शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. News Item ID:  599-news_story-1572878004 Mobile Device Headline:  शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. Vertical Image:  English Headline:  Shivsena BJP Politics Government Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क राष्ट्रपती government दिल्ली maharashtra devendra fadnavis nitin gadkari काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  राष्ट्रपती, Government, दिल्ली, Maharashtra, Devendra Fadnavis, Nitin Gadkari, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 4, 2019

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. News Item ID:  599-news_story-1572878004 Mobile Device Headline:  शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला. ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. Vertical Image:  English Headline:  Shivsena BJP Politics Government Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क राष्ट्रपती government दिल्ली maharashtra devendra fadnavis nitin gadkari काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  राष्ट्रपती, Government, दिल्ली, Maharashtra, Devendra Fadnavis, Nitin Gadkari, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2qhr8RX

No comments:

Post a Comment