरतेय कुठे? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.  उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ? पाणी असूनही टंचाई पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे. तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे.  गळती की ‘पुनर्भरण’! पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!..  विश्‍वासार्हता संपुष्टात दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.) दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते! Vertical Image:  English Headline:  article ramesh doiphode on water shortage issue Author Type:  External Author रमेश डोईफोडे पुणे पिंपरी-चिंचवड धरण पाणी water पिंपरी पवना धरण agitation मंत्रिमंडळ खडकवासला floods नाना पाटेकर administrations mathematics chandrakant patil कोल्हापूर अपघात Search Functional Tags:  पुणे, पिंपरी-चिंचवड, धरण, पाणी, Water, पिंपरी, पवना धरण, agitation, मंत्रिमंडळ, खडकवासला, Floods, नाना पाटेकर, Administrations, Mathematics, Chandrakant Patil, कोल्हापूर, अपघात Twitter Publish:  Meta Description:  राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s8rCdV
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर

दिनमान 7 डिसेंबर 2019 

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1575641013

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 7 डिसेंबर 2019 

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 7December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर दिनमान 7 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.  मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत.  सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील.  कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे.  धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.  मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1575641013 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 7 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.  मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत.  सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील.  कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे.  धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.  मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 7December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rqmLVF
Read More
उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' 

अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575651916

Mobile Device Headline: 

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' 

अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Ajit Pawar favorite for the post of Deputy Chief Minister

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

ajit pawar

mumbai

मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ

विकास

sharad pawar

दिल्ली

uddhav thakare

nagpur

बारामती

jayant patil

भारत

मुस्लिम

आमदार

Search Functional Tags: 

Ajit Pawar, Mumbai, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विकास, Sharad Pawar, दिल्ली, Uddhav Thakare, Nagpur, बारामती, Jayant Patil, भारत, मुस्लिम, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

राष्ट्रवादी

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी! मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते.  तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''  अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत. News Item ID:  599-news_story-1575651916 Mobile Device Headline:  उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते.  तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''  अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत. Vertical Image:  English Headline:  Ajit Pawar favorite for the post of Deputy Chief Minister Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क ajit pawar mumbai मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विकास sharad pawar दिल्ली uddhav thakare nagpur बारामती jayant patil भारत मुस्लिम आमदार Search Functional Tags:  Ajit Pawar, Mumbai, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विकास, Sharad Pawar, दिल्ली, Uddhav Thakare, Nagpur, बारामती, Jayant Patil, भारत, मुस्लिम, आमदार Twitter Publish:  Meta Description:  शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38ovZ5w
Read More