Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 4, 2019

शिवसेना-भाजप युती संघर्ष: 9 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं नाही तर काय होईल?
दिल्ली में घटा प्रदूषण का स्तर, आज दौड़ेंगी ऑड नंबर की गाड़ियां https://ift.tt/2NfH8z5
NGT ने दिल्ली के मुख्य सचिव को किया तलब, आज होगी अहम सुनवाई https://ift.tt/2NfH8z5
शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती

फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली
नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला.

ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते.

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली.

News Item ID: 

599-news_story-1572878004

Mobile Device Headline: 

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली
नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला.

ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते.

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली.

Vertical Image: 

English Headline: 

Shivsena BJP Politics Government

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

राष्ट्रपती

government

दिल्ली

maharashtra

devendra fadnavis

nitin gadkari

काँग्रेस

indian national congress

Search Functional Tags: 

राष्ट्रपती, Government, दिल्ली, Maharashtra, Devendra Fadnavis, Nitin Gadkari, काँग्रेस, Indian National Congress

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. News Item ID:  599-news_story-1572878004 Mobile Device Headline:  शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. Vertical Image:  English Headline:  Shivsena BJP Politics Government Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क राष्ट्रपती government दिल्ली maharashtra devendra fadnavis nitin gadkari काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  राष्ट्रपती, Government, दिल्ली, Maharashtra, Devendra Fadnavis, Nitin Gadkari, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qhr8RX
Read More
अब पकड़ी गई ISIS आतंकी बगदादी की बहन, सीरिया में कंटेनर में थी छुपी https://ift.tt/2NfH8z5
सावरकर की वजह से अटकी शिवसेना-NCP की दोस्ती? सोनिया-पवार की मुलाकात में चर्चा https://ift.tt/2CdLJJE
शांतता, विकासासाठी भारत प्रयत्नशील - मोदी

बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही. मात्र, या प्रदेशातील सर्वच देशांमध्ये शांतता आणि विकास व्हावा, यासाठी भारत आणि जपान प्रयत्न करतील, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला.

ट्रम्प यांची परिषदेला दांडी
आसियान परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न येण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सहभागी देश नाराज झाले आहेत. चीनचा व्यापारातील दबाव वाढत असतानाच अमेरिकेने अनेक मोठ्या करारांमधून अंग काढून घेत आशियातील मित्रदेशांकडे दुर्लक्ष केल्याने ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे.

News Item ID: 

599-news_story-1572886528

Mobile Device Headline: 

शांतता, विकासासाठी भारत प्रयत्नशील - मोदी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही. मात्र, या प्रदेशातील सर्वच देशांमध्ये शांतता आणि विकास व्हावा, यासाठी भारत आणि जपान प्रयत्न करतील, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला.

ट्रम्प यांची परिषदेला दांडी
आसियान परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न येण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सहभागी देश नाराज झाले आहेत. चीनचा व्यापारातील दबाव वाढत असतानाच अमेरिकेने अनेक मोठ्या करारांमधून अंग काढून घेत आशियातील मित्रदेशांकडे दुर्लक्ष केल्याने ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

India strives for peace development Narendra Modi

Author Type: 

External Author

पीटीआय

बॅंकॉक

भारत

विकास

जपान

नरेंद्र मोदी

narendra modi

मंत्रालय

आसियान

डोनाल्ड ट्रम्प

व्यापार

Search Functional Tags: 

बॅंकॉक, भारत, विकास, जपान, नरेंद्र मोदी, Narendra Modi, मंत्रालय, आसियान, डोनाल्ड ट्रम्प, व्यापार

Twitter Publish: 

Meta Description: 

पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शांतता, विकासासाठी भारत प्रयत्नशील - मोदी बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही. मात्र, या प्रदेशातील सर्वच देशांमध्ये शांतता आणि विकास व्हावा, यासाठी भारत आणि जपान प्रयत्न करतील, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. ट्रम्प यांची परिषदेला दांडी आसियान परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न येण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सहभागी देश नाराज झाले आहेत. चीनचा व्यापारातील दबाव वाढत असतानाच अमेरिकेने अनेक मोठ्या करारांमधून अंग काढून घेत आशियातील मित्रदेशांकडे दुर्लक्ष केल्याने ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. News Item ID:  599-news_story-1572886528 Mobile Device Headline:  शांतता, विकासासाठी भारत प्रयत्नशील - मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही. मात्र, या प्रदेशातील सर्वच देशांमध्ये शांतता आणि विकास व्हावा, यासाठी भारत आणि जपान प्रयत्न करतील, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. ट्रम्प यांची परिषदेला दांडी आसियान परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न येण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सहभागी देश नाराज झाले आहेत. चीनचा व्यापारातील दबाव वाढत असतानाच अमेरिकेने अनेक मोठ्या करारांमधून अंग काढून घेत आशियातील मित्रदेशांकडे दुर्लक्ष केल्याने ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. Vertical Image:  English Headline:  India strives for peace development Narendra Modi Author Type:  External Author पीटीआय बॅंकॉक भारत विकास जपान नरेंद्र मोदी narendra modi मंत्रालय आसियान डोनाल्ड ट्रम्प व्यापार Search Functional Tags:  बॅंकॉक, भारत, विकास, जपान, नरेंद्र मोदी, Narendra Modi, मंत्रालय, आसियान, डोनाल्ड ट्रम्प, व्यापार Twitter Publish:  Meta Description:  पंतप्रधान मोदी आणि ॲबे यांच्या चर्चेदरम्यान भारत-प्रशांत प्रदेशातील चीनच्या वाढत्या लष्करी आणि आर्थिक सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची अधिक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36vDpTs
Read More
सत्तास्थापनेसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही - शरद पवार

नवी दिल्ली - एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही आणि तशी कोणी चर्चाही केलेली नाही,’ अशा शब्दांत पर्याय खुले असल्याची संदिग्ध भाषा वापरून राज्यातील वर्तमान राजकीय अनिश्‍चितता आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रातील वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणून पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटाही काढला आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे नेतेदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले, की निवडणूक निकालानंतर स्थानिक परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यासाठीची आजची भेट होती. या भेटीमध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाली नाही. शिवसेना आणि भाजप दोघांना आपल्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार. 

ही भेट पर्यायी सरकार स्थापनेसाठी आहे काय यावर थेट बोलण्याचे पवार यांनी टाळले. मात्र, ‘महाराष्ट्रातील जनभावना भाजपच्या विरोधातील आहे’, अशी पुस्ती त्यांनी जोडली. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरही त्यांनी संदिग्धता कायम ठेवली. अशा पर्यायाला काँग्रेसचा पाठिंबा आहे काय, असे विचारले असता ‘शिवसेनेने आम्हाला हमी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे बोलण्याचा प्रश्‍नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे संख्याबळ नसून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे, परंतु पुढे काय होते हे आताच सांगता येणार नाही’, असे संदिग्ध विधानही पवार यांनी केले.

News Item ID: 

599-news_story-1572888906

Mobile Device Headline: 

सत्तास्थापनेसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही - शरद पवार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

नवी दिल्ली - एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही आणि तशी कोणी चर्चाही केलेली नाही,’ अशा शब्दांत पर्याय खुले असल्याची संदिग्ध भाषा वापरून राज्यातील वर्तमान राजकीय अनिश्‍चितता आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रातील वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणून पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटाही काढला आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे नेतेदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले, की निवडणूक निकालानंतर स्थानिक परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यासाठीची आजची भेट होती. या भेटीमध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाली नाही. शिवसेना आणि भाजप दोघांना आपल्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार. 

ही भेट पर्यायी सरकार स्थापनेसाठी आहे काय यावर थेट बोलण्याचे पवार यांनी टाळले. मात्र, ‘महाराष्ट्रातील जनभावना भाजपच्या विरोधातील आहे’, अशी पुस्ती त्यांनी जोडली. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरही त्यांनी संदिग्धता कायम ठेवली. अशा पर्यायाला काँग्रेसचा पाठिंबा आहे काय, असे विचारले असता ‘शिवसेनेने आम्हाला हमी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे बोलण्याचा प्रश्‍नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे संख्याबळ नसून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे, परंतु पुढे काय होते हे आताच सांगता येणार नाही’, असे संदिग्ध विधानही पवार यांनी केले.

Vertical Image: 

English Headline: 

Government Shivsena NCP BJP Politics sharad pawar

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

sharad pawar

भाजप

government

राष्ट्रवादी काँग्रेस

राजकारण

शिवसेना

काँग्रेस

maharashtra

सोनिया गांधी

पत्रकार

prafulla patel

ajit pawar

निवडणूक

Search Functional Tags: 

Sharad Pawar, भाजप, Government, राष्ट्रवादी काँग्रेस, राजकारण, शिवसेना, काँग्रेस, Maharashtra, सोनिया गांधी, पत्रकार, Prafulla Patel, Ajit Pawar, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सत्तास्थापनेसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही - शरद पवार नवी दिल्ली - एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही आणि तशी कोणी चर्चाही केलेली नाही,’ अशा शब्दांत पर्याय खुले असल्याची संदिग्ध भाषा वापरून राज्यातील वर्तमान राजकीय अनिश्‍चितता आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रातील वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणून पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटाही काढला आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे नेतेदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले, की निवडणूक निकालानंतर स्थानिक परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यासाठीची आजची भेट होती. या भेटीमध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाली नाही. शिवसेना आणि भाजप दोघांना आपल्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार.  ही भेट पर्यायी सरकार स्थापनेसाठी आहे काय यावर थेट बोलण्याचे पवार यांनी टाळले. मात्र, ‘महाराष्ट्रातील जनभावना भाजपच्या विरोधातील आहे’, अशी पुस्ती त्यांनी जोडली. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरही त्यांनी संदिग्धता कायम ठेवली. अशा पर्यायाला काँग्रेसचा पाठिंबा आहे काय, असे विचारले असता ‘शिवसेनेने आम्हाला हमी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे बोलण्याचा प्रश्‍नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे संख्याबळ नसून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे, परंतु पुढे काय होते हे आताच सांगता येणार नाही’, असे संदिग्ध विधानही पवार यांनी केले. News Item ID:  599-news_story-1572888906 Mobile Device Headline:  सत्तास्थापनेसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नवी दिल्ली - एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही आणि तशी कोणी चर्चाही केलेली नाही,’ अशा शब्दांत पर्याय खुले असल्याची संदिग्ध भाषा वापरून राज्यातील वर्तमान राजकीय अनिश्‍चितता आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रातील वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणून पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटाही काढला आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे नेतेदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले, की निवडणूक निकालानंतर स्थानिक परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यासाठीची आजची भेट होती. या भेटीमध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाली नाही. शिवसेना आणि भाजप दोघांना आपल्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार.  ही भेट पर्यायी सरकार स्थापनेसाठी आहे काय यावर थेट बोलण्याचे पवार यांनी टाळले. मात्र, ‘महाराष्ट्रातील जनभावना भाजपच्या विरोधातील आहे’, अशी पुस्ती त्यांनी जोडली. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरही त्यांनी संदिग्धता कायम ठेवली. अशा पर्यायाला काँग्रेसचा पाठिंबा आहे काय, असे विचारले असता ‘शिवसेनेने आम्हाला हमी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे बोलण्याचा प्रश्‍नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे संख्याबळ नसून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे, परंतु पुढे काय होते हे आताच सांगता येणार नाही’, असे संदिग्ध विधानही पवार यांनी केले. Vertical Image:  English Headline:  Government Shivsena NCP BJP Politics sharad pawar Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क sharad pawar भाजप government राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण शिवसेना काँग्रेस maharashtra सोनिया गांधी पत्रकार prafulla patel ajit pawar निवडणूक Search Functional Tags:  Sharad Pawar, भाजप, Government, राष्ट्रवादी काँग्रेस, राजकारण, शिवसेना, काँग्रेस, Maharashtra, सोनिया गांधी, पत्रकार, Prafulla Patel, Ajit Pawar, निवडणूक Twitter Publish:  Meta Description:  एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NgSsJi
Read More
दहा हजार कोटींची मदत मिळणार कोठून?

राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा, कर्ज उभारणीशिवाय पर्याय नाही   
मुंबई - अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. सत्तास्थापनेच्या रखडलेल्या खेळातून सवड काढत उभय पक्षाच्या नेत्यांनी शेतशिवारात धाव घेवून बळिराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे सोपे नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा असल्याने शेतकऱ्यांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार यावर तर्कवितर्क सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने ३४ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यातील ३२५ तालुके आणि सुमारे २३ हजारहून अधिक गावांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टरवरील क्षेत्राचे शेतीपिकाचे पूर्ण नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची ही आकडेवारी साठ लाख हेक्टरच्या घरात जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. 

‘एनडीआरएफ''च्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायतीला १३,५०० रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत देय आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यापेक्षा अधिकची मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतीपिकांना मदत देताना वेगळे निकष निश्चित करण्यात आले होते.

पिकाला मंजूर पीककर्जाच्या मर्यादेत ही मदत मंजूर करण्यात आली. त्याच धर्तीवर आत्ताच्या या अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाही विशेष मदत देण्याचा विचार आहे. तसेच ही मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता त्यापेक्षा जास्तीच्या क्षेत्राचाही विचार होऊ शकतो असेही मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसह सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना ही मदत देण्याचाही एक विचार आहे.

राज्य शासनाची आर्थिक स्थिती तोळामासा आहे. राज्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण विसंगत आहे. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जीएसटीच्या उद्धिष्टातही गेल्या महिन्याअखेर पाच हजार कोटींची तूट आली आहे.

त्यामुळे आत्ताची ही मदत देण्यासाठी शासनापुढे कर्ज उभारणीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. राज्याला एका वर्षात सुमारे ५० ते ५५ हजार कोटींच्या कर्ज उभारणीची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिकचे कर्ज उभे करायचे झाल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. सध्या हे दहा हजार कोटी उभे करतानाही राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून खुल्या बाजारातून कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे अर्थ विभागातील सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1572883240

Mobile Device Headline: 

दहा हजार कोटींची मदत मिळणार कोठून?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा, कर्ज उभारणीशिवाय पर्याय नाही   
मुंबई - अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. सत्तास्थापनेच्या रखडलेल्या खेळातून सवड काढत उभय पक्षाच्या नेत्यांनी शेतशिवारात धाव घेवून बळिराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे सोपे नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा असल्याने शेतकऱ्यांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार यावर तर्कवितर्क सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने ३४ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यातील ३२५ तालुके आणि सुमारे २३ हजारहून अधिक गावांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टरवरील क्षेत्राचे शेतीपिकाचे पूर्ण नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची ही आकडेवारी साठ लाख हेक्टरच्या घरात जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. 

‘एनडीआरएफ''च्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायतीला १३,५०० रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत देय आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यापेक्षा अधिकची मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतीपिकांना मदत देताना वेगळे निकष निश्चित करण्यात आले होते.

पिकाला मंजूर पीककर्जाच्या मर्यादेत ही मदत मंजूर करण्यात आली. त्याच धर्तीवर आत्ताच्या या अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाही विशेष मदत देण्याचा विचार आहे. तसेच ही मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता त्यापेक्षा जास्तीच्या क्षेत्राचाही विचार होऊ शकतो असेही मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसह सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना ही मदत देण्याचाही एक विचार आहे.

राज्य शासनाची आर्थिक स्थिती तोळामासा आहे. राज्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण विसंगत आहे. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जीएसटीच्या उद्धिष्टातही गेल्या महिन्याअखेर पाच हजार कोटींची तूट आली आहे.

त्यामुळे आत्ताची ही मदत देण्यासाठी शासनापुढे कर्ज उभारणीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. राज्याला एका वर्षात सुमारे ५० ते ५५ हजार कोटींच्या कर्ज उभारणीची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिकचे कर्ज उभे करायचे झाल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. सध्या हे दहा हजार कोटी उभे करतानाही राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून खुल्या बाजारातून कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे अर्थ विभागातील सूत्रांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

10000 crore help agriculture loss devendra fadnavis loan compensation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अतिवृष्टी

पाऊस

maharashtra

mumbai

शेती

farming

पीककर्ज

devendra fadnavis

uddhav thakare

government

अवकाळी पाऊस

ऊस

कोरडवाहू

बागायत

horticulture

कर्ज

मंत्रालय

उत्पन्न

जीएसटी

Search Functional Tags: 

अतिवृष्टी, पाऊस, Maharashtra, Mumbai, शेती, farming, पीककर्ज, Devendra Fadnavis, Uddhav Thakare, Government, अवकाळी पाऊस, ऊस, कोरडवाहू, बागायत, Horticulture, कर्ज, मंत्रालय, उत्पन्न, जीएसटी

Twitter Publish: 

Meta Description: 

अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दहा हजार कोटींची मदत मिळणार कोठून? राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा, कर्ज उभारणीशिवाय पर्याय नाही    मुंबई - अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. सत्तास्थापनेच्या रखडलेल्या खेळातून सवड काढत उभय पक्षाच्या नेत्यांनी शेतशिवारात धाव घेवून बळिराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे सोपे नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा असल्याने शेतकऱ्यांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार यावर तर्कवितर्क सुरू आहेत.  गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने ३४ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यातील ३२५ तालुके आणि सुमारे २३ हजारहून अधिक गावांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टरवरील क्षेत्राचे शेतीपिकाचे पूर्ण नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची ही आकडेवारी साठ लाख हेक्टरच्या घरात जाईल अशी भीती व्यक्त होत आहे.  ‘एनडीआरएफ''च्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायतीला १३,५०० रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत देय आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यापेक्षा अधिकची मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतीपिकांना मदत देताना वेगळे निकष निश्चित करण्यात आले होते. पिकाला मंजूर पीककर्जाच्या मर्यादेत ही मदत मंजूर करण्यात आली. त्याच धर्तीवर आत्ताच्या या अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाही विशेष मदत देण्याचा विचार आहे. तसेच ही मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता त्यापेक्षा जास्तीच्या क्षेत्राचाही विचार होऊ शकतो असेही मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसह सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना ही मदत देण्याचाही एक विचार आहे. राज्य शासनाची आर्थिक स्थिती तोळामासा आहे. राज्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण विसंगत आहे. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जीएसटीच्या उद्धिष्टातही गेल्या महिन्याअखेर पाच हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे आत्ताची ही मदत देण्यासाठी शासनापुढे कर्ज उभारणीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. राज्याला एका वर्षात सुमारे ५० ते ५५ हजार कोटींच्या कर्ज उभारणीची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिकचे कर्ज उभे करायचे झाल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. सध्या हे दहा हजार कोटी उभे करतानाही राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून खुल्या बाजारातून कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे अर्थ विभागातील सूत्रांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1572883240 Mobile Device Headline:  दहा हजार कोटींची मदत मिळणार कोठून? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा, कर्ज उभारणीशिवाय पर्याय नाही    मुंबई - अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. सत्तास्थापनेच्या रखडलेल्या खेळातून सवड काढत उभय पक्षाच्या नेत्यांनी शेतशिवारात धाव घेवून बळिराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे सोपे नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा असल्याने शेतकऱ्यांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार यावर तर्कवितर्क सुरू आहेत.  गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने ३४ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यातील ३२५ तालुके आणि सुमारे २३ हजारहून अधिक गावांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टरवरील क्षेत्राचे शेतीपिकाचे पूर्ण नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची ही आकडेवारी साठ लाख हेक्टरच्या घरात जाईल अशी भीती व्यक्त होत आहे.  ‘एनडीआरएफ''च्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायतीला १३,५०० रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत देय आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यापेक्षा अधिकची मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतीपिकांना मदत देताना वेगळे निकष निश्चित करण्यात आले होते. पिकाला मंजूर पीककर्जाच्या मर्यादेत ही मदत मंजूर करण्यात आली. त्याच धर्तीवर आत्ताच्या या अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाही विशेष मदत देण्याचा विचार आहे. तसेच ही मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता त्यापेक्षा जास्तीच्या क्षेत्राचाही विचार होऊ शकतो असेही मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसह सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना ही मदत देण्याचाही एक विचार आहे. राज्य शासनाची आर्थिक स्थिती तोळामासा आहे. राज्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण विसंगत आहे. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जीएसटीच्या उद्धिष्टातही गेल्या महिन्याअखेर पाच हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे आत्ताची ही मदत देण्यासाठी शासनापुढे कर्ज उभारणीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. राज्याला एका वर्षात सुमारे ५० ते ५५ हजार कोटींच्या कर्ज उभारणीची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिकचे कर्ज उभे करायचे झाल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. सध्या हे दहा हजार कोटी उभे करतानाही राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून खुल्या बाजारातून कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे अर्थ विभागातील सूत्रांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  10000 crore help agriculture loss devendra fadnavis loan compensation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अतिवृष्टी पाऊस maharashtra mumbai शेती farming पीककर्ज devendra fadnavis uddhav thakare government अवकाळी पाऊस ऊस कोरडवाहू बागायत horticulture कर्ज मंत्रालय उत्पन्न जीएसटी Search Functional Tags:  अतिवृष्टी, पाऊस, Maharashtra, Mumbai, शेती, farming, पीककर्ज, Devendra Fadnavis, Uddhav Thakare, Government, अवकाळी पाऊस, ऊस, कोरडवाहू, बागायत, Horticulture, कर्ज, मंत्रालय, उत्पन्न, जीएसटी Twitter Publish:  Meta Description:  अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WGIdRq
Read More
आणखी चार दिवस मुसळधार

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी इशारा
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारपर्यंत (ता. ८) मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने आज दिला.

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. ५) पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते वादळ आता सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्याचे रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पूर्व-मध्य आणि लगतच्या पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावर आहे. पुढील २४ तासांत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वळण्याची शक्‍यता आहे. 

अतिवृष्टीचा इशारा
‘महा’ चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्री आणि गुरुवारी (ता. ७) पहाटे दीव ते पोरबंदरदरम्यान गुजरातची किनारपट्टी पार करण्याची शक्‍यता आहे. अंदमान निकोबार बेटे आणि केरळ राज्यात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी (ता. ६) गुजरात आणि अंदमान-निकोबार भागात अतिवृष्टी; तर नाशिक, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ७) गुजरातच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. तसेच जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात, हरियाना आणि अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

News Item ID: 

599-news_story-1572884376

Mobile Device Headline: 

आणखी चार दिवस मुसळधार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी इशारा
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारपर्यंत (ता. ८) मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने आज दिला.

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. ५) पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते वादळ आता सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्याचे रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पूर्व-मध्य आणि लगतच्या पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावर आहे. पुढील २४ तासांत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वळण्याची शक्‍यता आहे. 

अतिवृष्टीचा इशारा
‘महा’ चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्री आणि गुरुवारी (ता. ७) पहाटे दीव ते पोरबंदरदरम्यान गुजरातची किनारपट्टी पार करण्याची शक्‍यता आहे. अंदमान निकोबार बेटे आणि केरळ राज्यात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी (ता. ६) गुजरात आणि अंदमान-निकोबार भागात अतिवृष्टी; तर नाशिक, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ७) गुजरातच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. तसेच जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात, हरियाना आणि अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

Vertical Image: 

English Headline: 

four days heavy rain in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

अतिवृष्टी

konkan

maharashtra

अरबी समुद्र

समुद्र

सोमालिया

किनारपट्टी

पुणे

ऊस

हवामान

गुजरात

केरळ

dhule

जम्मू

काश्‍मीर

हिमाचल प्रदेश

पंजाब

राजस्थान

Search Functional Tags: 

पाऊस, अतिवृष्टी, Konkan, Maharashtra, अरबी समुद्र, समुद्र, सोमालिया, किनारपट्टी, पुणे, ऊस, हवामान, गुजरात, केरळ, Dhule, जम्मू, काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान

Twitter Publish: 

Meta Description: 

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आणखी चार दिवस मुसळधार मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी इशारा पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारपर्यंत (ता. ८) मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने आज दिला. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. ५) पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते वादळ आता सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्याचे रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पूर्व-मध्य आणि लगतच्या पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावर आहे. पुढील २४ तासांत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वळण्याची शक्‍यता आहे.  अतिवृष्टीचा इशारा ‘महा’ चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्री आणि गुरुवारी (ता. ७) पहाटे दीव ते पोरबंदरदरम्यान गुजरातची किनारपट्टी पार करण्याची शक्‍यता आहे. अंदमान निकोबार बेटे आणि केरळ राज्यात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी (ता. ६) गुजरात आणि अंदमान-निकोबार भागात अतिवृष्टी; तर नाशिक, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ७) गुजरातच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. तसेच जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात, हरियाना आणि अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. News Item ID:  599-news_story-1572884376 Mobile Device Headline:  आणखी चार दिवस मुसळधार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी इशारा पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारपर्यंत (ता. ८) मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने आज दिला. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. ५) पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते वादळ आता सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्याचे रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पूर्व-मध्य आणि लगतच्या पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावर आहे. पुढील २४ तासांत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वळण्याची शक्‍यता आहे.  अतिवृष्टीचा इशारा ‘महा’ चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्री आणि गुरुवारी (ता. ७) पहाटे दीव ते पोरबंदरदरम्यान गुजरातची किनारपट्टी पार करण्याची शक्‍यता आहे. अंदमान निकोबार बेटे आणि केरळ राज्यात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी (ता. ६) गुजरात आणि अंदमान-निकोबार भागात अतिवृष्टी; तर नाशिक, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ७) गुजरातच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. तसेच जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात, हरियाना आणि अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. Vertical Image:  English Headline:  four days heavy rain in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस अतिवृष्टी konkan maharashtra अरबी समुद्र समुद्र सोमालिया किनारपट्टी पुणे ऊस हवामान गुजरात केरळ dhule जम्मू काश्‍मीर हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान Search Functional Tags:  पाऊस, अतिवृष्टी, Konkan, Maharashtra, अरबी समुद्र, समुद्र, सोमालिया, किनारपट्टी, पुणे, ऊस, हवामान, गुजरात, केरळ, Dhule, जम्मू, काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान Twitter Publish:  Meta Description:  अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36zapKA
Read More
‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही’

नवी दिल्ली - छत्तीसगड सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आणि या प्रकरणी खासगीपणाच्या हक्काचा भंग झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. 

आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणा दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ‘फोन टॅप करण्याचे आदेश कोणी दिले? कारण काय होते? याचा तपास करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ‘असे करण्याची गरजच काय? कोणालाही खासगीपणा उरलेला नाही. या देशात काय घडत आहे?’ असा सवाल न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने विचारला. 

गुप्ता यांच्या वकिलांविरोधात एफआयआर दाखल झाल्याप्रकरणाचीही दखल घेत न्यायालयाने या वकीलांची पुढील आदेश येईपर्यंत चौकशी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचे राजकारण न करण्याची सूचना करत तक्रारीतून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव काढून टाकण्यासही न्यायालयाने सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1572886925

Mobile Device Headline: 

‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - छत्तीसगड सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आणि या प्रकरणी खासगीपणाच्या हक्काचा भंग झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. 

आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणा दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ‘फोन टॅप करण्याचे आदेश कोणी दिले? कारण काय होते? याचा तपास करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ‘असे करण्याची गरजच काय? कोणालाही खासगीपणा उरलेला नाही. या देशात काय घडत आहे?’ असा सवाल न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने विचारला. 

गुप्ता यांच्या वकिलांविरोधात एफआयआर दाखल झाल्याप्रकरणाचीही दखल घेत न्यायालयाने या वकीलांची पुढील आदेश येईपर्यंत चौकशी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचे राजकारण न करण्याची सूचना करत तक्रारीतून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव काढून टाकण्यासही न्यायालयाने सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Privatization is not the only thing left supreme court

Author Type: 

External Author

पीटीआय

सर्वोच्च न्यायालय

छत्तीसगड

फोन

मोबाईल

राजकारण

politics

मुख्यमंत्री

Search Functional Tags: 

सर्वोच्च न्यायालय, छत्तीसगड, फोन, मोबाईल, राजकारण, Politics, मुख्यमंत्री

Twitter Publish: 

Meta Description: 

आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही’ नवी दिल्ली - छत्तीसगड सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आणि या प्रकरणी खासगीपणाच्या हक्काचा भंग झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.  आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणा दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ‘फोन टॅप करण्याचे आदेश कोणी दिले? कारण काय होते? याचा तपास करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ‘असे करण्याची गरजच काय? कोणालाही खासगीपणा उरलेला नाही. या देशात काय घडत आहे?’ असा सवाल न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने विचारला.  गुप्ता यांच्या वकिलांविरोधात एफआयआर दाखल झाल्याप्रकरणाचीही दखल घेत न्यायालयाने या वकीलांची पुढील आदेश येईपर्यंत चौकशी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचे राजकारण न करण्याची सूचना करत तक्रारीतून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव काढून टाकण्यासही न्यायालयाने सांगितले. News Item ID:  599-news_story-1572886925 Mobile Device Headline:  ‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - छत्तीसगड सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोणालाही खासगीपणा उरलेलाच नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आणि या प्रकरणी खासगीपणाच्या हक्काचा भंग झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.  आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणा दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ‘फोन टॅप करण्याचे आदेश कोणी दिले? कारण काय होते? याचा तपास करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ‘असे करण्याची गरजच काय? कोणालाही खासगीपणा उरलेला नाही. या देशात काय घडत आहे?’ असा सवाल न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने विचारला.  गुप्ता यांच्या वकिलांविरोधात एफआयआर दाखल झाल्याप्रकरणाचीही दखल घेत न्यायालयाने या वकीलांची पुढील आदेश येईपर्यंत चौकशी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचे राजकारण न करण्याची सूचना करत तक्रारीतून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव काढून टाकण्यासही न्यायालयाने सांगितले. Vertical Image:  English Headline:  Privatization is not the only thing left supreme court Author Type:  External Author पीटीआय सर्वोच्च न्यायालय छत्तीसगड फोन मोबाईल राजकारण politics मुख्यमंत्री Search Functional Tags:  सर्वोच्च न्यायालय, छत्तीसगड, फोन, मोबाईल, राजकारण, Politics, मुख्यमंत्री Twitter Publish:  Meta Description:  आयपीएस अधिकारी मुकेश गुप्ता आणि आणखी एका अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोन टॅप केले गेल्याचा आरोप आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2r8O2v7
Read More

Sunday, November 3, 2019

'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

November 03, 2019 0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

November 03, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More