Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 2, 2019

BJP ने सरयू राय, ताला मरांडी, शालिनी गुप्ता, अमित यादव को निकाला https://ift.tt/2rMpYyI
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट : त्यांच्या मनातील नेमकी सल काय?
सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत

तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

संपूर्ण वर्षभर निवडणूका

पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. 

जिल्ह्यातील संस्था

औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31. 

वर्षभर चालणार हा कार्यक्रम

""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.'' 

- नीळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 

News Item ID: 

599-news_story-1575303780

Mobile Device Headline: 

सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत

तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

संपूर्ण वर्षभर निवडणूका

पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. 

जिल्ह्यातील संस्था

औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31. 

वर्षभर चालणार हा कार्यक्रम

""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.'' 

- नीळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 

Vertical Image: 

English Headline: 

Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

लोकसभा

निवडणूक

सामना

face

राजकारण

politics

सांगली

sangli

साखर

शिक्षक

भाजप

विकास

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, लोकसभा, निवडणूक, सामना, face, राजकारण, Politics, सांगली, Sangli, साखर, शिक्षक, भाजप, विकास

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Sangli Politics News

Meta Description: 

Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector : राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

राष्ट्रवादी

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ?  सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.  सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे. हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार संपूर्ण वर्षभर निवडणूका पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत.  जिल्ह्यातील संस्था औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31.  वर्षभर चालणार हा कार्यक्रम ""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.''  - नीळकंठ करे,  जिल्हा उपनिबंधक, सांगली  News Item ID:  599-news_story-1575303780 Mobile Device Headline:  सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.  सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे. हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार संपूर्ण वर्षभर निवडणूका पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत.  जिल्ह्यातील संस्था औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31.  वर्षभर चालणार हा कार्यक्रम ""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.''  - नीळकंठ करे,  जिल्हा उपनिबंधक, सांगली  Vertical Image:  English Headline:  Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha लोकसभा निवडणूक सामना face राजकारण politics सांगली sangli साखर शिक्षक भाजप विकास Search Functional Tags:  वर्षा, Varsha, लोकसभा, निवडणूक, सामना, face, राजकारण, Politics, सांगली, Sangli, साखर, शिक्षक, भाजप, विकास Twitter Publish:  Meta Keyword:  Sangli Politics News Meta Description:  Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector : राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  सांगली राष्ट्रवादी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rSTHWv
Read More
सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?

भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.

 

पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज 

शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला.

अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय.

टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर 

दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला. 
बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला.

काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय. 

दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग 

काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. 

अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात

भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे.

विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची. 

अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार 

या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1575290924

Mobile Device Headline: 

सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.

 

पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज 

शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला.

अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय.

टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर 

दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला. 
बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला.

काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय. 

दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग 

काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. 

अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात

भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे.

विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची. 

अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार 

या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society

Author Type: 

External Author

रविकांत बेलोशे

मात

mate

सकाळ

भिलार

वन

forest

निसर्ग

अपघात

कला

मोबाईल

ऍप

शिक्षण

education

व्यवसाय

profession

वर्षा

varsha

Search Functional Tags: 

मात, mate, सकाळ, भिलार, वन, forest, निसर्ग, अपघात, कला, मोबाईल, ऍप, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society

Meta Description: 

Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society : जावळी तालुक्‍यातील चार युवक, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत समाजात आपल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदिम इच्छाशक्ती आणि आयुष्याच्या सकारात्मक ऊर्मीला अगदी धडधाकट समाजालाही सलाम करावा लागेल. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2DDcPun

सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ? भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.   पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज  शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला. अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय. टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर  दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला.  बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला. काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय.  दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग  काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे.  अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे. विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची.  अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार  या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. News Item ID:  599-news_story-1575290924 Mobile Device Headline:  सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.   पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज  शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला. अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय. टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर  दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला.  बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला. काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय.  दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग  काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे.  अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे. विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची.  अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार  या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. Vertical Image:  English Headline:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society Author Type:  External Author रविकांत बेलोशे मात mate सकाळ भिलार वन forest निसर्ग अपघात कला मोबाईल ऍप शिक्षण education व्यवसाय profession वर्षा varsha Search Functional Tags:  मात, mate, सकाळ, भिलार, वन, forest, निसर्ग, अपघात, कला, मोबाईल, ऍप, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society Meta Description:  Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society : जावळी तालुक्‍यातील चार युवक, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत समाजात आपल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदिम इच्छाशक्ती आणि आयुष्याच्या सकारात्मक ऊर्मीला अगदी धडधाकट समाजालाही सलाम करावा लागेल.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा News Story Feeds https://ift.tt/2DDcPun

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34Jyw86
Read More
काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर

मुंबई - कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्‍यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे.

फडणवीसांविषयी तेवढी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती- पवार

भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे.

राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक!

फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे.

जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक​

फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे.

News Item ID: 

599-news_story-1575305460

Mobile Device Headline: 

काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्‍यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे.

फडणवीसांविषयी तेवढी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती- पवार

भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे.

राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक!

फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे.

जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक​

फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे.

Vertical Image: 

English Headline: 

How many crores of debt is in Maharashtra

Author Type: 

External Author

सिद्धेश्‍वर डुकरे

कर्ज

विकास

मुख्यमंत्री

uddhav thakare

मंत्रालय

mumbai

अर्थसंकल्प

government

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

devendra fadnavis

बुलेट ट्रेन

समृद्धी महामार्ग

महामार्ग

पुणे

nagpur

मेट्रो

union budget

Search Functional Tags: 

कर्ज, विकास, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, मंत्रालय, Mumbai, अर्थसंकल्प, Government, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Devendra Fadnavis, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, महामार्ग, पुणे, Nagpur, मेट्रो, Union Budget

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर मुंबई - कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्‍यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. फडणवीसांविषयी तेवढी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती- पवार भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे. राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक! फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे. जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक​ फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे. News Item ID:  599-news_story-1575305460 Mobile Device Headline:  काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्‍यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. फडणवीसांविषयी तेवढी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती- पवार भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे. राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक! फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे. जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक​ फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे. Vertical Image:  English Headline:  How many crores of debt is in Maharashtra Author Type:  External Author सिद्धेश्‍वर डुकरे कर्ज विकास मुख्यमंत्री uddhav thakare मंत्रालय mumbai अर्थसंकल्प government राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस devendra fadnavis बुलेट ट्रेन समृद्धी महामार्ग महामार्ग पुणे nagpur मेट्रो union budget Search Functional Tags:  कर्ज, विकास, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, मंत्रालय, Mumbai, अर्थसंकल्प, Government, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Devendra Fadnavis, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, महामार्ग, पुणे, Nagpur, मेट्रो, Union Budget Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/382Ddf5
Read More
पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने 'या' केल्यात उपाययोजना

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा आज महापालिकेने पत्रकाद्वारे केला आहे. 

महापालिकेतर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत जयंती नाला, लाईनबझार नाला व बापट कॅम्प नाला अडवणे व वळविणे ही कामे प्रस्तावित केली होती. या पैकी जयंती नाला मे 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवून कार्यान्वित केला होता.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

ही कामे पूर्ण

या कामातील उर्वरित नाल्यांपैकी सीपीआर नाला व जुना बुधवार नाला जून 2019 मध्ये महापालिकेने अडवून वळविला आहे, तर 5.5 एमएलडीचा लाईनबझार नाला 27 नोव्हेंबरला पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविला आहे. बापट कॅम्प नाला 11.5 एमएलडी अडवून वळविण्यासाठी आवश्‍यक कामापैकी दाबनलिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उर्वरित पाईप जोडणे व पंपिंग मशिनरी उभारणी करणे, ही कामे पूर्ण झाली आहेत. 

76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणार

बापट कॅम्प नाला पूर्ण क्षमतेने अडवून दोन ते तीन दिवसांत 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी आज जयंती नाला उपसा केंद्राचा दोन ते तीन तासाचा शटडाऊन घेतला होता. नाले अडवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

"सकाळ' चे पाठबळ 

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे. 

96 टक्के प्रदूषणमुक्त होणार 

उर्वरित वीटभट्टी नाला, लक्षतीर्थ नाला, राजहंस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला व कसबा बावडा आदी 5.61 एमएलडीचे छोटे नाले अडविणे व वळविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बापट कॅम्प येथील नाला दोन दिवसात कार्यान्वित झाल्यास 96 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे. 

नाले जोडणार सांडपाणी प्रकल्पास
पंचंगगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेने खूप चांगले काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कसबा बावडा आणि दुधाळी या दोन ठिकाणी आहे. त्याचबरोबर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नाले वळविण्याचे काम सुरु होते. आता बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्गत याबाबतीतही ठोस उपाययोजना करत आहोत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यातले हे महत्वाचे पाउल आहे. 
- डॉ. एम. एस. कलशेट्टी, आयुक्त, महापालिका  

 
 

News Item ID: 

599-news_story-1575309518

Mobile Device Headline: 

पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने 'या' केल्यात उपाययोजना

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा आज महापालिकेने पत्रकाद्वारे केला आहे. 

महापालिकेतर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत जयंती नाला, लाईनबझार नाला व बापट कॅम्प नाला अडवणे व वळविणे ही कामे प्रस्तावित केली होती. या पैकी जयंती नाला मे 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवून कार्यान्वित केला होता.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

ही कामे पूर्ण

या कामातील उर्वरित नाल्यांपैकी सीपीआर नाला व जुना बुधवार नाला जून 2019 मध्ये महापालिकेने अडवून वळविला आहे, तर 5.5 एमएलडीचा लाईनबझार नाला 27 नोव्हेंबरला पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविला आहे. बापट कॅम्प नाला 11.5 एमएलडी अडवून वळविण्यासाठी आवश्‍यक कामापैकी दाबनलिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उर्वरित पाईप जोडणे व पंपिंग मशिनरी उभारणी करणे, ही कामे पूर्ण झाली आहेत. 

76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणार

बापट कॅम्प नाला पूर्ण क्षमतेने अडवून दोन ते तीन दिवसांत 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी आज जयंती नाला उपसा केंद्राचा दोन ते तीन तासाचा शटडाऊन घेतला होता. नाले अडवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

"सकाळ' चे पाठबळ 

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे. 

96 टक्के प्रदूषणमुक्त होणार 

उर्वरित वीटभट्टी नाला, लक्षतीर्थ नाला, राजहंस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला व कसबा बावडा आदी 5.61 एमएलडीचे छोटे नाले अडविणे व वळविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बापट कॅम्प येथील नाला दोन दिवसात कार्यान्वित झाल्यास 96 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे. 

नाले जोडणार सांडपाणी प्रकल्पास
पंचंगगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेने खूप चांगले काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कसबा बावडा आणि दुधाळी या दोन ठिकाणी आहे. त्याचबरोबर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नाले वळविण्याचे काम सुरु होते. आता बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्गत याबाबतीतही ठोस उपाययोजना करत आहोत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यातले हे महत्वाचे पाउल आहे. 
- डॉ. एम. एस. कलशेट्टी, आयुक्त, महापालिका  

 
 

Vertical Image: 

English Headline: 

To Stop Panchagaga Pollution Corporation Remedy plan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

प्रदूषण

एसटी

st

सकाळ

कोल्हापूर

पूर

floods

पर्यावरण

environment

Search Functional Tags: 

प्रदूषण, एसटी, ST, सकाळ, कोल्हापूर, पूर, Floods, पर्यावरण, Environment

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Panchaganga Pollution News

Meta Description: 

To Stop Panchagaga Pollution Corporation Remedy plan: पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने 'या' केल्यात उपाययोजना कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा आज महापालिकेने पत्रकाद्वारे केला आहे.  महापालिकेतर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत जयंती नाला, लाईनबझार नाला व बापट कॅम्प नाला अडवणे व वळविणे ही कामे प्रस्तावित केली होती. या पैकी जयंती नाला मे 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवून कार्यान्वित केला होता. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा    ही कामे पूर्ण या कामातील उर्वरित नाल्यांपैकी सीपीआर नाला व जुना बुधवार नाला जून 2019 मध्ये महापालिकेने अडवून वळविला आहे, तर 5.5 एमएलडीचा लाईनबझार नाला 27 नोव्हेंबरला पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविला आहे. बापट कॅम्प नाला 11.5 एमएलडी अडवून वळविण्यासाठी आवश्‍यक कामापैकी दाबनलिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उर्वरित पाईप जोडणे व पंपिंग मशिनरी उभारणी करणे, ही कामे पूर्ण झाली आहेत.  76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणार बापट कॅम्प नाला पूर्ण क्षमतेने अडवून दोन ते तीन दिवसांत 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी आज जयंती नाला उपसा केंद्राचा दोन ते तीन तासाचा शटडाऊन घेतला होता. नाले अडवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार "सकाळ' चे पाठबळ  पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे.  96 टक्के प्रदूषणमुक्त होणार  उर्वरित वीटभट्टी नाला, लक्षतीर्थ नाला, राजहंस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला व कसबा बावडा आदी 5.61 एमएलडीचे छोटे नाले अडविणे व वळविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बापट कॅम्प येथील नाला दोन दिवसात कार्यान्वित झाल्यास 96 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे.  नाले जोडणार सांडपाणी प्रकल्पास पंचंगगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेने खूप चांगले काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कसबा बावडा आणि दुधाळी या दोन ठिकाणी आहे. त्याचबरोबर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नाले वळविण्याचे काम सुरु होते. आता बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्गत याबाबतीतही ठोस उपाययोजना करत आहोत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यातले हे महत्वाचे पाउल आहे.  - डॉ. एम. एस. कलशेट्टी, आयुक्त, महापालिका       News Item ID:  599-news_story-1575309518 Mobile Device Headline:  पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने 'या' केल्यात उपाययोजना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा आज महापालिकेने पत्रकाद्वारे केला आहे.  महापालिकेतर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत जयंती नाला, लाईनबझार नाला व बापट कॅम्प नाला अडवणे व वळविणे ही कामे प्रस्तावित केली होती. या पैकी जयंती नाला मे 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवून कार्यान्वित केला होता. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा    ही कामे पूर्ण या कामातील उर्वरित नाल्यांपैकी सीपीआर नाला व जुना बुधवार नाला जून 2019 मध्ये महापालिकेने अडवून वळविला आहे, तर 5.5 एमएलडीचा लाईनबझार नाला 27 नोव्हेंबरला पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविला आहे. बापट कॅम्प नाला 11.5 एमएलडी अडवून वळविण्यासाठी आवश्‍यक कामापैकी दाबनलिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उर्वरित पाईप जोडणे व पंपिंग मशिनरी उभारणी करणे, ही कामे पूर्ण झाली आहेत.  76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणार बापट कॅम्प नाला पूर्ण क्षमतेने अडवून दोन ते तीन दिवसांत 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी आज जयंती नाला उपसा केंद्राचा दोन ते तीन तासाचा शटडाऊन घेतला होता. नाले अडवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार "सकाळ' चे पाठबळ  पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे.  96 टक्के प्रदूषणमुक्त होणार  उर्वरित वीटभट्टी नाला, लक्षतीर्थ नाला, राजहंस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला व कसबा बावडा आदी 5.61 एमएलडीचे छोटे नाले अडविणे व वळविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बापट कॅम्प येथील नाला दोन दिवसात कार्यान्वित झाल्यास 96 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे.  नाले जोडणार सांडपाणी प्रकल्पास पंचंगगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेने खूप चांगले काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कसबा बावडा आणि दुधाळी या दोन ठिकाणी आहे. त्याचबरोबर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नाले वळविण्याचे काम सुरु होते. आता बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्गत याबाबतीतही ठोस उपाययोजना करत आहोत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यातले हे महत्वाचे पाउल आहे.  - डॉ. एम. एस. कलशेट्टी, आयुक्त, महापालिका       Vertical Image:  English Headline:  To Stop Panchagaga Pollution Corporation Remedy plan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा प्रदूषण एसटी st सकाळ कोल्हापूर पूर floods पर्यावरण environment Search Functional Tags:  प्रदूषण, एसटी, ST, सकाळ, कोल्हापूर, पूर, Floods, पर्यावरण, Environment Twitter Publish:  Meta Keyword:  Panchaganga Pollution News Meta Description:  To Stop Panchagaga Pollution Corporation Remedy plan: पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sEjzGc
Read More
... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न

उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 

कुटुंबीयांचे समुपदेशन 
जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता. 

पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम

नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल 
संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते. 

संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन' 
बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो. 

काय सांगता - जेव्हा काँग्रेसच्या सभेत प्रियंका चोप्राच्या नावाने होतो जयजयकार

News Item ID: 

599-news_story-1575302916

Mobile Device Headline: 

... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 

कुटुंबीयांचे समुपदेशन 
जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता. 

पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम

नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल 
संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते. 

संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन' 
बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो. 

काय सांगता - जेव्हा काँग्रेसच्या सभेत प्रियंका चोप्राच्या नावाने होतो जयजयकार

Vertical Image: 

English Headline: 

Family members marry the girl after she completes 18 years

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद

usmanabad

महिला

women

माहिती अधिकार

right to information

समुपदेशक

नगरसेवक

सरपंच

पोलिस

भारत

मंत्रालय

बळी

bali

शिक्षण

education

Search Functional Tags: 

उस्मानाबाद, Usmanabad, महिला, women, माहिती अधिकार, Right To Information, समुपदेशक, नगरसेवक, सरपंच, पोलिस, भारत, मंत्रालय, बळी, Bali, शिक्षण, Education

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Osmanabad, marriage

Meta Description: 

Family members marry the girl after she completes 18 years. मे महिन्यात होणारा एक बालविवाह उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. त्यावेळी कुटुंबीयांचे समुपदेशन करीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह करण्याबाबत समजावून सांगितले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात लावून दिला.

Send as Notification: 

Topic Tags: 

उस्मानाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.  कुटुंबीयांचे समुपदेशन  जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता.  पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल  संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते.  संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन'  बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो.  काय सांगता - जेव्हा काँग्रेसच्या सभेत प्रियंका चोप्राच्या नावाने होतो जयजयकार News Item ID:  599-news_story-1575302916 Mobile Device Headline:  ... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.  कुटुंबीयांचे समुपदेशन  जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता.  पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल  संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते.  संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन'  बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो.  काय सांगता - जेव्हा काँग्रेसच्या सभेत प्रियंका चोप्राच्या नावाने होतो जयजयकार Vertical Image:  English Headline:  Family members marry the girl after she completes 18 years Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उस्मानाबाद usmanabad महिला women माहिती अधिकार right to information समुपदेशक नगरसेवक सरपंच पोलिस भारत मंत्रालय बळी bali शिक्षण education Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, महिला, women, माहिती अधिकार, Right To Information, समुपदेशक, नगरसेवक, सरपंच, पोलिस, भारत, मंत्रालय, बळी, Bali, शिक्षण, Education Twitter Publish:  Meta Keyword:  Osmanabad, marriage Meta Description:  Family members marry the girl after she completes 18 years. मे महिन्यात होणारा एक बालविवाह उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. त्यावेळी कुटुंबीयांचे समुपदेशन करीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह करण्याबाबत समजावून सांगितले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात लावून दिला. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ZNxob
Read More
Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात?

औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात. 

सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं.

सातारे गावातलं देऊळ

खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते. 

पहा व्हिडिओ - 

कोठे जातात मल्हारी मार्तंड?

चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात. 

सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ

काय आहे नेमकी कथा?

गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत.

डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती

वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे. 

खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी

रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी

दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो.

वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ

हेही वाचा - 

जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा

दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम

News Item ID: 

599-news_story-1575305706

Mobile Device Headline: 

Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात. 

सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं.

सातारे गावातलं देऊळ

खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते. 

पहा व्हिडिओ - 

कोठे जातात मल्हारी मार्तंड?

चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात. 

सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ

काय आहे नेमकी कथा?

गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत.

डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती

वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे. 

खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी

रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी

दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो.

वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ

हेही वाचा - 

जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा

दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम

Vertical Image: 

English Headline: 

Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad

Author Type: 

External Author

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद

aurangabad

नासा

मराठवाडा

वर्षा

varsha

सकाळ

पालखी

गोदावरी

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, नासा, मराठवाडा, वर्षा, Varsha, सकाळ, पालखी, गोदावरी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad

Meta Description: 

Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला खुद्द खंडोबा मात्र या देवळात नसतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

सातारा

भंडारा

News Story Feeds https://ift.tt/2Y8SKFK

Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम News Item ID:  599-news_story-1575305706 Mobile Device Headline:  Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम Vertical Image:  English Headline:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Author Type:  External Author संकेत कुलकर्णी औरंगाबाद aurangabad नासा मराठवाडा वर्षा varsha सकाळ पालखी गोदावरी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, नासा, मराठवाडा, वर्षा, Varsha, सकाळ, पालखी, गोदावरी Twitter Publish:  Meta Keyword:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Meta Description:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला खुद्द खंडोबा मात्र या देवळात नसतात. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद सातारा भंडारा News Story Feeds https://ift.tt/2Y8SKFK

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33FbH48
Read More
#Trendycloth लग्नासाठी राहा ट्रेंडी अन्‌ तेही कमी पैशांत!

पुणे - स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग? पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लग्नासाठी महागडे अन्‌ त्याहीपेक्षा स्वत:च्या आवडीचे आणि स्वत:ला शोभतील असे कपडे, त्याला आवश्‍यक असणाऱ्या ॲक्‍सेसरीज परिधान करणे आता आवाक्‍यात आले आहे. खास लग्नासाठी कपडे भाड्याने देण्यासाठी अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुळे लग्न किंवा इतर सोहळा ‘ग्रॅंड’ होण्यास मदत होत आहे. पूर्वी फक्त शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा ट्रेंड होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात.

बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची आलिशान लग्न तसेच दररोज दिसणाऱ्या मालिकांचा वाढता प्रभाव, यामुळे थीम बेस्ड लग्न-समारंभ करण्याकडे अनेकांचा कल असतो. यात महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. पुण्यात हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे विक्रेत्या प्रज्ञा राऊत म्हणाल्या.

कोणत्या कपड्यांना डिमांड?
लग्न समारंभ, प्रीवेडिंग शूट, संगीत, पार्टी, वाढदिवस, ऑफिस किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. याचबरोबर स्नेहसंमेलन, नाटक व एकांकिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक कपड्यांना मागणी करतात. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी ४०० रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असतो.

माझ्या साखरपुड्यासाठी मी रेंटवर ड्रेस घेतला आहे. ४० हजारांचा ड्रेस रेंटवर चार हजाराला मिळत असेल तर एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मला चार हजार खर्च करणे योग्य वाटते.
- प्रतीक्षा सातव, ग्राहक

लग्नसोहळ्यासाठी कितीही पैसे असले तरी कमीच पडतात. त्यात लग्नामध्ये एवढे महागाचे घेतलेले कपडे अनेक जण परत घालत नाहीत. म्हणून मी माझ्या लग्नात शेरवानी आणि ॲक्‍सेसरीज रेंटवर घेतली.
- राहुल गायकवाड, ग्राहक

News Item ID: 

599-news_story-1575299473

Mobile Device Headline: 

#Trendycloth लग्नासाठी राहा ट्रेंडी अन्‌ तेही कमी पैशांत!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग? पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लग्नासाठी महागडे अन्‌ त्याहीपेक्षा स्वत:च्या आवडीचे आणि स्वत:ला शोभतील असे कपडे, त्याला आवश्‍यक असणाऱ्या ॲक्‍सेसरीज परिधान करणे आता आवाक्‍यात आले आहे. खास लग्नासाठी कपडे भाड्याने देण्यासाठी अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुळे लग्न किंवा इतर सोहळा ‘ग्रॅंड’ होण्यास मदत होत आहे. पूर्वी फक्त शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा ट्रेंड होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात.

बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची आलिशान लग्न तसेच दररोज दिसणाऱ्या मालिकांचा वाढता प्रभाव, यामुळे थीम बेस्ड लग्न-समारंभ करण्याकडे अनेकांचा कल असतो. यात महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. पुण्यात हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे विक्रेत्या प्रज्ञा राऊत म्हणाल्या.

कोणत्या कपड्यांना डिमांड?
लग्न समारंभ, प्रीवेडिंग शूट, संगीत, पार्टी, वाढदिवस, ऑफिस किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. याचबरोबर स्नेहसंमेलन, नाटक व एकांकिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक कपड्यांना मागणी करतात. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी ४०० रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असतो.

माझ्या साखरपुड्यासाठी मी रेंटवर ड्रेस घेतला आहे. ४० हजारांचा ड्रेस रेंटवर चार हजाराला मिळत असेल तर एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मला चार हजार खर्च करणे योग्य वाटते.
- प्रतीक्षा सातव, ग्राहक

लग्नसोहळ्यासाठी कितीही पैसे असले तरी कमीच पडतात. त्यात लग्नामध्ये एवढे महागाचे घेतलेले कपडे अनेक जण परत घालत नाहीत. म्हणून मी माझ्या लग्नात शेरवानी आणि ॲक्‍सेसरीज रेंटवर घेतली.
- राहुल गायकवाड, ग्राहक

Vertical Image: 

English Headline: 

Trendy cloth marriage money

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

लग्न

ट्रेंड

Search Functional Tags: 

पुणे, लग्न, ट्रेंड

Twitter Publish: 

Meta Description: 

स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Trendycloth लग्नासाठी राहा ट्रेंडी अन्‌ तेही कमी पैशांत! पुणे - स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग? पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप लग्नासाठी महागडे अन्‌ त्याहीपेक्षा स्वत:च्या आवडीचे आणि स्वत:ला शोभतील असे कपडे, त्याला आवश्‍यक असणाऱ्या ॲक्‍सेसरीज परिधान करणे आता आवाक्‍यात आले आहे. खास लग्नासाठी कपडे भाड्याने देण्यासाठी अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुळे लग्न किंवा इतर सोहळा ‘ग्रॅंड’ होण्यास मदत होत आहे. पूर्वी फक्त शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा ट्रेंड होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात. बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची आलिशान लग्न तसेच दररोज दिसणाऱ्या मालिकांचा वाढता प्रभाव, यामुळे थीम बेस्ड लग्न-समारंभ करण्याकडे अनेकांचा कल असतो. यात महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. पुण्यात हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे विक्रेत्या प्रज्ञा राऊत म्हणाल्या. कोणत्या कपड्यांना डिमांड? लग्न समारंभ, प्रीवेडिंग शूट, संगीत, पार्टी, वाढदिवस, ऑफिस किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. याचबरोबर स्नेहसंमेलन, नाटक व एकांकिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक कपड्यांना मागणी करतात. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी ४०० रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असतो. माझ्या साखरपुड्यासाठी मी रेंटवर ड्रेस घेतला आहे. ४० हजारांचा ड्रेस रेंटवर चार हजाराला मिळत असेल तर एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मला चार हजार खर्च करणे योग्य वाटते. - प्रतीक्षा सातव, ग्राहक लग्नसोहळ्यासाठी कितीही पैसे असले तरी कमीच पडतात. त्यात लग्नामध्ये एवढे महागाचे घेतलेले कपडे अनेक जण परत घालत नाहीत. म्हणून मी माझ्या लग्नात शेरवानी आणि ॲक्‍सेसरीज रेंटवर घेतली. - राहुल गायकवाड, ग्राहक News Item ID:  599-news_story-1575299473 Mobile Device Headline:  #Trendycloth लग्नासाठी राहा ट्रेंडी अन्‌ तेही कमी पैशांत! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग? पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप लग्नासाठी महागडे अन्‌ त्याहीपेक्षा स्वत:च्या आवडीचे आणि स्वत:ला शोभतील असे कपडे, त्याला आवश्‍यक असणाऱ्या ॲक्‍सेसरीज परिधान करणे आता आवाक्‍यात आले आहे. खास लग्नासाठी कपडे भाड्याने देण्यासाठी अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुळे लग्न किंवा इतर सोहळा ‘ग्रॅंड’ होण्यास मदत होत आहे. पूर्वी फक्त शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा ट्रेंड होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात. बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची आलिशान लग्न तसेच दररोज दिसणाऱ्या मालिकांचा वाढता प्रभाव, यामुळे थीम बेस्ड लग्न-समारंभ करण्याकडे अनेकांचा कल असतो. यात महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. पुण्यात हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे विक्रेत्या प्रज्ञा राऊत म्हणाल्या. कोणत्या कपड्यांना डिमांड? लग्न समारंभ, प्रीवेडिंग शूट, संगीत, पार्टी, वाढदिवस, ऑफिस किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. याचबरोबर स्नेहसंमेलन, नाटक व एकांकिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक कपड्यांना मागणी करतात. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी ४०० रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असतो. माझ्या साखरपुड्यासाठी मी रेंटवर ड्रेस घेतला आहे. ४० हजारांचा ड्रेस रेंटवर चार हजाराला मिळत असेल तर एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मला चार हजार खर्च करणे योग्य वाटते. - प्रतीक्षा सातव, ग्राहक लग्नसोहळ्यासाठी कितीही पैसे असले तरी कमीच पडतात. त्यात लग्नामध्ये एवढे महागाचे घेतलेले कपडे अनेक जण परत घालत नाहीत. म्हणून मी माझ्या लग्नात शेरवानी आणि ॲक्‍सेसरीज रेंटवर घेतली. - राहुल गायकवाड, ग्राहक Vertical Image:  English Headline:  Trendy cloth marriage money Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे लग्न ट्रेंड Search Functional Tags:  पुणे, लग्न, ट्रेंड Twitter Publish:  Meta Description:  स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ICWfv
Read More
काय आहे ‘गुडन्यूज’ व 'बॅडन्यूज'

मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

दरम्यंान, या बैठकीत अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १ कोटी ३ हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते.

फडणवीसांविषयी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती : शरद पवार

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला ७ टक्‍के व्याजदराने काही रक्‍कम कर्जाच्यारूपाने उभी करणे शक्‍य आहे, असे सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हफ्ते कंपन्यांकडे भरले आहेत. राज्य सरकारनेदेखील स्वत: हिस्सा या कंपन्यांकडे दिला आहे.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

मात्र, १५,००० कोटी रुपयांचा पीकविमा अद्यापही कंपन्यांकडे थकीत आहे. ही रक्‍कम विमा कंपन्यांकडून वसूल केल्यास कर्जमाफीसाठीची रक्‍कम उभारण्यास मदत होऊ शकते, अशीही चर्चा झाली. संपूर्ण कर्जमाफीसाठी निधी उभारण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले. यात काही जुन्या योजना बंद करणे, सध्या सुरू असलेल्या पण १० टक्‍क्‍यांपर्यंतच राबविल्या जाणाऱ्या योजनांना कात्री लावणे, दीर्घमुदतीचे कर्ज उभारणे हे पर्यायदेखील समोर आले. बैठकीत कृषी, सहकार, महसूल आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले.

भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

दरम्यान, युती सरकारने आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना १८,८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. अद्यापही ६००० कोटींची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग मंदावण्याची चिन्हे
पंतप्रधानांचा बुलेट ट्रेन प्रकल्प आता धीम्या गतीने पुढे जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- अहमदाबाद जलद प्रवासासाठी विमानसेवा हा पर्याय उपलब्ध असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी हा महाविकास आघाडीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असणार नसल्याचे समजते. 

शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा लागणार आहे. मुंबई- अहमदाबाद प्रवासासाठी विमानसेवेचा पर्याय आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाचा दर हा जवळपास सारखाच असणार असल्याने बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेची गरज काय? बुलेट ट्रेनमुळे खारफुटी तोडावी लागणार आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे.
 ११ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, हेपण पाहावे लागेल. बुलेट ट्रेनपेक्षा अधिक महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर द्यावा लागणार असल्याने हा प्रकल्प राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात प्रथम क्रमांकावर असणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ११ लाख कोटी खर्च करून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन केल्याचा लाभ मूठभर श्रीमंतांना होईल. त्यामुळे या सर्व निकषांवर बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेवर भर दिला जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर यापूर्वीच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्‍न उपस्थित केले होते. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. २०२२ पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी जपानकडून कर्ज घेण्यात येणार आहे. बीकेसी ते साबरमती, गुजरातपर्यंतच्या ५०८ किलोमीटरच्या या प्रकल्पाची किंमत ११ लाख कोटी रुपये आहे.

जपानकडून कमी व्याजाने जरी यासाठी कर्ज मिळणार असले, तरी त्याची आवश्‍यकता आहे का? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करणार आहेत. प्रकल्पावरील अंदाजित कर्ज, त्यातील अडथळे, त्या प्रकल्पांची मुदत यासोबत प्रकल्पांची आवश्‍यकता या सर्वांचा सांगोपांग विचार करूनच प्रकल्पाचे प्राधान्यक्रम ठरवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी अलीकडेच सूतोवाच केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1575307128

Mobile Device Headline: 

काय आहे ‘गुडन्यूज’ व 'बॅडन्यूज'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

दरम्यंान, या बैठकीत अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १ कोटी ३ हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते.

फडणवीसांविषयी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती : शरद पवार

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला ७ टक्‍के व्याजदराने काही रक्‍कम कर्जाच्यारूपाने उभी करणे शक्‍य आहे, असे सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हफ्ते कंपन्यांकडे भरले आहेत. राज्य सरकारनेदेखील स्वत: हिस्सा या कंपन्यांकडे दिला आहे.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

मात्र, १५,००० कोटी रुपयांचा पीकविमा अद्यापही कंपन्यांकडे थकीत आहे. ही रक्‍कम विमा कंपन्यांकडून वसूल केल्यास कर्जमाफीसाठीची रक्‍कम उभारण्यास मदत होऊ शकते, अशीही चर्चा झाली. संपूर्ण कर्जमाफीसाठी निधी उभारण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले. यात काही जुन्या योजना बंद करणे, सध्या सुरू असलेल्या पण १० टक्‍क्‍यांपर्यंतच राबविल्या जाणाऱ्या योजनांना कात्री लावणे, दीर्घमुदतीचे कर्ज उभारणे हे पर्यायदेखील समोर आले. बैठकीत कृषी, सहकार, महसूल आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले.

भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

दरम्यान, युती सरकारने आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना १८,८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. अद्यापही ६००० कोटींची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग मंदावण्याची चिन्हे
पंतप्रधानांचा बुलेट ट्रेन प्रकल्प आता धीम्या गतीने पुढे जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- अहमदाबाद जलद प्रवासासाठी विमानसेवा हा पर्याय उपलब्ध असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी हा महाविकास आघाडीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असणार नसल्याचे समजते. 

शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा लागणार आहे. मुंबई- अहमदाबाद प्रवासासाठी विमानसेवेचा पर्याय आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाचा दर हा जवळपास सारखाच असणार असल्याने बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेची गरज काय? बुलेट ट्रेनमुळे खारफुटी तोडावी लागणार आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे.
 ११ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, हेपण पाहावे लागेल. बुलेट ट्रेनपेक्षा अधिक महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर द्यावा लागणार असल्याने हा प्रकल्प राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात प्रथम क्रमांकावर असणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ११ लाख कोटी खर्च करून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन केल्याचा लाभ मूठभर श्रीमंतांना होईल. त्यामुळे या सर्व निकषांवर बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेवर भर दिला जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर यापूर्वीच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्‍न उपस्थित केले होते. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. २०२२ पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी जपानकडून कर्ज घेण्यात येणार आहे. बीकेसी ते साबरमती, गुजरातपर्यंतच्या ५०८ किलोमीटरच्या या प्रकल्पाची किंमत ११ लाख कोटी रुपये आहे.

जपानकडून कमी व्याजाने जरी यासाठी कर्ज मिळणार असले, तरी त्याची आवश्‍यकता आहे का? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करणार आहेत. प्रकल्पावरील अंदाजित कर्ज, त्यातील अडथळे, त्या प्रकल्पांची मुदत यासोबत प्रकल्पांची आवश्‍यकता या सर्वांचा सांगोपांग विचार करूनच प्रकल्पाचे प्राधान्यक्रम ठरवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी अलीकडेच सूतोवाच केले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

what is the good news and bad news in state

Author Type: 

External Author

संजय मिस्कीन

कर्ज

कर्जमाफी

government

mumbai

uddhav thakare

मंत्रालय

chagan bhujbal

eknath shinde

maharashtra

subhash desai

jayant patil

sharad pawar

व्याजदर

chandrakant patil

बुलेट ट्रेन

अहमदाबाद

विकास

भारत

narendra modi

Search Functional Tags: 

कर्ज, कर्जमाफी, Government, Mumbai, Uddhav Thakare, मंत्रालय, Chagan Bhujbal, Eknath Shinde, Maharashtra, Subhash Desai, Jayant Patil, Sharad Pawar, व्याजदर, Chandrakant Patil, बुलेट ट्रेन, अहमदाबाद, विकास, भारत, Narendra Modi

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

जयंत पाटील

महाराष्ट्र

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

काय आहे ‘गुडन्यूज’ व 'बॅडन्यूज' मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  दरम्यंान, या बैठकीत अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १ कोटी ३ हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते. फडणवीसांविषयी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती : शरद पवार राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला ७ टक्‍के व्याजदराने काही रक्‍कम कर्जाच्यारूपाने उभी करणे शक्‍य आहे, असे सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हफ्ते कंपन्यांकडे भरले आहेत. राज्य सरकारनेदेखील स्वत: हिस्सा या कंपन्यांकडे दिला आहे. पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण  मात्र, १५,००० कोटी रुपयांचा पीकविमा अद्यापही कंपन्यांकडे थकीत आहे. ही रक्‍कम विमा कंपन्यांकडून वसूल केल्यास कर्जमाफीसाठीची रक्‍कम उभारण्यास मदत होऊ शकते, अशीही चर्चा झाली. संपूर्ण कर्जमाफीसाठी निधी उभारण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले. यात काही जुन्या योजना बंद करणे, सध्या सुरू असलेल्या पण १० टक्‍क्‍यांपर्यंतच राबविल्या जाणाऱ्या योजनांना कात्री लावणे, दीर्घमुदतीचे कर्ज उभारणे हे पर्यायदेखील समोर आले. बैठकीत कृषी, सहकार, महसूल आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले. भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ  दरम्यान, युती सरकारने आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना १८,८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. अद्यापही ६००० कोटींची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग मंदावण्याची चिन्हे पंतप्रधानांचा बुलेट ट्रेन प्रकल्प आता धीम्या गतीने पुढे जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- अहमदाबाद जलद प्रवासासाठी विमानसेवा हा पर्याय उपलब्ध असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी हा महाविकास आघाडीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असणार नसल्याचे समजते.  शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा लागणार आहे. मुंबई- अहमदाबाद प्रवासासाठी विमानसेवेचा पर्याय आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाचा दर हा जवळपास सारखाच असणार असल्याने बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेची गरज काय? बुलेट ट्रेनमुळे खारफुटी तोडावी लागणार आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे.  ११ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, हेपण पाहावे लागेल. बुलेट ट्रेनपेक्षा अधिक महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर द्यावा लागणार असल्याने हा प्रकल्प राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात प्रथम क्रमांकावर असणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ११ लाख कोटी खर्च करून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन केल्याचा लाभ मूठभर श्रीमंतांना होईल. त्यामुळे या सर्व निकषांवर बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेवर भर दिला जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर यापूर्वीच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्‍न उपस्थित केले होते. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. २०२२ पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी जपानकडून कर्ज घेण्यात येणार आहे. बीकेसी ते साबरमती, गुजरातपर्यंतच्या ५०८ किलोमीटरच्या या प्रकल्पाची किंमत ११ लाख कोटी रुपये आहे. जपानकडून कमी व्याजाने जरी यासाठी कर्ज मिळणार असले, तरी त्याची आवश्‍यकता आहे का? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करणार आहेत. प्रकल्पावरील अंदाजित कर्ज, त्यातील अडथळे, त्या प्रकल्पांची मुदत यासोबत प्रकल्पांची आवश्‍यकता या सर्वांचा सांगोपांग विचार करूनच प्रकल्पाचे प्राधान्यक्रम ठरवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी अलीकडेच सूतोवाच केले आहे. News Item ID:  599-news_story-1575307128 Mobile Device Headline:  काय आहे ‘गुडन्यूज’ व 'बॅडन्यूज' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  दरम्यंान, या बैठकीत अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १ कोटी ३ हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते. फडणवीसांविषयी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती : शरद पवार राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला ७ टक्‍के व्याजदराने काही रक्‍कम कर्जाच्यारूपाने उभी करणे शक्‍य आहे, असे सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हफ्ते कंपन्यांकडे भरले आहेत. राज्य सरकारनेदेखील स्वत: हिस्सा या कंपन्यांकडे दिला आहे. पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण  मात्र, १५,००० कोटी रुपयांचा पीकविमा अद्यापही कंपन्यांकडे थकीत आहे. ही रक्‍कम विमा कंपन्यांकडून वसूल केल्यास कर्जमाफीसाठीची रक्‍कम उभारण्यास मदत होऊ शकते, अशीही चर्चा झाली. संपूर्ण कर्जमाफीसाठी निधी उभारण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले. यात काही जुन्या योजना बंद करणे, सध्या सुरू असलेल्या पण १० टक्‍क्‍यांपर्यंतच राबविल्या जाणाऱ्या योजनांना कात्री लावणे, दीर्घमुदतीचे कर्ज उभारणे हे पर्यायदेखील समोर आले. बैठकीत कृषी, सहकार, महसूल आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले. भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ  दरम्यान, युती सरकारने आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना १८,८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. अद्यापही ६००० कोटींची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग मंदावण्याची चिन्हे पंतप्रधानांचा बुलेट ट्रेन प्रकल्प आता धीम्या गतीने पुढे जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- अहमदाबाद जलद प्रवासासाठी विमानसेवा हा पर्याय उपलब्ध असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी हा महाविकास आघाडीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असणार नसल्याचे समजते.  शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा लागणार आहे. मुंबई- अहमदाबाद प्रवासासाठी विमानसेवेचा पर्याय आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाचा दर हा जवळपास सारखाच असणार असल्याने बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेची गरज काय? बुलेट ट्रेनमुळे खारफुटी तोडावी लागणार आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे.  ११ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, हेपण पाहावे लागेल. बुलेट ट्रेनपेक्षा अधिक महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर द्यावा लागणार असल्याने हा प्रकल्प राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात प्रथम क्रमांकावर असणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ११ लाख कोटी खर्च करून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन केल्याचा लाभ मूठभर श्रीमंतांना होईल. त्यामुळे या सर्व निकषांवर बुलेट ट्रेनच्या आवश्‍यकतेवर भर दिला जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर यापूर्वीच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्‍न उपस्थित केले होते. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. २०२२ पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी जपानकडून कर्ज घेण्यात येणार आहे. बीकेसी ते साबरमती, गुजरातपर्यंतच्या ५०८ किलोमीटरच्या या प्रकल्पाची किंमत ११ लाख कोटी रुपये आहे. जपानकडून कमी व्याजाने जरी यासाठी कर्ज मिळणार असले, तरी त्याची आवश्‍यकता आहे का? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करणार आहेत. प्रकल्पावरील अंदाजित कर्ज, त्यातील अडथळे, त्या प्रकल्पांची मुदत यासोबत प्रकल्पांची आवश्‍यकता या सर्वांचा सांगोपांग विचार करूनच प्रकल्पाचे प्राधान्यक्रम ठरवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी अलीकडेच सूतोवाच केले आहे. Vertical Image:  English Headline:  what is the good news and bad news in state Author Type:  External Author संजय मिस्कीन कर्ज कर्जमाफी government mumbai uddhav thakare मंत्रालय chagan bhujbal eknath shinde maharashtra subhash desai jayant patil sharad pawar व्याजदर chandrakant patil बुलेट ट्रेन अहमदाबाद विकास भारत narendra modi Search Functional Tags:  कर्ज, कर्जमाफी, Government, Mumbai, Uddhav Thakare, मंत्रालय, Chagan Bhujbal, Eknath Shinde, Maharashtra, Subhash Desai, Jayant Patil, Sharad Pawar, व्याजदर, Chandrakant Patil, बुलेट ट्रेन, अहमदाबाद, विकास, भारत, Narendra Modi Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे जयंत पाटील महाराष्ट्र नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Lictxv
Read More
अरे बापरे! 18 हजार प्रसूतींत 66 मातामृत्यू

औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि सरसकट संदर्भित करण्याच्या पद्धतीमुळे राज्याचा मातामृत्यूदर घटला असला तरी जिल्ह्यात 2018-19 मध्ये 18 हजार 461 प्रसूतीत 66 मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

प्रसूत मातांसाठी प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम आदी वेगवेगळ्या योजनांतून प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्‍चात मातेची काळजी घेण्याच्या योजना आहे. प्रती लाख प्रसूत महिलांत 122 मातांचा मृत्यू झाल्याटे नोव्हेंबर अखेर एसआरएसने जाहीर केले.

बाप रे - नवऱ्याने विळ्याने चिरला बायकोचा गळा

त्यात केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्ह्यात पन्नास हजार प्रसूती होतात. त्यापैकी 2017-18 मध्ये घाटीत सुमारे अठरा हजार प्रसूतीत 56 महिलांना मृत्यू ओढवला होता. इतर शासकीय संस्थात वर्षाकाठी केवळ दहा हजार प्रसूती होतात. 2018-19 मध्ये 66 मातामृत्यू झाले. यात प्रामुख्याने एनवेळी संदर्भित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अतिरक्तस्त्राव, रक्तदाब, प्रसूतीदरम्यान झटके, असुरक्षित गर्भपात आदी कारणांचा समावेश असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

उपाय योजनांची प्रतीक्षा

घाटी रुग्णालयात प्रसूतींचा ताण आहे. नव्वद बेडची मान्यता असलेल्या विभागात रोज अडीचशेहून अधिक महिला भरती असतात. जिल्हातील 14 शासकीय रुग्णायांत पायाभूत सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यासाठी स्वतंत्र दोनशे खाटांच्या 111 कोटींच्या महिला रुग्णालयाला दुधडेअरीच्या जागेवर नुकतीच मान्यता मिळाली. घाटीतील 38 कोटींच्या एमसीएच विंगच्या मान्यतेला दीड वर्ष सरले अद्याप बांधकाम प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेले आहे.

नक्की वाचा - जमीन खरेदी, विक्री करण्यापूर्वी हे वाचा...

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतींची सख्या जास्त असल्याने तेथील प्रस्तावित साठ खाटांच्या रुग्णालयालाही मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. सोबतच जिल्ह्यातील उपकेंद्रात 229 कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची नियुक्ती केल्या जाणार आहे. त्यामुळे एकाच संस्थेवर येणारा ताण कमी होण्याची शक्‍यता आहे.

नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घ्या

सध्या नव्वद टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याने देशासह राज्यातील मातामृत्यूदर घटला आहे. पीपीएच बंडल तंत्रातून गेल्या दोन वर्षात 63 मातांना वाचवण्यात यश आले. तसेच सन्मानजनक प्रसूती, जेएसके, पीएमएसवाय या योजनांचीही मातामृत्यू रोखण्यात मदत होत आहे. सध्या डेंगी, कावीळ सारखे नॉन कम्युनिकेबल डिसीज्‌ गर्भावस्थेत झाल्यानेही मातामृत्यूच्या घटना घडताहेत. प्रसूतीपूर्व काळात रक्तदाब व इतर गुंतागुंतीचे निदान आवश्‍यक आहे. ऍनेमिया असलेल्या गर्भवतींनी नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घेतल्या पाहिजेत. 
- डॉ. श्रीनीवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय.  

News Item ID: 

599-news_story-1575301554

Mobile Device Headline: 

अरे बापरे! 18 हजार प्रसूतींत 66 मातामृत्यू

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि सरसकट संदर्भित करण्याच्या पद्धतीमुळे राज्याचा मातामृत्यूदर घटला असला तरी जिल्ह्यात 2018-19 मध्ये 18 हजार 461 प्रसूतीत 66 मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

प्रसूत मातांसाठी प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम आदी वेगवेगळ्या योजनांतून प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्‍चात मातेची काळजी घेण्याच्या योजना आहे. प्रती लाख प्रसूत महिलांत 122 मातांचा मृत्यू झाल्याटे नोव्हेंबर अखेर एसआरएसने जाहीर केले.

बाप रे - नवऱ्याने विळ्याने चिरला बायकोचा गळा

त्यात केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्ह्यात पन्नास हजार प्रसूती होतात. त्यापैकी 2017-18 मध्ये घाटीत सुमारे अठरा हजार प्रसूतीत 56 महिलांना मृत्यू ओढवला होता. इतर शासकीय संस्थात वर्षाकाठी केवळ दहा हजार प्रसूती होतात. 2018-19 मध्ये 66 मातामृत्यू झाले. यात प्रामुख्याने एनवेळी संदर्भित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अतिरक्तस्त्राव, रक्तदाब, प्रसूतीदरम्यान झटके, असुरक्षित गर्भपात आदी कारणांचा समावेश असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

उपाय योजनांची प्रतीक्षा

घाटी रुग्णालयात प्रसूतींचा ताण आहे. नव्वद बेडची मान्यता असलेल्या विभागात रोज अडीचशेहून अधिक महिला भरती असतात. जिल्हातील 14 शासकीय रुग्णायांत पायाभूत सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यासाठी स्वतंत्र दोनशे खाटांच्या 111 कोटींच्या महिला रुग्णालयाला दुधडेअरीच्या जागेवर नुकतीच मान्यता मिळाली. घाटीतील 38 कोटींच्या एमसीएच विंगच्या मान्यतेला दीड वर्ष सरले अद्याप बांधकाम प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेले आहे.

नक्की वाचा - जमीन खरेदी, विक्री करण्यापूर्वी हे वाचा...

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतींची सख्या जास्त असल्याने तेथील प्रस्तावित साठ खाटांच्या रुग्णालयालाही मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. सोबतच जिल्ह्यातील उपकेंद्रात 229 कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची नियुक्ती केल्या जाणार आहे. त्यामुळे एकाच संस्थेवर येणारा ताण कमी होण्याची शक्‍यता आहे.

नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घ्या

सध्या नव्वद टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याने देशासह राज्यातील मातामृत्यूदर घटला आहे. पीपीएच बंडल तंत्रातून गेल्या दोन वर्षात 63 मातांना वाचवण्यात यश आले. तसेच सन्मानजनक प्रसूती, जेएसके, पीएमएसवाय या योजनांचीही मातामृत्यू रोखण्यात मदत होत आहे. सध्या डेंगी, कावीळ सारखे नॉन कम्युनिकेबल डिसीज्‌ गर्भावस्थेत झाल्यानेही मातामृत्यूच्या घटना घडताहेत. प्रसूतीपूर्व काळात रक्तदाब व इतर गुंतागुंतीचे निदान आवश्‍यक आहे. ऍनेमिया असलेल्या गर्भवतींनी नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घेतल्या पाहिजेत. 
- डॉ. श्रीनीवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय.  

Vertical Image: 

English Headline: 

66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औरंगाबाद

aurangabad

आरोग्य

health

विभाग

sections

महिला

women

महाराष्ट्र

maharashtra

बिहार

आसाम

वर्षा

varsha

प्रशासन

administrations

सिल्लोड

स्त्री

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, आरोग्य, Health, विभाग, Sections, महिला, women, महाराष्ट्र, Maharashtra, बिहार, आसाम, वर्षा, Varsha, प्रशासन, Administrations, सिल्लोड, स्त्री

Twitter Publish: 

Meta Keyword: 

66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad

Meta Description: 

66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

केरळ

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अरे बापरे! 18 हजार प्रसूतींत 66 मातामृत्यू औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि सरसकट संदर्भित करण्याच्या पद्धतीमुळे राज्याचा मातामृत्यूदर घटला असला तरी जिल्ह्यात 2018-19 मध्ये 18 हजार 461 प्रसूतीत 66 मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रसूत मातांसाठी प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम आदी वेगवेगळ्या योजनांतून प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्‍चात मातेची काळजी घेण्याच्या योजना आहे. प्रती लाख प्रसूत महिलांत 122 मातांचा मृत्यू झाल्याटे नोव्हेंबर अखेर एसआरएसने जाहीर केले. बाप रे - नवऱ्याने विळ्याने चिरला बायकोचा गळा त्यात केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्ह्यात पन्नास हजार प्रसूती होतात. त्यापैकी 2017-18 मध्ये घाटीत सुमारे अठरा हजार प्रसूतीत 56 महिलांना मृत्यू ओढवला होता. इतर शासकीय संस्थात वर्षाकाठी केवळ दहा हजार प्रसूती होतात. 2018-19 मध्ये 66 मातामृत्यू झाले. यात प्रामुख्याने एनवेळी संदर्भित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अतिरक्तस्त्राव, रक्तदाब, प्रसूतीदरम्यान झटके, असुरक्षित गर्भपात आदी कारणांचा समावेश असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.  उपाय योजनांची प्रतीक्षा घाटी रुग्णालयात प्रसूतींचा ताण आहे. नव्वद बेडची मान्यता असलेल्या विभागात रोज अडीचशेहून अधिक महिला भरती असतात. जिल्हातील 14 शासकीय रुग्णायांत पायाभूत सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यासाठी स्वतंत्र दोनशे खाटांच्या 111 कोटींच्या महिला रुग्णालयाला दुधडेअरीच्या जागेवर नुकतीच मान्यता मिळाली. घाटीतील 38 कोटींच्या एमसीएच विंगच्या मान्यतेला दीड वर्ष सरले अद्याप बांधकाम प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेले आहे. नक्की वाचा - जमीन खरेदी, विक्री करण्यापूर्वी हे वाचा... सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतींची सख्या जास्त असल्याने तेथील प्रस्तावित साठ खाटांच्या रुग्णालयालाही मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. सोबतच जिल्ह्यातील उपकेंद्रात 229 कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची नियुक्ती केल्या जाणार आहे. त्यामुळे एकाच संस्थेवर येणारा ताण कमी होण्याची शक्‍यता आहे. नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घ्या सध्या नव्वद टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याने देशासह राज्यातील मातामृत्यूदर घटला आहे. पीपीएच बंडल तंत्रातून गेल्या दोन वर्षात 63 मातांना वाचवण्यात यश आले. तसेच सन्मानजनक प्रसूती, जेएसके, पीएमएसवाय या योजनांचीही मातामृत्यू रोखण्यात मदत होत आहे. सध्या डेंगी, कावीळ सारखे नॉन कम्युनिकेबल डिसीज्‌ गर्भावस्थेत झाल्यानेही मातामृत्यूच्या घटना घडताहेत. प्रसूतीपूर्व काळात रक्तदाब व इतर गुंतागुंतीचे निदान आवश्‍यक आहे. ऍनेमिया असलेल्या गर्भवतींनी नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घेतल्या पाहिजेत.  - डॉ. श्रीनीवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय.   News Item ID:  599-news_story-1575301554 Mobile Device Headline:  अरे बापरे! 18 हजार प्रसूतींत 66 मातामृत्यू Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि सरसकट संदर्भित करण्याच्या पद्धतीमुळे राज्याचा मातामृत्यूदर घटला असला तरी जिल्ह्यात 2018-19 मध्ये 18 हजार 461 प्रसूतीत 66 मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रसूत मातांसाठी प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम आदी वेगवेगळ्या योजनांतून प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्‍चात मातेची काळजी घेण्याच्या योजना आहे. प्रती लाख प्रसूत महिलांत 122 मातांचा मृत्यू झाल्याटे नोव्हेंबर अखेर एसआरएसने जाहीर केले. बाप रे - नवऱ्याने विळ्याने चिरला बायकोचा गळा त्यात केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्ह्यात पन्नास हजार प्रसूती होतात. त्यापैकी 2017-18 मध्ये घाटीत सुमारे अठरा हजार प्रसूतीत 56 महिलांना मृत्यू ओढवला होता. इतर शासकीय संस्थात वर्षाकाठी केवळ दहा हजार प्रसूती होतात. 2018-19 मध्ये 66 मातामृत्यू झाले. यात प्रामुख्याने एनवेळी संदर्भित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अतिरक्तस्त्राव, रक्तदाब, प्रसूतीदरम्यान झटके, असुरक्षित गर्भपात आदी कारणांचा समावेश असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.  उपाय योजनांची प्रतीक्षा घाटी रुग्णालयात प्रसूतींचा ताण आहे. नव्वद बेडची मान्यता असलेल्या विभागात रोज अडीचशेहून अधिक महिला भरती असतात. जिल्हातील 14 शासकीय रुग्णायांत पायाभूत सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यासाठी स्वतंत्र दोनशे खाटांच्या 111 कोटींच्या महिला रुग्णालयाला दुधडेअरीच्या जागेवर नुकतीच मान्यता मिळाली. घाटीतील 38 कोटींच्या एमसीएच विंगच्या मान्यतेला दीड वर्ष सरले अद्याप बांधकाम प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेले आहे. नक्की वाचा - जमीन खरेदी, विक्री करण्यापूर्वी हे वाचा... सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतींची सख्या जास्त असल्याने तेथील प्रस्तावित साठ खाटांच्या रुग्णालयालाही मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. सोबतच जिल्ह्यातील उपकेंद्रात 229 कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची नियुक्ती केल्या जाणार आहे. त्यामुळे एकाच संस्थेवर येणारा ताण कमी होण्याची शक्‍यता आहे. नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घ्या सध्या नव्वद टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याने देशासह राज्यातील मातामृत्यूदर घटला आहे. पीपीएच बंडल तंत्रातून गेल्या दोन वर्षात 63 मातांना वाचवण्यात यश आले. तसेच सन्मानजनक प्रसूती, जेएसके, पीएमएसवाय या योजनांचीही मातामृत्यू रोखण्यात मदत होत आहे. सध्या डेंगी, कावीळ सारखे नॉन कम्युनिकेबल डिसीज्‌ गर्भावस्थेत झाल्यानेही मातामृत्यूच्या घटना घडताहेत. प्रसूतीपूर्व काळात रक्तदाब व इतर गुंतागुंतीचे निदान आवश्‍यक आहे. ऍनेमिया असलेल्या गर्भवतींनी नऊ महिन्यांत किमान शंभर गोळ्या घेतल्या पाहिजेत.  - डॉ. श्रीनीवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय.   Vertical Image:  English Headline:  66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad Author Type:  External Author योगेश पायघन औरंगाबाद aurangabad आरोग्य health विभाग sections महिला women महाराष्ट्र maharashtra बिहार आसाम वर्षा varsha प्रशासन administrations सिल्लोड स्त्री Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, आरोग्य, Health, विभाग, Sections, महिला, women, महाराष्ट्र, Maharashtra, बिहार, आसाम, वर्षा, Varsha, प्रशासन, Administrations, सिल्लोड, स्त्री Twitter Publish:  Meta Keyword:  66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad Meta Description:  66 maternal deaths in Eighteen thousand maternity ghch Aurangabad केरळचा माता मृत्यूदर लाख प्रसूतीत 42 वर आला तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र असून, दर लाख प्रसूतीमध्ये 55 आहे. बिहार, आसाम येथील माता मृत्यूदर सर्वांधिक आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद केरळ महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DQBR9H
Read More
मिला चंद्रयान-2 के विक्रम का मलबा, क्रैश साइट से 750 मीटर दूर NASA ने तलाशे 3 टुकड़े https://ift.tt/360m9Vr
दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ?

राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे. 

तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते.

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट

पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे. 

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

ही कामे रखडली 

दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे. 

ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर

मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर 
महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला. 
प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे. 

काम दोन महिन्यात पूर्ण करू
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

News Item ID: 

599-news_story-1575297178

Mobile Device Headline: 

दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे. 

तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते.

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट

पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे. 

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

ही कामे रखडली 

दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे. 

ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर

मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर 
महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला. 
प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे. 

काम दोन महिन्यात पूर्ण करू
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

Vertical Image: 

English Headline: 

Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पर्यटन

tourism

विकास

पर्यटक

विषय

topics

वर्षा

varsha

पायाभूत सुविधा

infrastructure

आमदार

कोकण

konkan

कर्नाटक

वीज

अतिवृष्टी

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पर्यटन, tourism, विकास, पर्यटक, विषय, Topics, वर्षा, Varsha, पायाभूत सुविधा, Infrastructure, आमदार, कोकण, Konkan, कर्नाटक, वीज, अतिवृष्टी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Dajipur Sanctuary News

Meta Description: 

Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ? राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे.  तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते. हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे.  हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  ही कामे रखडली  दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे.  ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर  महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला.  प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे.  काम दोन महिन्यात पूर्ण करू यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.  News Item ID:  599-news_story-1575297178 Mobile Device Headline:  दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे.  तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते. हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे.  हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  ही कामे रखडली  दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे.  ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर  महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला.  प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे.  काम दोन महिन्यात पूर्ण करू यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.  Vertical Image:  English Headline:  Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पर्यटन tourism विकास पर्यटक विषय topics वर्षा varsha पायाभूत सुविधा infrastructure आमदार कोकण konkan कर्नाटक वीज अतिवृष्टी Search Functional Tags:  कोल्हापूर, पर्यटन, tourism, विकास, पर्यटक, विषय, Topics, वर्षा, Varsha, पायाभूत सुविधा, Infrastructure, आमदार, कोकण, Konkan, कर्नाटक, वीज, अतिवृष्टी Twitter Publish:  Meta Keyword:  Dajipur Sanctuary News Meta Description:  Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर कोकण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33Jva3z
Read More