नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. News Item ID:  599-news_story-1573234692 Mobile Device Headline:  नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. Vertical Image:  English Headline:  currency ban is big terrorist attack rahul gandhi Author Type:  External Author पीटीआय नोटाबंदी राहुल गांधी पश्‍चिम बंगाल दहशतवाद काँग्रेस भारत employment भाजप narendra modi Search Functional Tags:  नोटाबंदी, राहुल गांधी, पश्‍चिम बंगाल, दहशतवाद, काँग्रेस, भारत, Employment, भाजप, Narendra Modi Twitter Publish:  Meta Description:  केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 8, 2019

नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. News Item ID:  599-news_story-1573234692 Mobile Device Headline:  नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. Vertical Image:  English Headline:  currency ban is big terrorist attack rahul gandhi Author Type:  External Author पीटीआय नोटाबंदी राहुल गांधी पश्‍चिम बंगाल दहशतवाद काँग्रेस भारत employment भाजप narendra modi Search Functional Tags:  नोटाबंदी, राहुल गांधी, पश्‍चिम बंगाल, दहशतवाद, काँग्रेस, भारत, Employment, भाजप, Narendra Modi Twitter Publish:  Meta Description:  केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2rk419N

No comments:

Post a Comment