Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 8, 2019

अयोध्या केस: 'रामलल्ला विराजमान'चे महत्त्व समजण्यासाठी हिंदू पक्षांना 104 वर्षं लागली
गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे.

सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. 

केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल.

विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात. 

‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे.

News Item ID: 

599-news_story-1573225144

Mobile Device Headline: 

गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे.

सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. 

केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल.

विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात. 

‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

gandhi family spg security cancel by government

Author Type: 

External Author

पीटीआय

सीआरपीएफ

राजीव गांधी

पोलिस

politics

atal bihari vajpayee

मंत्रालय

narendra modi

मनमोहनसिंग

Search Functional Tags: 

सीआरपीएफ, राजीव गांधी, पोलिस, Politics, Atal Bihari Vajpayee, मंत्रालय, Narendra Modi, मनमोहनसिंग

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल.  केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात.  ‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे. News Item ID:  599-news_story-1573225144 Mobile Device Headline:  गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल.  केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात.  ‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे. Vertical Image:  English Headline:  gandhi family spg security cancel by government Author Type:  External Author पीटीआय सीआरपीएफ राजीव गांधी पोलिस politics atal bihari vajpayee मंत्रालय narendra modi मनमोहनसिंग Search Functional Tags:  सीआरपीएफ, राजीव गांधी, पोलिस, Politics, Atal Bihari Vajpayee, मंत्रालय, Narendra Modi, मनमोहनसिंग Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WX68fo
Read More
शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील

पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’

News Item ID: 

599-news_story-1573229496

Mobile Device Headline: 

शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’

Vertical Image: 

English Headline: 

Farmer People happy vittal rukmini chandrakant patil

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर

chandrakant patil

silver

floods

वारी

farming

government

Search Functional Tags: 

पंढरपूर, Chandrakant Patil, Silver, Floods, वारी, farming, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1573229496 Mobile Device Headline:  शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  Farmer People happy vittal rukmini chandrakant patil Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंढरपूर chandrakant patil silver floods वारी farming government Search Functional Tags:  पंढरपूर, Chandrakant Patil, Silver, Floods, वारी, farming, Government Twitter Publish:  Meta Description:  ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NxeabK
Read More
नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

News Item ID: 

599-news_story-1573234692

Mobile Device Headline: 

नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

currency ban is big terrorist attack rahul gandhi

Author Type: 

External Author

पीटीआय

नोटाबंदी

राहुल गांधी

पश्‍चिम बंगाल

दहशतवाद

काँग्रेस

भारत

employment

भाजप

narendra modi

Search Functional Tags: 

नोटाबंदी, राहुल गांधी, पश्‍चिम बंगाल, दहशतवाद, काँग्रेस, भारत, Employment, भाजप, Narendra Modi

Twitter Publish: 

Meta Description: 

केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. News Item ID:  599-news_story-1573234692 Mobile Device Headline:  नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. Vertical Image:  English Headline:  currency ban is big terrorist attack rahul gandhi Author Type:  External Author पीटीआय नोटाबंदी राहुल गांधी पश्‍चिम बंगाल दहशतवाद काँग्रेस भारत employment भाजप narendra modi Search Functional Tags:  नोटाबंदी, राहुल गांधी, पश्‍चिम बंगाल, दहशतवाद, काँग्रेस, भारत, Employment, भाजप, Narendra Modi Twitter Publish:  Meta Description:  केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rk419N
Read More
मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश

दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो.

मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही.

मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. 

चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे.

जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते.

डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले.

चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे. 

सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे. 

जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

असा होता कपी
डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट.

News Item ID: 

599-news_story-1573228429

Mobile Device Headline: 

मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sci-Tech

Mobile Body: 

दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो.

मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही.

मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. 

चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे.

जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते.

डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले.

चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे. 

सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे. 

जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

असा होता कपी
डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट.

Vertical Image: 

English Headline: 

Editorial Article Surendra Pataskar

Author Type: 

External Author

सुरेंद्र पाटसकर

पर्यावरण

environment

Search Functional Tags: 

पर्यावरण, Environment

Twitter Publish: 

Meta Description: 

मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. News Item ID:  599-news_story-1573228429 Mobile Device Headline:  मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sci-Tech Mobile Body:  दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. Vertical Image:  English Headline:  Editorial Article Surendra Pataskar Author Type:  External Author सुरेंद्र पाटसकर पर्यावरण environment Search Functional Tags:  पर्यावरण, Environment Twitter Publish:  Meta Description:  मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Nuoxx0
Read More
पाक आकारणार वीस डॉलर शुल्क

नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे. 

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनीच कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, पाकिस्तानने उद्‌घाटनाच्या दिवशी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याचे कळविले आहे. भारताने या शुल्क आकारणीला विरोध केला आहे.

News Item ID: 

599-news_story-1573231731

Mobile Device Headline: 

पाक आकारणार वीस डॉलर शुल्क

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे. 

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनीच कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, पाकिस्तानने उद्‌घाटनाच्या दिवशी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याचे कळविले आहे. भारताने या शुल्क आकारणीला विरोध केला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

twenty dollar fee by pakistan for kartarpur corridor opening

Author Type: 

External Author

पीटीआय

पाकिस्तान

भारत

इम्रान खान

पासपोर्ट

passport

Search Functional Tags: 

पाकिस्तान, भारत, इम्रान खान, पासपोर्ट, Passport

Twitter Publish: 

Meta Description: 

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाक आकारणार वीस डॉलर शुल्क नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे.  कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनीच कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, पाकिस्तानने उद्‌घाटनाच्या दिवशी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याचे कळविले आहे. भारताने या शुल्क आकारणीला विरोध केला आहे. News Item ID:  599-news_story-1573231731 Mobile Device Headline:  पाक आकारणार वीस डॉलर शुल्क Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे.  कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनीच कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, पाकिस्तानने उद्‌घाटनाच्या दिवशी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याचे कळविले आहे. भारताने या शुल्क आकारणीला विरोध केला आहे. Vertical Image:  English Headline:  twenty dollar fee by pakistan for kartarpur corridor opening Author Type:  External Author पीटीआय पाकिस्तान भारत इम्रान खान पासपोर्ट passport Search Functional Tags:  पाकिस्तान, भारत, इम्रान खान, पासपोर्ट, Passport Twitter Publish:  Meta Description:  कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PXO6Z0
Read More

Thursday, November 7, 2019

BB: विकास गुप्ता ने किया सिद्धार्थ का सपोर्ट, इस कंटेस्टेंट पर कसा तंज! https://ift.tt/33tUj31
जस्टिस रिपोर्टः देश के शहरों में कम और गांवों में ज्यादा हैं पुलिस स्टेशन https://ift.tt/32sJqNw
अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप पर लगा 2 मिलियन डॉलर का जुर्माना https://ift.tt/32paYTN
'पॉलिथीन हटाओ' और 'खाना बचाओ' का नारा, शादी का कार्ड हुआ वायरल https://ift.tt/2oXv2z3
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 नोव्हेंबर

दिनांक : 8 नोव्हेबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 
मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आर्थिक व्यवहार शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. 

वृषभ : आर्थिक कामे होणार आहेत. काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवासाचे योग येतील. 

मिथुन : सर्वत्र तुमचा प्रभाव दबदबा राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

कर्क : प्रतिकूलता संपेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. गेले दोन दिवस आलेले नैराश्‍य कमी होईल. 

सिंह : मनोबल कमी असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. एखादा अनपेक्षित मनस्ताप संभवतो. 

कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. 

तूळ : अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासाचे नियोजन शक्‍यतो टाळावे. 

वृश्‍चिक : प्रिजयनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. संततिसौख्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. 

धनू : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. नोकरी, व्यवसायामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

मकर : आत्मविश्‍वासाने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आपले कर्तृत्त्व सिद्ध कराल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

कुंभ : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी व आशावादी वातावरण राहील. व्यवसाय वाढेल. 

मीन : रखडलेली दैनंदिन कामे पूर्ण कराल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

पंचांग 8 नोव्हेंबर 2019 
शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941. 
 

News Item ID: 

599-news_story-1573137039

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 नोव्हेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनांक : 8 नोव्हेबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 
मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आर्थिक व्यवहार शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. 

वृषभ : आर्थिक कामे होणार आहेत. काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवासाचे योग येतील. 

मिथुन : सर्वत्र तुमचा प्रभाव दबदबा राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

कर्क : प्रतिकूलता संपेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. गेले दोन दिवस आलेले नैराश्‍य कमी होईल. 

सिंह : मनोबल कमी असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. एखादा अनपेक्षित मनस्ताप संभवतो. 

कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. 

तूळ : अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासाचे नियोजन शक्‍यतो टाळावे. 

वृश्‍चिक : प्रिजयनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. संततिसौख्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. 

धनू : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. नोकरी, व्यवसायामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

मकर : आत्मविश्‍वासाने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आपले कर्तृत्त्व सिद्ध कराल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

कुंभ : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी व आशावादी वातावरण राहील. व्यवसाय वाढेल. 

मीन : रखडलेली दैनंदिन कामे पूर्ण कराल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

पंचांग 8 नोव्हेंबर 2019 
शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941. 
 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 8 November 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 8 नोव्हेंबर 2019  शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 नोव्हेंबर दिनांक : 8 नोव्हेबर 2019 : वार : शुक्रवार  आजचे दिनमान  मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आर्थिक व्यवहार शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात.  वृषभ : आर्थिक कामे होणार आहेत. काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवासाचे योग येतील.  मिथुन : सर्वत्र तुमचा प्रभाव दबदबा राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.  कर्क : प्रतिकूलता संपेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. गेले दोन दिवस आलेले नैराश्‍य कमी होईल.  सिंह : मनोबल कमी असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. एखादा अनपेक्षित मनस्ताप संभवतो.  कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल.  तूळ : अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासाचे नियोजन शक्‍यतो टाळावे.  वृश्‍चिक : प्रिजयनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. संततिसौख्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील.  धनू : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. नोकरी, व्यवसायामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल.  मकर : आत्मविश्‍वासाने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आपले कर्तृत्त्व सिद्ध कराल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  कुंभ : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी व आशावादी वातावरण राहील. व्यवसाय वाढेल.  मीन : रखडलेली दैनंदिन कामे पूर्ण कराल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  पंचांग 8 नोव्हेंबर 2019  शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941.    News Item ID:  599-news_story-1573137039 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 नोव्हेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 8 नोव्हेबर 2019 : वार : शुक्रवार  आजचे दिनमान  मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आर्थिक व्यवहार शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात.  वृषभ : आर्थिक कामे होणार आहेत. काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवासाचे योग येतील.  मिथुन : सर्वत्र तुमचा प्रभाव दबदबा राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.  कर्क : प्रतिकूलता संपेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. गेले दोन दिवस आलेले नैराश्‍य कमी होईल.  सिंह : मनोबल कमी असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. एखादा अनपेक्षित मनस्ताप संभवतो.  कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल.  तूळ : अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासाचे नियोजन शक्‍यतो टाळावे.  वृश्‍चिक : प्रिजयनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. संततिसौख्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील.  धनू : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. नोकरी, व्यवसायामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल.  मकर : आत्मविश्‍वासाने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आपले कर्तृत्त्व सिद्ध कराल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  कुंभ : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी व आशावादी वातावरण राहील. व्यवसाय वाढेल.  मीन : रखडलेली दैनंदिन कामे पूर्ण कराल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  पंचांग 8 नोव्हेंबर 2019  शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941.    Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 8 November 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 8 नोव्हेंबर 2019  शुक्रवार : कार्तिक शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3.35, चंद्रास्त पहाटे 3.02, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक 17, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2pRGhto
Read More
गौशाला खोलने के लिए स्पेशल प्लान बना रही है कमलनाथ सरकार https://ift.tt/2roBHmR
आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या