Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 2, 2019

इस एक्टर ने चिलम पीते विदेशी हिप्पियों को पहली बार उतारा था पर्दे पर https://ift.tt/2Re7py8
भारती सिंह-हर्ष लिंबाचिया की शादी के 2 साल पूरे, शेयर की मेहंदी फोटोज https://ift.tt/2qeLoEd
शरद पवार- नरेंद्र मोदी यांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती #5मोठ्या बातम्या
प्रेरणादायी ! आहे मी असा तरीही...

मंडणगड ( रत्नागिरी ) - आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. शेती, अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

मंडणगडपासून 18 कि.मी. अंतरावर विन्हे गावी रुपेश पवार यांनी आपली कार्यसृष्टी निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ येथील अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच, आईवडील शेती तर भाऊ हाॅटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे घराचे जेमतेम उत्पन्न. त्यात अपंगत्व, त्यामुळे डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्या परिस्थितीत रुपेशने शेती करण्याचा निर्धार केला. आईवडिलांसोबत शेतात राबू लागला.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती विकास

वर्षाअखेर फक्त खाण्याइतपच धान्य घरात येत होते. खर्च व श्रम भरपूर पण उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीचे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, ऍग्रोवन वाचून शेतीचा अभ्यास केला. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतले. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बीट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. स्वतः कुंबळे व लाटवण बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. रुपेश यांनी धडधाकट शेतकऱ्यापेक्षा सरस कर्तृत्व सिद्ध केले. 

हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

स्पर्धा, पुरस्कारांवर छाप 

रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.

 

News Item ID: 

599-news_story-1575339809

Mobile Device Headline: 

प्रेरणादायी ! आहे मी असा तरीही...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

मंडणगड ( रत्नागिरी ) - आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. शेती, अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

मंडणगडपासून 18 कि.मी. अंतरावर विन्हे गावी रुपेश पवार यांनी आपली कार्यसृष्टी निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ येथील अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच, आईवडील शेती तर भाऊ हाॅटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे घराचे जेमतेम उत्पन्न. त्यात अपंगत्व, त्यामुळे डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्या परिस्थितीत रुपेशने शेती करण्याचा निर्धार केला. आईवडिलांसोबत शेतात राबू लागला.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती विकास

वर्षाअखेर फक्त खाण्याइतपच धान्य घरात येत होते. खर्च व श्रम भरपूर पण उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीचे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, ऍग्रोवन वाचून शेतीचा अभ्यास केला. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतले. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बीट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. स्वतः कुंबळे व लाटवण बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. रुपेश यांनी धडधाकट शेतकऱ्यापेक्षा सरस कर्तृत्व सिद्ध केले. 

हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

स्पर्धा, पुरस्कारांवर छाप 

रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.

 

Vertical Image: 

English Headline: 

World Disability Day Handicap Rupesh Pawar Success In Farming

Author Type: 

External Author

सचिन माळी

पुरस्कार

awards

वन

forest

शेती

farming

शिक्षण

education

विकास

वर्षा

varsha

उत्पन्न

पंचायत समिती

प्रदर्शन

खत

fertiliser

वीज

डिझेल

शेळीपालन

goat farming

Search Functional Tags: 

पुरस्कार, Awards, वन, forest, शेती, farming, शिक्षण, Education, विकास, वर्षा, Varsha, उत्पन्न, पंचायत समिती, प्रदर्शन, खत, Fertiliser, वीज, डिझेल, शेळीपालन, Goat Farming

Twitter Publish: 

Meta Keyword: 

World Disability Day Handicap Success Story News

Meta Description: 

World Disability Day Handicap Rupesh Pawar Success In Farming : आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

रत्नागिरी

News Story Feeds https://ift.tt/33LZGJX

प्रेरणादायी ! आहे मी असा तरीही... मंडणगड ( रत्नागिरी ) - आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. शेती, अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली.  मंडणगडपासून 18 कि.मी. अंतरावर विन्हे गावी रुपेश पवार यांनी आपली कार्यसृष्टी निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ येथील अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच, आईवडील शेती तर भाऊ हाॅटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे घराचे जेमतेम उत्पन्न. त्यात अपंगत्व, त्यामुळे डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्या परिस्थितीत रुपेशने शेती करण्याचा निर्धार केला. आईवडिलांसोबत शेतात राबू लागला. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा    कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती विकास वर्षाअखेर फक्त खाण्याइतपच धान्य घरात येत होते. खर्च व श्रम भरपूर पण उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीचे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, ऍग्रोवन वाचून शेतीचा अभ्यास केला. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतले. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बीट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. स्वतः कुंबळे व लाटवण बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. रुपेश यांनी धडधाकट शेतकऱ्यापेक्षा सरस कर्तृत्व सिद्ध केले.  हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ? स्पर्धा, पुरस्कारांवर छाप  रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.   News Item ID:  599-news_story-1575339809 Mobile Device Headline:  प्रेरणादायी ! आहे मी असा तरीही... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  मंडणगड ( रत्नागिरी ) - आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. शेती, अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली.  मंडणगडपासून 18 कि.मी. अंतरावर विन्हे गावी रुपेश पवार यांनी आपली कार्यसृष्टी निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ येथील अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच, आईवडील शेती तर भाऊ हाॅटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे घराचे जेमतेम उत्पन्न. त्यात अपंगत्व, त्यामुळे डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्या परिस्थितीत रुपेशने शेती करण्याचा निर्धार केला. आईवडिलांसोबत शेतात राबू लागला. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा    कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती विकास वर्षाअखेर फक्त खाण्याइतपच धान्य घरात येत होते. खर्च व श्रम भरपूर पण उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीचे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, ऍग्रोवन वाचून शेतीचा अभ्यास केला. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतले. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बीट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. स्वतः कुंबळे व लाटवण बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. रुपेश यांनी धडधाकट शेतकऱ्यापेक्षा सरस कर्तृत्व सिद्ध केले.  हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ? स्पर्धा, पुरस्कारांवर छाप  रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.   Vertical Image:  English Headline:  World Disability Day Handicap Rupesh Pawar Success In Farming Author Type:  External Author सचिन माळी पुरस्कार awards वन forest शेती farming शिक्षण education विकास वर्षा varsha उत्पन्न पंचायत समिती प्रदर्शन खत fertiliser वीज डिझेल शेळीपालन goat farming Search Functional Tags:  पुरस्कार, Awards, वन, forest, शेती, farming, शिक्षण, Education, विकास, वर्षा, Varsha, उत्पन्न, पंचायत समिती, प्रदर्शन, खत, Fertiliser, वीज, डिझेल, शेळीपालन, Goat Farming Twitter Publish:  Meta Keyword:  World Disability Day Handicap Success Story News Meta Description:  World Disability Day Handicap Rupesh Pawar Success In Farming : आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. Send as Notification:  Topic Tags:  रत्नागिरी News Story Feeds https://ift.tt/33LZGJX

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y78c5k
Read More
अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!

स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री
तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT

मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT

मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT

केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे.

News Item ID: 

599-news_story-1575291540

Mobile Device Headline: 

अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री
तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT

मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT

मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT

केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे.

Vertical Image: 

English Headline: 

actress anushka shetty tips about fitness and diet

Author Type: 

External Author

अनुष्का शेट्टी

अनुष्का शेट्टी

साखर

सकाळ

योगा

योगासने

सौंदर्य

beauty

Search Functional Tags: 

अनुष्का शेट्टी, साखर, सकाळ, योगा, योगासने, सौंदर्य, beauty

Twitter Publish: 

Meta Keyword: 

actress anushka shetty tips about fitness and diet

Meta Description: 

actress anushka shetty tips about fitness and diet मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. News Item ID:  599-news_story-1575291540 Mobile Device Headline:  अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. Vertical Image:  English Headline:  actress anushka shetty tips about fitness and diet Author Type:  External Author अनुष्का शेट्टी अनुष्का शेट्टी साखर सकाळ योगा योगासने सौंदर्य beauty Search Functional Tags:  अनुष्का शेट्टी, साखर, सकाळ, योगा, योगासने, सौंदर्य, beauty Twitter Publish:  Meta Keyword:  actress anushka shetty tips about fitness and diet Meta Description:  actress anushka shetty tips about fitness and diet मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DFsbP4
Read More
#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ)

पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच कमी नसणार,’ हा त्यांच्या शब्दांतून पाझरणारा धीरोदात्तपणा साऱ्यांच्याच मनाला उभारी देतोय... जगण्याला बळ देतोय.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

जन्मतःच दिव्यांगत्व वाट्याला आलेल्या या सावित्रीच्या लेकी आहेत सोनल पाटील आणि श्रद्धा तिकोणे. मंगळवारी (ता. ३) जगभरात साजऱ्या होत असलेल्या दिव्यांग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती ती जगण्याची ऊर्मी अन्‌ दुर्दम्य आशावाद. दिव्यांगत्वाच्या वेदनेचा लवलेश कुठेच नव्हता. ना बोलण्यात, ना मुखावर!

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

सोनलला कंबरेपासून खाली कोणतीच हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसरीकडे जायचे असले किंवा व्हीलचेअरवर बसायचे असले, तरी शक्‍य नाही. त्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. ती मदत अन्‌ स्वतःतील जिद्दीच्या जोरावर ती आज कला शाखेचे तृतीय वर्षाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच तिने चित्रकलेचा छंद जोपासलाय. फावल्या वेळेत तिने रेखाटलेली चित्रे सर्वांनाच आनंद देऊन जातात. त्याचबरोबर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन या स्पर्धांमध्येही तिने यश मिळविले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठीही ती सातत्याने प्रयत्न करीत असते.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

कुटुंबीयांच्या मदतीने श्रद्धाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण घेतल्यावर घरी बसून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचा चंग बांधून तिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली. तिच्याकडे संवादाचे उत्तम कौशल्य असल्याने तिची ग्राहकसेवेकरिता निवड झाली. सध्या ती स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकसेवेचे काम यशस्वीरीत्या पाहत आहे.

News Item ID: 

599-news_story-1575299225

Mobile Device Headline: 

#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच कमी नसणार,’ हा त्यांच्या शब्दांतून पाझरणारा धीरोदात्तपणा साऱ्यांच्याच मनाला उभारी देतोय... जगण्याला बळ देतोय.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

जन्मतःच दिव्यांगत्व वाट्याला आलेल्या या सावित्रीच्या लेकी आहेत सोनल पाटील आणि श्रद्धा तिकोणे. मंगळवारी (ता. ३) जगभरात साजऱ्या होत असलेल्या दिव्यांग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती ती जगण्याची ऊर्मी अन्‌ दुर्दम्य आशावाद. दिव्यांगत्वाच्या वेदनेचा लवलेश कुठेच नव्हता. ना बोलण्यात, ना मुखावर!

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

सोनलला कंबरेपासून खाली कोणतीच हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसरीकडे जायचे असले किंवा व्हीलचेअरवर बसायचे असले, तरी शक्‍य नाही. त्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. ती मदत अन्‌ स्वतःतील जिद्दीच्या जोरावर ती आज कला शाखेचे तृतीय वर्षाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच तिने चित्रकलेचा छंद जोपासलाय. फावल्या वेळेत तिने रेखाटलेली चित्रे सर्वांनाच आनंद देऊन जातात. त्याचबरोबर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन या स्पर्धांमध्येही तिने यश मिळविले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठीही ती सातत्याने प्रयत्न करीत असते.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

कुटुंबीयांच्या मदतीने श्रद्धाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण घेतल्यावर घरी बसून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचा चंग बांधून तिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली. तिच्याकडे संवादाचे उत्तम कौशल्य असल्याने तिची ग्राहकसेवेकरिता निवड झाली. सध्या ती स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकसेवेचे काम यशस्वीरीत्या पाहत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

World handicapped day life

Author Type: 

External Author

गायत्री तांदळे

दिव्यांग

forest

पुणे

सकाळ

मोबाईल

ऍप

ramtek

education

छंद

सोशल मीडिया

chandrakant patil

company

Search Functional Tags: 

दिव्यांग, forest, पुणे, सकाळ, मोबाईल, ऍप, Ramtek, Education, छंद, सोशल मीडिया, Chandrakant Patil, Company

Twitter Publish: 

Meta Description: 

‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ) पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच कमी नसणार,’ हा त्यांच्या शब्दांतून पाझरणारा धीरोदात्तपणा साऱ्यांच्याच मनाला उभारी देतोय... जगण्याला बळ देतोय. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  जन्मतःच दिव्यांगत्व वाट्याला आलेल्या या सावित्रीच्या लेकी आहेत सोनल पाटील आणि श्रद्धा तिकोणे. मंगळवारी (ता. ३) जगभरात साजऱ्या होत असलेल्या दिव्यांग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती ती जगण्याची ऊर्मी अन्‌ दुर्दम्य आशावाद. दिव्यांगत्वाच्या वेदनेचा लवलेश कुठेच नव्हता. ना बोलण्यात, ना मुखावर! बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार सोनलला कंबरेपासून खाली कोणतीच हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसरीकडे जायचे असले किंवा व्हीलचेअरवर बसायचे असले, तरी शक्‍य नाही. त्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. ती मदत अन्‌ स्वतःतील जिद्दीच्या जोरावर ती आज कला शाखेचे तृतीय वर्षाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच तिने चित्रकलेचा छंद जोपासलाय. फावल्या वेळेत तिने रेखाटलेली चित्रे सर्वांनाच आनंद देऊन जातात. त्याचबरोबर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन या स्पर्धांमध्येही तिने यश मिळविले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठीही ती सातत्याने प्रयत्न करीत असते. पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण  कुटुंबीयांच्या मदतीने श्रद्धाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण घेतल्यावर घरी बसून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचा चंग बांधून तिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली. तिच्याकडे संवादाचे उत्तम कौशल्य असल्याने तिची ग्राहकसेवेकरिता निवड झाली. सध्या ती स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकसेवेचे काम यशस्वीरीत्या पाहत आहे. News Item ID:  599-news_story-1575299225 Mobile Device Headline:  #Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच कमी नसणार,’ हा त्यांच्या शब्दांतून पाझरणारा धीरोदात्तपणा साऱ्यांच्याच मनाला उभारी देतोय... जगण्याला बळ देतोय. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  जन्मतःच दिव्यांगत्व वाट्याला आलेल्या या सावित्रीच्या लेकी आहेत सोनल पाटील आणि श्रद्धा तिकोणे. मंगळवारी (ता. ३) जगभरात साजऱ्या होत असलेल्या दिव्यांग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती ती जगण्याची ऊर्मी अन्‌ दुर्दम्य आशावाद. दिव्यांगत्वाच्या वेदनेचा लवलेश कुठेच नव्हता. ना बोलण्यात, ना मुखावर! बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार सोनलला कंबरेपासून खाली कोणतीच हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसरीकडे जायचे असले किंवा व्हीलचेअरवर बसायचे असले, तरी शक्‍य नाही. त्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. ती मदत अन्‌ स्वतःतील जिद्दीच्या जोरावर ती आज कला शाखेचे तृतीय वर्षाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच तिने चित्रकलेचा छंद जोपासलाय. फावल्या वेळेत तिने रेखाटलेली चित्रे सर्वांनाच आनंद देऊन जातात. त्याचबरोबर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन या स्पर्धांमध्येही तिने यश मिळविले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठीही ती सातत्याने प्रयत्न करीत असते. पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण  कुटुंबीयांच्या मदतीने श्रद्धाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण घेतल्यावर घरी बसून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचा चंग बांधून तिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली. तिच्याकडे संवादाचे उत्तम कौशल्य असल्याने तिची ग्राहकसेवेकरिता निवड झाली. सध्या ती स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकसेवेचे काम यशस्वीरीत्या पाहत आहे. Vertical Image:  English Headline:  World handicapped day life Author Type:  External Author गायत्री तांदळे दिव्यांग forest पुणे सकाळ मोबाईल ऍप ramtek education छंद सोशल मीडिया chandrakant patil company Search Functional Tags:  दिव्यांग, forest, पुणे, सकाळ, मोबाईल, ऍप, Ramtek, Education, छंद, सोशल मीडिया, Chandrakant Patil, Company Twitter Publish:  Meta Description:  ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rN62LZ
Read More
हैदराबाद गैंगरेप: आज से बेमियादी अनशन पर बैठेंगी स्वाति मालीवाल https://ift.tt/2NfH8z5
हैदराबाद गैंगरेप: सुनवाई आज, आरोपियों की 10 दिन की रिमांड मांगेगी पुलिस https://ift.tt/2YbEBaT
दाढ़ी बढ़ाने की शर्त पर मिली थी पहली फिल्म, साइड रोल में हिट हैं जिमी https://ift.tt/3822lT8
BJP ने सरयू राय, ताला मरांडी, शालिनी गुप्ता, अमित यादव को निकाला https://ift.tt/2rMpYyI
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट : त्यांच्या मनातील नेमकी सल काय?
सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत

तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

संपूर्ण वर्षभर निवडणूका

पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. 

जिल्ह्यातील संस्था

औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31. 

वर्षभर चालणार हा कार्यक्रम

""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.'' 

- नीळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 

News Item ID: 

599-news_story-1575303780

Mobile Device Headline: 

सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत

तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

संपूर्ण वर्षभर निवडणूका

पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. 

जिल्ह्यातील संस्था

औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31. 

वर्षभर चालणार हा कार्यक्रम

""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.'' 

- नीळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 

Vertical Image: 

English Headline: 

Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

लोकसभा

निवडणूक

सामना

face

राजकारण

politics

सांगली

sangli

साखर

शिक्षक

भाजप

विकास

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, लोकसभा, निवडणूक, सामना, face, राजकारण, Politics, सांगली, Sangli, साखर, शिक्षक, भाजप, विकास

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Sangli Politics News

Meta Description: 

Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector : राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

राष्ट्रवादी

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ?  सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.  सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे. हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार संपूर्ण वर्षभर निवडणूका पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत.  जिल्ह्यातील संस्था औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31.  वर्षभर चालणार हा कार्यक्रम ""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.''  - नीळकंठ करे,  जिल्हा उपनिबंधक, सांगली  News Item ID:  599-news_story-1575303780 Mobile Device Headline:  सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.  सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे. हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार संपूर्ण वर्षभर निवडणूका पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत.  जिल्ह्यातील संस्था औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31.  वर्षभर चालणार हा कार्यक्रम ""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.''  - नीळकंठ करे,  जिल्हा उपनिबंधक, सांगली  Vertical Image:  English Headline:  Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha लोकसभा निवडणूक सामना face राजकारण politics सांगली sangli साखर शिक्षक भाजप विकास Search Functional Tags:  वर्षा, Varsha, लोकसभा, निवडणूक, सामना, face, राजकारण, Politics, सांगली, Sangli, साखर, शिक्षक, भाजप, विकास Twitter Publish:  Meta Keyword:  Sangli Politics News Meta Description:  Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector : राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  सांगली राष्ट्रवादी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rSTHWv
Read More
सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?

भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.

 

पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज 

शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला.

अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय.

टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर 

दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला. 
बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला.

काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय. 

दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग 

काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. 

अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात

भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे.

विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची. 

अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार 

या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1575290924

Mobile Device Headline: 

सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.

 

पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज 

शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला.

अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय.

टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर 

दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला. 
बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला.

काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय. 

दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग 

काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. 

अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात

भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे.

विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची. 

अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार 

या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society

Author Type: 

External Author

रविकांत बेलोशे

मात

mate

सकाळ

भिलार

वन

forest

निसर्ग

अपघात

कला

मोबाईल

ऍप

शिक्षण

education

व्यवसाय

profession

वर्षा

varsha

Search Functional Tags: 

मात, mate, सकाळ, भिलार, वन, forest, निसर्ग, अपघात, कला, मोबाईल, ऍप, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society

Meta Description: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society : जावळी तालुक्‍यातील चार युवक, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत समाजात आपल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदिम इच्छाशक्ती आणि आयुष्याच्या सकारात्मक ऊर्मीला अगदी धडधाकट समाजालाही सलाम करावा लागेल. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2DDcPun

सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ? भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.   पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज  शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला. अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय. टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर  दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला.  बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला. काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय.  दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग  काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे.  अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे. विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची.  अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार  या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. News Item ID:  599-news_story-1575290924 Mobile Device Headline:  सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.   पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज  शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला. अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय. टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर  दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला.  बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला. काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय.  दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग  काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे.  अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे. विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची.  अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार  या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. Vertical Image:  English Headline:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society Author Type:  External Author रविकांत बेलोशे मात mate सकाळ भिलार वन forest निसर्ग अपघात कला मोबाईल ऍप शिक्षण education व्यवसाय profession वर्षा varsha Search Functional Tags:  मात, mate, सकाळ, भिलार, वन, forest, निसर्ग, अपघात, कला, मोबाईल, ऍप, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society Meta Description:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society : जावळी तालुक्‍यातील चार युवक, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत समाजात आपल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदिम इच्छाशक्ती आणि आयुष्याच्या सकारात्मक ऊर्मीला अगदी धडधाकट समाजालाही सलाम करावा लागेल.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा News Story Feeds https://ift.tt/2DDcPun

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34Jyw86
Read More