Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 6, 2019

‘फेसबुक’मधून मिळतोय महिलांना रोजगार

पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना...

पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास अपार्ट पुणे, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन असे अनेक फेसबुक ग्रुप्स महिलांनी महिलांसाठी तयार केले आहेत. जिथे घरबसल्या महिला पुण्यातील कानाकोपऱ्यातील महिला ग्राहकांपर्यंत पोचू शकत आहेत. पुण्यातील कात्रजमध्ये राहणारी निसर्ग शिंदे त्यातीलच एक. तिने दोन वर्षांपूर्वी फॅब्रिकेशन आणि टेरेस डिझायनिंग व्यवसायाला सुरवात केली. टेरेस डिझायनिंग, बाल्कनी गार्डनिंग हा घरातील महिलेच्या आवडीचा विषय असल्याने बिझनेस वाढविण्यासाठी महिला ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. या कामात तिला फेसबुक ग्रुपचा फायदा झाला. या ग्रुपवर आपल्या प्रॉडक्‍टचे प्रमोशन केल्याने गेल्या वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या महिला फेसबुक वापरत नाहीत, त्यांच्या आणि बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही या ग्रुपवर करण्याचे काम ती करते.

अनेकदा ऋतू आणि सणवारांप्रमाणे महिलांकडून विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळे वर्षभर या ग्रुप्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतो. कपड्यांपासून घरातील फर्निचरपर्यंत आणि विविध दागिन्यांपासून जीवनावश्‍यक वस्तूंपर्यंत... असंख्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या ग्रुपच्या माध्यमातून होतेय. 

एवढेच नाही तर एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्‍यक इव्हेंट प्लॅनिंग, डेकोरेशन आणि केटरिंगच्या ऑर्डर्स अशा अनेक सेवाही पुरविणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहेत. केवळ महिलाच आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे या ग्रुपच्या सदस्य होऊ शकतात. त्यासाठी संबंधित महिलेचे अकाउंट फेक नाही ना, याची पडताळणी केली जाते, असे पुणे लेडीज ग्रुपच्या फाउंडर ॲडमिन सोनिया कंजोती यांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीत नक्कीच धोका असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपवर आम्ही व्हेरिफाइड सेलर ही संकल्पना राबवत आहोत; ज्यामध्ये विक्रेत्या महिलेची सर्व माहिती ग्रुप ॲडमिनकडे असते. व्हेरिफाइड सेलरसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच महिला ग्रुपवर विक्री करू शकतात. ज्यामुळे आतापर्यंत फसवणुकीची कोणतीही तक्रार आली नाही.
- सोनिया कंजोती, फाउंडर, पुणे लेडीज फेसबुक ग्रुप

News Item ID: 

599-news_story-1570372123

Mobile Device Headline: 

‘फेसबुक’मधून मिळतोय महिलांना रोजगार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kahi Sukhad

Mobile Body: 

पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना...

पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास अपार्ट पुणे, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन असे अनेक फेसबुक ग्रुप्स महिलांनी महिलांसाठी तयार केले आहेत. जिथे घरबसल्या महिला पुण्यातील कानाकोपऱ्यातील महिला ग्राहकांपर्यंत पोचू शकत आहेत. पुण्यातील कात्रजमध्ये राहणारी निसर्ग शिंदे त्यातीलच एक. तिने दोन वर्षांपूर्वी फॅब्रिकेशन आणि टेरेस डिझायनिंग व्यवसायाला सुरवात केली. टेरेस डिझायनिंग, बाल्कनी गार्डनिंग हा घरातील महिलेच्या आवडीचा विषय असल्याने बिझनेस वाढविण्यासाठी महिला ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. या कामात तिला फेसबुक ग्रुपचा फायदा झाला. या ग्रुपवर आपल्या प्रॉडक्‍टचे प्रमोशन केल्याने गेल्या वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या महिला फेसबुक वापरत नाहीत, त्यांच्या आणि बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही या ग्रुपवर करण्याचे काम ती करते.

अनेकदा ऋतू आणि सणवारांप्रमाणे महिलांकडून विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळे वर्षभर या ग्रुप्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतो. कपड्यांपासून घरातील फर्निचरपर्यंत आणि विविध दागिन्यांपासून जीवनावश्‍यक वस्तूंपर्यंत... असंख्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या ग्रुपच्या माध्यमातून होतेय. 

एवढेच नाही तर एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्‍यक इव्हेंट प्लॅनिंग, डेकोरेशन आणि केटरिंगच्या ऑर्डर्स अशा अनेक सेवाही पुरविणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहेत. केवळ महिलाच आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे या ग्रुपच्या सदस्य होऊ शकतात. त्यासाठी संबंधित महिलेचे अकाउंट फेक नाही ना, याची पडताळणी केली जाते, असे पुणे लेडीज ग्रुपच्या फाउंडर ॲडमिन सोनिया कंजोती यांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीत नक्कीच धोका असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपवर आम्ही व्हेरिफाइड सेलर ही संकल्पना राबवत आहोत; ज्यामध्ये विक्रेत्या महिलेची सर्व माहिती ग्रुप ॲडमिनकडे असते. व्हेरिफाइड सेलरसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच महिला ग्रुपवर विक्री करू शकतात. ज्यामुळे आतापर्यंत फसवणुकीची कोणतीही तक्रार आली नाही.
- सोनिया कंजोती, फाउंडर, पुणे लेडीज फेसबुक ग्रुप

Vertical Image: 

English Headline: 

Women Employment by Facebook

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

फेसबुक

शेअर

पुणे

women

सोशल मीडिया

शॉपिंग

profession

maharashtra

निसर्ग

festivals

shopping

forest

Search Functional Tags: 

फेसबुक, शेअर, पुणे, women, सोशल मीडिया, शॉपिंग, Profession, Maharashtra, निसर्ग, Festivals, shopping, forest

Twitter Publish: 

Meta Description: 

महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘फेसबुक’मधून मिळतोय महिलांना रोजगार पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना... पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास अपार्ट पुणे, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन असे अनेक फेसबुक ग्रुप्स महिलांनी महिलांसाठी तयार केले आहेत. जिथे घरबसल्या महिला पुण्यातील कानाकोपऱ्यातील महिला ग्राहकांपर्यंत पोचू शकत आहेत. पुण्यातील कात्रजमध्ये राहणारी निसर्ग शिंदे त्यातीलच एक. तिने दोन वर्षांपूर्वी फॅब्रिकेशन आणि टेरेस डिझायनिंग व्यवसायाला सुरवात केली. टेरेस डिझायनिंग, बाल्कनी गार्डनिंग हा घरातील महिलेच्या आवडीचा विषय असल्याने बिझनेस वाढविण्यासाठी महिला ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. या कामात तिला फेसबुक ग्रुपचा फायदा झाला. या ग्रुपवर आपल्या प्रॉडक्‍टचे प्रमोशन केल्याने गेल्या वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या महिला फेसबुक वापरत नाहीत, त्यांच्या आणि बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही या ग्रुपवर करण्याचे काम ती करते. अनेकदा ऋतू आणि सणवारांप्रमाणे महिलांकडून विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळे वर्षभर या ग्रुप्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतो. कपड्यांपासून घरातील फर्निचरपर्यंत आणि विविध दागिन्यांपासून जीवनावश्‍यक वस्तूंपर्यंत... असंख्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या ग्रुपच्या माध्यमातून होतेय.  एवढेच नाही तर एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्‍यक इव्हेंट प्लॅनिंग, डेकोरेशन आणि केटरिंगच्या ऑर्डर्स अशा अनेक सेवाही पुरविणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहेत. केवळ महिलाच आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे या ग्रुपच्या सदस्य होऊ शकतात. त्यासाठी संबंधित महिलेचे अकाउंट फेक नाही ना, याची पडताळणी केली जाते, असे पुणे लेडीज ग्रुपच्या फाउंडर ॲडमिन सोनिया कंजोती यांनी सांगितले. ऑनलाइन खरेदीत नक्कीच धोका असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपवर आम्ही व्हेरिफाइड सेलर ही संकल्पना राबवत आहोत; ज्यामध्ये विक्रेत्या महिलेची सर्व माहिती ग्रुप ॲडमिनकडे असते. व्हेरिफाइड सेलरसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच महिला ग्रुपवर विक्री करू शकतात. ज्यामुळे आतापर्यंत फसवणुकीची कोणतीही तक्रार आली नाही. - सोनिया कंजोती, फाउंडर, पुणे लेडीज फेसबुक ग्रुप News Item ID:  599-news_story-1570372123 Mobile Device Headline:  ‘फेसबुक’मधून मिळतोय महिलांना रोजगार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना... पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास अपार्ट पुणे, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन असे अनेक फेसबुक ग्रुप्स महिलांनी महिलांसाठी तयार केले आहेत. जिथे घरबसल्या महिला पुण्यातील कानाकोपऱ्यातील महिला ग्राहकांपर्यंत पोचू शकत आहेत. पुण्यातील कात्रजमध्ये राहणारी निसर्ग शिंदे त्यातीलच एक. तिने दोन वर्षांपूर्वी फॅब्रिकेशन आणि टेरेस डिझायनिंग व्यवसायाला सुरवात केली. टेरेस डिझायनिंग, बाल्कनी गार्डनिंग हा घरातील महिलेच्या आवडीचा विषय असल्याने बिझनेस वाढविण्यासाठी महिला ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. या कामात तिला फेसबुक ग्रुपचा फायदा झाला. या ग्रुपवर आपल्या प्रॉडक्‍टचे प्रमोशन केल्याने गेल्या वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या महिला फेसबुक वापरत नाहीत, त्यांच्या आणि बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही या ग्रुपवर करण्याचे काम ती करते. अनेकदा ऋतू आणि सणवारांप्रमाणे महिलांकडून विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळे वर्षभर या ग्रुप्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतो. कपड्यांपासून घरातील फर्निचरपर्यंत आणि विविध दागिन्यांपासून जीवनावश्‍यक वस्तूंपर्यंत... असंख्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या ग्रुपच्या माध्यमातून होतेय.  एवढेच नाही तर एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्‍यक इव्हेंट प्लॅनिंग, डेकोरेशन आणि केटरिंगच्या ऑर्डर्स अशा अनेक सेवाही पुरविणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहेत. केवळ महिलाच आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे या ग्रुपच्या सदस्य होऊ शकतात. त्यासाठी संबंधित महिलेचे अकाउंट फेक नाही ना, याची पडताळणी केली जाते, असे पुणे लेडीज ग्रुपच्या फाउंडर ॲडमिन सोनिया कंजोती यांनी सांगितले. ऑनलाइन खरेदीत नक्कीच धोका असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपवर आम्ही व्हेरिफाइड सेलर ही संकल्पना राबवत आहोत; ज्यामध्ये विक्रेत्या महिलेची सर्व माहिती ग्रुप ॲडमिनकडे असते. व्हेरिफाइड सेलरसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच महिला ग्रुपवर विक्री करू शकतात. ज्यामुळे आतापर्यंत फसवणुकीची कोणतीही तक्रार आली नाही. - सोनिया कंजोती, फाउंडर, पुणे लेडीज फेसबुक ग्रुप Vertical Image:  English Headline:  Women Employment by Facebook Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा फेसबुक शेअर पुणे women सोशल मीडिया शॉपिंग profession maharashtra निसर्ग festivals shopping forest Search Functional Tags:  फेसबुक, शेअर, पुणे, women, सोशल मीडिया, शॉपिंग, Profession, Maharashtra, निसर्ग, Festivals, shopping, forest Twitter Publish:  Meta Description:  महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MmcVKG
Read More
Vidhan Sabha 2019 : काँग्रेस : ...तर युती महाराष्ट्राची वाट लावेल!

विधानसभा 2019 :
प्रश्‍न - बाबा, सध्या युतीनं राष्ट्रवाद हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलाय. त्यामध्ये ३७० कलम केंद्रस्थानी राहील. तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देणार आहात?
चव्हाण - निवडणूक महाराष्ट्राची आहे. राज्यातील समाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊ. मात्र, युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत जनतेला सांगावे, असे कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळेच राष्ट्रवाद त्यांचा अजेंडा आहे. प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल प्रेम आहे. पण, भाजपला वाटते की, तेच फक्‍त देशप्रेमी आहेत अन्‌ बाकी सगळे देशद्रोही. असा कांगावा फार काळ टिकत नसतो.

सर्वच क्षेत्रांत कमालीची प्रगती केल्याचे दावे सरकार करीत आहे...
कोणत्या क्षेत्रात प्रगती झाली? अधोगतीला प्रगती सांगण्यात भाजपच्या नेत्यांचा कोणी हात धरणार नाही. शेती आणि शेतीमाल दराची स्थिती वाईट आहे. शेतीमालाच्या सर्वाधिक खरेदीचा दावा हे सरकार करते, यात कसले भूषण? सरकारने खरेदी करणे, हे धोरणाचे अपयश आहे. म्हणजेच शेतीमालाला हे सरकार समाधानकारक, स्थिर दर देऊ शकले नाही.

बाजारातील दलालांना आवरले नाही म्हणून खरेदीची वेळ आली. याउलट आमच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना बाजारात विक्री दर समाधानकारक मिळायचे.लाखो कामगार बेरोजगार होताहेत. कंपन्या बंद पडताहेत. छोटे उद्योग नोटाबंदीनंतर उद्‌ध्वस्त झाले. फेब्रुवारी २०१६ ला ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रम केला. राज्यात ८ लाख रोजगार मिळणार, अशी घोषणा केली. २०१८ मध्ये एकूण एक कोटी रोजगार देणारे तीन कार्यक्रम झाले. त्यामधून किती नवे रोजगार आले? परकी गुंतवणूक किती झाली? याचे उत्तर सरकारने कधी दिलंय? याबाबतची माहितीही वेबसाइटवर का नाही टाकली? मिहान देशातला सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प. पण, आठ मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी सरकारला परत केल्या. यामध्ये विप्रो, एल अँड टी आहेत. एव्हिएशनमधील कंपन्या आहेत. राज्यातील युवकांची दिशाभूल केली जातेय. आम्ही माहिती मागितली तर ती देऊ शकत नाही, असे उत्तर सरकारने मला दिलंय. याचा अर्थच सरकार रोजगारनिर्मितीत सपशेल अपयशी ठरलंय. उलट रोजगारांना बेरोजगार करण्यात सरकार यशस्वी झालंय.

जगभरात मंदी आहे; त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहेच ना?
जागतिक मंदी वेगळी आहे. अमेरिका-चीनचे व्यापारी युद्ध सुरू आहे. या संघर्षातून आपण संधी साधायला हवी; पण ते होत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडे धोरण नाही अन्‌ तशी धारणादेखील दिसत नाही. केंद्र सरकारने पावणेदोन लाख कोटी रिझर्व्ह बॅंकेकडून घेतले, ते कसे वापरणार, हे सरकार सांगत नाही. कधी नव्हे ते विपरीत काम या सरकारने केलंय. नोटाबंदीच्या प्रचंड मोठ्या अपयशी खेळीनं या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. ते झाकण्यासाठी दररोज नव्या थापा मारताहेत. अर्थव्यवस्था दिशाभूल करून सुधारणार नाही, उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

महाराष्ट्रात युती सरकारच्या अनेक योजनांना मोठे यश मिळाल्याचे आकडे मांडले जाताहेत. त्याचे काय?
कोणत्या योजनेला यश मिळाले, ते सरकारने सप्रमाण सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. पाच वर्षांत हे सरकार खड्‌डेमुक्‍त महाराष्ट्र बनवू शकले नाही. त्यांनी केलेले सगळे दावे फेल गेलेत. दुष्काळमुक्‍त महाराष्ट्राचा दावा खोटा ठरलाय. जलयुक्त शिवार फेल गेलंय. मेक इन महाराष्ट्र हा फक्‍त इव्हेंट झाला, त्यातून प्रगती गायब झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. उलट नव्या समस्यांना या सरकारच्या चुकीच्या धोरणानं जन्माला घातलंय.

पण, हे सगळे मुद्दे प्रचारात येतील, असा विश्‍वास वाटतोय का?
हो, या प्रश्‍नांवरच आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. बेरोजगारी, आर्थिक मंदी हे आमचे मुद्दे आहेत. ३७० कलमावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा डाव असला, तरी आम्ही जनतेसमोर दैनंदिन गरजांचे प्रश्‍न मांडून मतं मागणार आहोत. रोजगाराच्या प्रश्नी वास्तव मांडू. काश्‍मीरचा प्रश्‍न त्यांनी भावनिक मुद्दा केलाय. पण, आम्ही भाजप सरकार कशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेते, हे मांडू.

पाच वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा पाहता?
सध्याची आर्थिक आणि औद्योगिक स्थिती दयनीय आहे. पुढची पाच वर्षे महाराष्ट्र या सरकारच्या हातात दिला, तर राज्याची वाट लागेल. शेती, कामगार संपेल. अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. बेरोजगारी चिंताजनक पातळीवर पोचेल. आजची परिस्थिती पाहता राज्याची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तर शक्‍यच नाही. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढला पाहिजे.आज सरकारकडे सल्ला द्यायला माणसं नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ज्ञ मोदी सरकारसोबत काम करायला तयार नाही. जे आणले ते सगळे सोडून गेलेत. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे युतीच्या हाती महाराष्ट्र सोपवला तर पुढच्या पाच वर्षांत वाट लागेल.

News Item ID: 

599-news_story-1570381773

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : काँग्रेस : ...तर युती महाराष्ट्राची वाट लावेल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा 2019 :
प्रश्‍न - बाबा, सध्या युतीनं राष्ट्रवाद हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलाय. त्यामध्ये ३७० कलम केंद्रस्थानी राहील. तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देणार आहात?
चव्हाण - निवडणूक महाराष्ट्राची आहे. राज्यातील समाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊ. मात्र, युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत जनतेला सांगावे, असे कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळेच राष्ट्रवाद त्यांचा अजेंडा आहे. प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल प्रेम आहे. पण, भाजपला वाटते की, तेच फक्‍त देशप्रेमी आहेत अन्‌ बाकी सगळे देशद्रोही. असा कांगावा फार काळ टिकत नसतो.

सर्वच क्षेत्रांत कमालीची प्रगती केल्याचे दावे सरकार करीत आहे...
कोणत्या क्षेत्रात प्रगती झाली? अधोगतीला प्रगती सांगण्यात भाजपच्या नेत्यांचा कोणी हात धरणार नाही. शेती आणि शेतीमाल दराची स्थिती वाईट आहे. शेतीमालाच्या सर्वाधिक खरेदीचा दावा हे सरकार करते, यात कसले भूषण? सरकारने खरेदी करणे, हे धोरणाचे अपयश आहे. म्हणजेच शेतीमालाला हे सरकार समाधानकारक, स्थिर दर देऊ शकले नाही.

बाजारातील दलालांना आवरले नाही म्हणून खरेदीची वेळ आली. याउलट आमच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना बाजारात विक्री दर समाधानकारक मिळायचे.लाखो कामगार बेरोजगार होताहेत. कंपन्या बंद पडताहेत. छोटे उद्योग नोटाबंदीनंतर उद्‌ध्वस्त झाले. फेब्रुवारी २०१६ ला ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रम केला. राज्यात ८ लाख रोजगार मिळणार, अशी घोषणा केली. २०१८ मध्ये एकूण एक कोटी रोजगार देणारे तीन कार्यक्रम झाले. त्यामधून किती नवे रोजगार आले? परकी गुंतवणूक किती झाली? याचे उत्तर सरकारने कधी दिलंय? याबाबतची माहितीही वेबसाइटवर का नाही टाकली? मिहान देशातला सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प. पण, आठ मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी सरकारला परत केल्या. यामध्ये विप्रो, एल अँड टी आहेत. एव्हिएशनमधील कंपन्या आहेत. राज्यातील युवकांची दिशाभूल केली जातेय. आम्ही माहिती मागितली तर ती देऊ शकत नाही, असे उत्तर सरकारने मला दिलंय. याचा अर्थच सरकार रोजगारनिर्मितीत सपशेल अपयशी ठरलंय. उलट रोजगारांना बेरोजगार करण्यात सरकार यशस्वी झालंय.

जगभरात मंदी आहे; त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहेच ना?
जागतिक मंदी वेगळी आहे. अमेरिका-चीनचे व्यापारी युद्ध सुरू आहे. या संघर्षातून आपण संधी साधायला हवी; पण ते होत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडे धोरण नाही अन्‌ तशी धारणादेखील दिसत नाही. केंद्र सरकारने पावणेदोन लाख कोटी रिझर्व्ह बॅंकेकडून घेतले, ते कसे वापरणार, हे सरकार सांगत नाही. कधी नव्हे ते विपरीत काम या सरकारने केलंय. नोटाबंदीच्या प्रचंड मोठ्या अपयशी खेळीनं या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. ते झाकण्यासाठी दररोज नव्या थापा मारताहेत. अर्थव्यवस्था दिशाभूल करून सुधारणार नाही, उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

महाराष्ट्रात युती सरकारच्या अनेक योजनांना मोठे यश मिळाल्याचे आकडे मांडले जाताहेत. त्याचे काय?
कोणत्या योजनेला यश मिळाले, ते सरकारने सप्रमाण सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. पाच वर्षांत हे सरकार खड्‌डेमुक्‍त महाराष्ट्र बनवू शकले नाही. त्यांनी केलेले सगळे दावे फेल गेलेत. दुष्काळमुक्‍त महाराष्ट्राचा दावा खोटा ठरलाय. जलयुक्त शिवार फेल गेलंय. मेक इन महाराष्ट्र हा फक्‍त इव्हेंट झाला, त्यातून प्रगती गायब झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. उलट नव्या समस्यांना या सरकारच्या चुकीच्या धोरणानं जन्माला घातलंय.

पण, हे सगळे मुद्दे प्रचारात येतील, असा विश्‍वास वाटतोय का?
हो, या प्रश्‍नांवरच आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. बेरोजगारी, आर्थिक मंदी हे आमचे मुद्दे आहेत. ३७० कलमावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा डाव असला, तरी आम्ही जनतेसमोर दैनंदिन गरजांचे प्रश्‍न मांडून मतं मागणार आहोत. रोजगाराच्या प्रश्नी वास्तव मांडू. काश्‍मीरचा प्रश्‍न त्यांनी भावनिक मुद्दा केलाय. पण, आम्ही भाजप सरकार कशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेते, हे मांडू.

पाच वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा पाहता?
सध्याची आर्थिक आणि औद्योगिक स्थिती दयनीय आहे. पुढची पाच वर्षे महाराष्ट्र या सरकारच्या हातात दिला, तर राज्याची वाट लागेल. शेती, कामगार संपेल. अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. बेरोजगारी चिंताजनक पातळीवर पोचेल. आजची परिस्थिती पाहता राज्याची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तर शक्‍यच नाही. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढला पाहिजे.आज सरकारकडे सल्ला द्यायला माणसं नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ज्ञ मोदी सरकारसोबत काम करायला तयार नाही. जे आणले ते सगळे सोडून गेलेत. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे युतीच्या हाती महाराष्ट्र सोपवला तर पुढच्या पाच वर्षांत वाट लागेल.

Vertical Image: 

English Headline: 

Maharashtra Vidhansabha 2019 Congress Prithviraj chavan politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

पृथ्वीराज चव्हाण

narendra modi

devendra fadnavis

government

भाजप

maharashtra

prithviraj chavan

सकाळ

संजय मिस्कीन

vidhansabha 2019

निवडणूक

farming

बेरोजगार

employment

धरण

नोटाबंदी

मेक इन महाराष्ट्र

गुंतवणूक

व्यापार

भारत

जलयुक्त शिवार

forest

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, पृथ्वीराज चव्हाण, Narendra Modi, Devendra Fadnavis, Government, भाजप, Maharashtra, Prithviraj Chavan, सकाळ, संजय मिस्कीन, Vidhansabha 2019, निवडणूक, farming, बेरोजगार, Employment, धरण, नोटाबंदी, मेक इन महाराष्ट्र, गुंतवणूक, व्यापार, भारत, जलयुक्त शिवार, forest

Twitter Publish: 

Meta Description: 

देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांची मानसिकता एककेंद्री आहे. खोटे दावे करण्यात दोघेही माहिर आहेत. देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रगतीला खीळ बसली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : काँग्रेस : ...तर युती महाराष्ट्राची वाट लावेल! विधानसभा 2019 : प्रश्‍न - बाबा, सध्या युतीनं राष्ट्रवाद हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलाय. त्यामध्ये ३७० कलम केंद्रस्थानी राहील. तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देणार आहात? चव्हाण - निवडणूक महाराष्ट्राची आहे. राज्यातील समाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊ. मात्र, युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत जनतेला सांगावे, असे कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळेच राष्ट्रवाद त्यांचा अजेंडा आहे. प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल प्रेम आहे. पण, भाजपला वाटते की, तेच फक्‍त देशप्रेमी आहेत अन्‌ बाकी सगळे देशद्रोही. असा कांगावा फार काळ टिकत नसतो. सर्वच क्षेत्रांत कमालीची प्रगती केल्याचे दावे सरकार करीत आहे... कोणत्या क्षेत्रात प्रगती झाली? अधोगतीला प्रगती सांगण्यात भाजपच्या नेत्यांचा कोणी हात धरणार नाही. शेती आणि शेतीमाल दराची स्थिती वाईट आहे. शेतीमालाच्या सर्वाधिक खरेदीचा दावा हे सरकार करते, यात कसले भूषण? सरकारने खरेदी करणे, हे धोरणाचे अपयश आहे. म्हणजेच शेतीमालाला हे सरकार समाधानकारक, स्थिर दर देऊ शकले नाही. बाजारातील दलालांना आवरले नाही म्हणून खरेदीची वेळ आली. याउलट आमच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना बाजारात विक्री दर समाधानकारक मिळायचे.लाखो कामगार बेरोजगार होताहेत. कंपन्या बंद पडताहेत. छोटे उद्योग नोटाबंदीनंतर उद्‌ध्वस्त झाले. फेब्रुवारी २०१६ ला ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रम केला. राज्यात ८ लाख रोजगार मिळणार, अशी घोषणा केली. २०१८ मध्ये एकूण एक कोटी रोजगार देणारे तीन कार्यक्रम झाले. त्यामधून किती नवे रोजगार आले? परकी गुंतवणूक किती झाली? याचे उत्तर सरकारने कधी दिलंय? याबाबतची माहितीही वेबसाइटवर का नाही टाकली? मिहान देशातला सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प. पण, आठ मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी सरकारला परत केल्या. यामध्ये विप्रो, एल अँड टी आहेत. एव्हिएशनमधील कंपन्या आहेत. राज्यातील युवकांची दिशाभूल केली जातेय. आम्ही माहिती मागितली तर ती देऊ शकत नाही, असे उत्तर सरकारने मला दिलंय. याचा अर्थच सरकार रोजगारनिर्मितीत सपशेल अपयशी ठरलंय. उलट रोजगारांना बेरोजगार करण्यात सरकार यशस्वी झालंय. जगभरात मंदी आहे; त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहेच ना? जागतिक मंदी वेगळी आहे. अमेरिका-चीनचे व्यापारी युद्ध सुरू आहे. या संघर्षातून आपण संधी साधायला हवी; पण ते होत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडे धोरण नाही अन्‌ तशी धारणादेखील दिसत नाही. केंद्र सरकारने पावणेदोन लाख कोटी रिझर्व्ह बॅंकेकडून घेतले, ते कसे वापरणार, हे सरकार सांगत नाही. कधी नव्हे ते विपरीत काम या सरकारने केलंय. नोटाबंदीच्या प्रचंड मोठ्या अपयशी खेळीनं या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. ते झाकण्यासाठी दररोज नव्या थापा मारताहेत. अर्थव्यवस्था दिशाभूल करून सुधारणार नाही, उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात युती सरकारच्या अनेक योजनांना मोठे यश मिळाल्याचे आकडे मांडले जाताहेत. त्याचे काय? कोणत्या योजनेला यश मिळाले, ते सरकारने सप्रमाण सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. पाच वर्षांत हे सरकार खड्‌डेमुक्‍त महाराष्ट्र बनवू शकले नाही. त्यांनी केलेले सगळे दावे फेल गेलेत. दुष्काळमुक्‍त महाराष्ट्राचा दावा खोटा ठरलाय. जलयुक्त शिवार फेल गेलंय. मेक इन महाराष्ट्र हा फक्‍त इव्हेंट झाला, त्यातून प्रगती गायब झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. उलट नव्या समस्यांना या सरकारच्या चुकीच्या धोरणानं जन्माला घातलंय. पण, हे सगळे मुद्दे प्रचारात येतील, असा विश्‍वास वाटतोय का? हो, या प्रश्‍नांवरच आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. बेरोजगारी, आर्थिक मंदी हे आमचे मुद्दे आहेत. ३७० कलमावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा डाव असला, तरी आम्ही जनतेसमोर दैनंदिन गरजांचे प्रश्‍न मांडून मतं मागणार आहोत. रोजगाराच्या प्रश्नी वास्तव मांडू. काश्‍मीरचा प्रश्‍न त्यांनी भावनिक मुद्दा केलाय. पण, आम्ही भाजप सरकार कशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेते, हे मांडू. पाच वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा पाहता? सध्याची आर्थिक आणि औद्योगिक स्थिती दयनीय आहे. पुढची पाच वर्षे महाराष्ट्र या सरकारच्या हातात दिला, तर राज्याची वाट लागेल. शेती, कामगार संपेल. अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. बेरोजगारी चिंताजनक पातळीवर पोचेल. आजची परिस्थिती पाहता राज्याची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तर शक्‍यच नाही. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढला पाहिजे.आज सरकारकडे सल्ला द्यायला माणसं नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ज्ञ मोदी सरकारसोबत काम करायला तयार नाही. जे आणले ते सगळे सोडून गेलेत. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे युतीच्या हाती महाराष्ट्र सोपवला तर पुढच्या पाच वर्षांत वाट लागेल. News Item ID:  599-news_story-1570381773 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : काँग्रेस : ...तर युती महाराष्ट्राची वाट लावेल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : प्रश्‍न - बाबा, सध्या युतीनं राष्ट्रवाद हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलाय. त्यामध्ये ३७० कलम केंद्रस्थानी राहील. तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देणार आहात? चव्हाण - निवडणूक महाराष्ट्राची आहे. राज्यातील समाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊ. मात्र, युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत जनतेला सांगावे, असे कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळेच राष्ट्रवाद त्यांचा अजेंडा आहे. प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल प्रेम आहे. पण, भाजपला वाटते की, तेच फक्‍त देशप्रेमी आहेत अन्‌ बाकी सगळे देशद्रोही. असा कांगावा फार काळ टिकत नसतो. सर्वच क्षेत्रांत कमालीची प्रगती केल्याचे दावे सरकार करीत आहे... कोणत्या क्षेत्रात प्रगती झाली? अधोगतीला प्रगती सांगण्यात भाजपच्या नेत्यांचा कोणी हात धरणार नाही. शेती आणि शेतीमाल दराची स्थिती वाईट आहे. शेतीमालाच्या सर्वाधिक खरेदीचा दावा हे सरकार करते, यात कसले भूषण? सरकारने खरेदी करणे, हे धोरणाचे अपयश आहे. म्हणजेच शेतीमालाला हे सरकार समाधानकारक, स्थिर दर देऊ शकले नाही. बाजारातील दलालांना आवरले नाही म्हणून खरेदीची वेळ आली. याउलट आमच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना बाजारात विक्री दर समाधानकारक मिळायचे.लाखो कामगार बेरोजगार होताहेत. कंपन्या बंद पडताहेत. छोटे उद्योग नोटाबंदीनंतर उद्‌ध्वस्त झाले. फेब्रुवारी २०१६ ला ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रम केला. राज्यात ८ लाख रोजगार मिळणार, अशी घोषणा केली. २०१८ मध्ये एकूण एक कोटी रोजगार देणारे तीन कार्यक्रम झाले. त्यामधून किती नवे रोजगार आले? परकी गुंतवणूक किती झाली? याचे उत्तर सरकारने कधी दिलंय? याबाबतची माहितीही वेबसाइटवर का नाही टाकली? मिहान देशातला सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प. पण, आठ मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी सरकारला परत केल्या. यामध्ये विप्रो, एल अँड टी आहेत. एव्हिएशनमधील कंपन्या आहेत. राज्यातील युवकांची दिशाभूल केली जातेय. आम्ही माहिती मागितली तर ती देऊ शकत नाही, असे उत्तर सरकारने मला दिलंय. याचा अर्थच सरकार रोजगारनिर्मितीत सपशेल अपयशी ठरलंय. उलट रोजगारांना बेरोजगार करण्यात सरकार यशस्वी झालंय. जगभरात मंदी आहे; त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहेच ना? जागतिक मंदी वेगळी आहे. अमेरिका-चीनचे व्यापारी युद्ध सुरू आहे. या संघर्षातून आपण संधी साधायला हवी; पण ते होत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडे धोरण नाही अन्‌ तशी धारणादेखील दिसत नाही. केंद्र सरकारने पावणेदोन लाख कोटी रिझर्व्ह बॅंकेकडून घेतले, ते कसे वापरणार, हे सरकार सांगत नाही. कधी नव्हे ते विपरीत काम या सरकारने केलंय. नोटाबंदीच्या प्रचंड मोठ्या अपयशी खेळीनं या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. ते झाकण्यासाठी दररोज नव्या थापा मारताहेत. अर्थव्यवस्था दिशाभूल करून सुधारणार नाही, उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात युती सरकारच्या अनेक योजनांना मोठे यश मिळाल्याचे आकडे मांडले जाताहेत. त्याचे काय? कोणत्या योजनेला यश मिळाले, ते सरकारने सप्रमाण सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. पाच वर्षांत हे सरकार खड्‌डेमुक्‍त महाराष्ट्र बनवू शकले नाही. त्यांनी केलेले सगळे दावे फेल गेलेत. दुष्काळमुक्‍त महाराष्ट्राचा दावा खोटा ठरलाय. जलयुक्त शिवार फेल गेलंय. मेक इन महाराष्ट्र हा फक्‍त इव्हेंट झाला, त्यातून प्रगती गायब झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. उलट नव्या समस्यांना या सरकारच्या चुकीच्या धोरणानं जन्माला घातलंय. पण, हे सगळे मुद्दे प्रचारात येतील, असा विश्‍वास वाटतोय का? हो, या प्रश्‍नांवरच आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. बेरोजगारी, आर्थिक मंदी हे आमचे मुद्दे आहेत. ३७० कलमावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा डाव असला, तरी आम्ही जनतेसमोर दैनंदिन गरजांचे प्रश्‍न मांडून मतं मागणार आहोत. रोजगाराच्या प्रश्नी वास्तव मांडू. काश्‍मीरचा प्रश्‍न त्यांनी भावनिक मुद्दा केलाय. पण, आम्ही भाजप सरकार कशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेते, हे मांडू. पाच वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा पाहता? सध्याची आर्थिक आणि औद्योगिक स्थिती दयनीय आहे. पुढची पाच वर्षे महाराष्ट्र या सरकारच्या हातात दिला, तर राज्याची वाट लागेल. शेती, कामगार संपेल. अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. बेरोजगारी चिंताजनक पातळीवर पोचेल. आजची परिस्थिती पाहता राज्याची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तर शक्‍यच नाही. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढला पाहिजे.आज सरकारकडे सल्ला द्यायला माणसं नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ज्ञ मोदी सरकारसोबत काम करायला तयार नाही. जे आणले ते सगळे सोडून गेलेत. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे युतीच्या हाती महाराष्ट्र सोपवला तर पुढच्या पाच वर्षांत वाट लागेल. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Congress Prithviraj chavan politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 पृथ्वीराज चव्हाण narendra modi devendra fadnavis government भाजप maharashtra prithviraj chavan सकाळ संजय मिस्कीन vidhansabha 2019 निवडणूक farming बेरोजगार employment धरण नोटाबंदी मेक इन महाराष्ट्र गुंतवणूक व्यापार भारत जलयुक्त शिवार forest Search Functional Tags:  विधानसभा 2019, पृथ्वीराज चव्हाण, Narendra Modi, Devendra Fadnavis, Government, भाजप, Maharashtra, Prithviraj Chavan, सकाळ, संजय मिस्कीन, Vidhansabha 2019, निवडणूक, farming, बेरोजगार, Employment, धरण, नोटाबंदी, मेक इन महाराष्ट्र, गुंतवणूक, व्यापार, भारत, जलयुक्त शिवार, forest Twitter Publish:  Meta Description:  देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांची मानसिकता एककेंद्री आहे. खोटे दावे करण्यात दोघेही माहिर आहेत. देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रगतीला खीळ बसली आहे. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35bc0Wj
Read More
सावधान, डेटिंगमधून होऊ शकते चिटिंग!

औरंगाबाद - अगदी काल-परवाचीच गोष्ट. एका जवानाला मंजूळ स्वरात एकीने संपर्क साधून डेटिंगची ऑफर दिली. थापा मारून पैशांची मागणी केली. एकदा तिच्या खात्यात पैसे पडले की मग त्याच तरुणीने संपर्क तोडला अन्‌ त्या जवानांची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली. आपणही डेटिंग साइट्‌सवर जाताय तर सावधान! दक्ष राहा, कारण आपलाही खिसा रिकामा होऊ शकतो. 

एकलकोंडे आयुष्य जगणं असो की लालसा, उत्सुकता आणि थ्रील हे तुम्हाला संकटाकडे नेऊ शकते. प्रसंगी आर्थिक झळही पोचवू शकते. म्हणून धोक्‍याची घंटा वाजण्यापूर्वीच हा विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली प्रत्येकजण सोशल साईट्‌सवर आहेत. अशा युजर्सचा वैयक्‍तिक डेटा मिळवला जातो. अशा काही वेबसाईट्‌स व त्यासाठी काम करणाऱ्यांची फळीच आहे. या डेटाद्वारे आपल्यापर्यंत संपर्क साधला जातो. कधी मिसकॉलही केला जातो. आपण कॉलला उत्तर दिल्यास समोरून मंजूर स्वरात महिला बोलतात. डेटिंग साईट्‌सवरून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपूर मुली आहेत. इच्छुक असल्यास मुलींची भेट घालून देण्याचेही आमिष दाखविले जाते. सुरवातीला आपण रिस्पॉन्स दिला तर परत दुसरी मुलगी डेटिंग साईट्‌सच्या नावाने संपर्क साधते. साईट्‌सवर प्रोफाईल तयार करण्याचा तुम्हाला सल्लाही दिला जातो. अर्थातच हा अधिकचा डेटा मिळविण्यासाठीचा खटाटोपही असतो.

यानंतर तुम्हाला बॅंक खात्यात पैसे भरण्याचे सांगण्यात येते. ही रक्कम कही हजारांत असते. तुम्ही एक-दोन वेळा पैसे भरले, की संपलं. मग तुम्ही कितीदाही संपर्क केला तर त्या थापा मारतात व वेळ मारून नेतात. असाच एक प्रकार शहरातील जवानासोबत घडला. त्यांचे चार लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले. 
 
संशोधन होणे गरजेचे 
डेटिंग साईट कायदेशीर आहेत का, नियमात आहेत का, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार वेबसाईटवर कंटेट असतो का, हेही तपासून पाहण्यासाठी यंत्रणांची गरज आहे. अशा वेबसाईट किती आहेत, त्यातील फेक किती यावरही संशोधन फसव्या वेबसाईटवर कार्यवाहीची गरज आहे. 
 
अशी ओळखा वेबसाईट फेक की खरी 

वेबसाईटला http नंतर s लागलेले असते, तसे नसेल तर ती फेक समजावी. 

माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नॉर्मनुसार सेक्‍युराईड लॉक आयकॉन असतो, फेक साईटला आयकॉन नसतो. 

डोमेन नेम, डोमेन एज बघावे, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग तपासून पाहावे. 

कॉन्टॅक्‍ट ऍड्रेसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करावे, गुगल मॅपवर जाऊन पाहावे. 

प्रायव्हसी लीगल पॉलिसी तपासून बघावी. 

अबाऊट इन्फोमध्ये जाऊन वेबसाईटमागे कोण आहे याची खात्री करावी. 

वेबसाईट विविध सर्च इंजिनवरही शोधावी. 

सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्रामवरही सर्च केल्यास वेबसाईटबद्दल खात्री होते. 

ज्या व्यक्तीला आपण भेटलोच नाही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणे धोक्‍याचेच. डेटिंग साईटला व्हिजिट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; परंतु फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. समोरील व्यक्ती आपल्याकडून कशाची अपेक्षा करते, याचा विचार करा. शक्‍यतो अशा गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. वेबसाईटची सत्यता पडताळा. 
- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 

News Item ID: 

599-news_story-1570384601

Mobile Device Headline: 

सावधान, डेटिंगमधून होऊ शकते चिटिंग!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद - अगदी काल-परवाचीच गोष्ट. एका जवानाला मंजूळ स्वरात एकीने संपर्क साधून डेटिंगची ऑफर दिली. थापा मारून पैशांची मागणी केली. एकदा तिच्या खात्यात पैसे पडले की मग त्याच तरुणीने संपर्क तोडला अन्‌ त्या जवानांची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली. आपणही डेटिंग साइट्‌सवर जाताय तर सावधान! दक्ष राहा, कारण आपलाही खिसा रिकामा होऊ शकतो. 

एकलकोंडे आयुष्य जगणं असो की लालसा, उत्सुकता आणि थ्रील हे तुम्हाला संकटाकडे नेऊ शकते. प्रसंगी आर्थिक झळही पोचवू शकते. म्हणून धोक्‍याची घंटा वाजण्यापूर्वीच हा विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली प्रत्येकजण सोशल साईट्‌सवर आहेत. अशा युजर्सचा वैयक्‍तिक डेटा मिळवला जातो. अशा काही वेबसाईट्‌स व त्यासाठी काम करणाऱ्यांची फळीच आहे. या डेटाद्वारे आपल्यापर्यंत संपर्क साधला जातो. कधी मिसकॉलही केला जातो. आपण कॉलला उत्तर दिल्यास समोरून मंजूर स्वरात महिला बोलतात. डेटिंग साईट्‌सवरून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपूर मुली आहेत. इच्छुक असल्यास मुलींची भेट घालून देण्याचेही आमिष दाखविले जाते. सुरवातीला आपण रिस्पॉन्स दिला तर परत दुसरी मुलगी डेटिंग साईट्‌सच्या नावाने संपर्क साधते. साईट्‌सवर प्रोफाईल तयार करण्याचा तुम्हाला सल्लाही दिला जातो. अर्थातच हा अधिकचा डेटा मिळविण्यासाठीचा खटाटोपही असतो.

यानंतर तुम्हाला बॅंक खात्यात पैसे भरण्याचे सांगण्यात येते. ही रक्कम कही हजारांत असते. तुम्ही एक-दोन वेळा पैसे भरले, की संपलं. मग तुम्ही कितीदाही संपर्क केला तर त्या थापा मारतात व वेळ मारून नेतात. असाच एक प्रकार शहरातील जवानासोबत घडला. त्यांचे चार लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले. 
 
संशोधन होणे गरजेचे 
डेटिंग साईट कायदेशीर आहेत का, नियमात आहेत का, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार वेबसाईटवर कंटेट असतो का, हेही तपासून पाहण्यासाठी यंत्रणांची गरज आहे. अशा वेबसाईट किती आहेत, त्यातील फेक किती यावरही संशोधन फसव्या वेबसाईटवर कार्यवाहीची गरज आहे. 
 
अशी ओळखा वेबसाईट फेक की खरी 

वेबसाईटला http नंतर s लागलेले असते, तसे नसेल तर ती फेक समजावी. 

माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नॉर्मनुसार सेक्‍युराईड लॉक आयकॉन असतो, फेक साईटला आयकॉन नसतो. 

डोमेन नेम, डोमेन एज बघावे, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग तपासून पाहावे. 

कॉन्टॅक्‍ट ऍड्रेसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करावे, गुगल मॅपवर जाऊन पाहावे. 

प्रायव्हसी लीगल पॉलिसी तपासून बघावी. 

अबाऊट इन्फोमध्ये जाऊन वेबसाईटमागे कोण आहे याची खात्री करावी. 

वेबसाईट विविध सर्च इंजिनवरही शोधावी. 

सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्रामवरही सर्च केल्यास वेबसाईटबद्दल खात्री होते. 

ज्या व्यक्तीला आपण भेटलोच नाही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणे धोक्‍याचेच. डेटिंग साईटला व्हिजिट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; परंतु फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. समोरील व्यक्ती आपल्याकडून कशाची अपेक्षा करते, याचा विचार करा. शक्‍यतो अशा गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. वेबसाईटची सत्यता पडताळा. 
- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 

Vertical Image: 

English Headline: 

Cheating From Dating

Author Type: 

External Author

मनोज साखरे

औरंगाबाद

aurangabad

डेटा

माहिती तंत्रज्ञान

गुगल

फेसबुक

पोलिस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, डेटा, माहिती तंत्रज्ञान, गुगल, फेसबुक, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Cheating From Dating

Meta Description: 

फेक वेबसाईटद्वारे गोड बोलून फसवणुकीचा फंडा

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सावधान, डेटिंगमधून होऊ शकते चिटिंग! औरंगाबाद - अगदी काल-परवाचीच गोष्ट. एका जवानाला मंजूळ स्वरात एकीने संपर्क साधून डेटिंगची ऑफर दिली. थापा मारून पैशांची मागणी केली. एकदा तिच्या खात्यात पैसे पडले की मग त्याच तरुणीने संपर्क तोडला अन्‌ त्या जवानांची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली. आपणही डेटिंग साइट्‌सवर जाताय तर सावधान! दक्ष राहा, कारण आपलाही खिसा रिकामा होऊ शकतो.  एकलकोंडे आयुष्य जगणं असो की लालसा, उत्सुकता आणि थ्रील हे तुम्हाला संकटाकडे नेऊ शकते. प्रसंगी आर्थिक झळही पोचवू शकते. म्हणून धोक्‍याची घंटा वाजण्यापूर्वीच हा विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली प्रत्येकजण सोशल साईट्‌सवर आहेत. अशा युजर्सचा वैयक्‍तिक डेटा मिळवला जातो. अशा काही वेबसाईट्‌स व त्यासाठी काम करणाऱ्यांची फळीच आहे. या डेटाद्वारे आपल्यापर्यंत संपर्क साधला जातो. कधी मिसकॉलही केला जातो. आपण कॉलला उत्तर दिल्यास समोरून मंजूर स्वरात महिला बोलतात. डेटिंग साईट्‌सवरून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपूर मुली आहेत. इच्छुक असल्यास मुलींची भेट घालून देण्याचेही आमिष दाखविले जाते. सुरवातीला आपण रिस्पॉन्स दिला तर परत दुसरी मुलगी डेटिंग साईट्‌सच्या नावाने संपर्क साधते. साईट्‌सवर प्रोफाईल तयार करण्याचा तुम्हाला सल्लाही दिला जातो. अर्थातच हा अधिकचा डेटा मिळविण्यासाठीचा खटाटोपही असतो. यानंतर तुम्हाला बॅंक खात्यात पैसे भरण्याचे सांगण्यात येते. ही रक्कम कही हजारांत असते. तुम्ही एक-दोन वेळा पैसे भरले, की संपलं. मग तुम्ही कितीदाही संपर्क केला तर त्या थापा मारतात व वेळ मारून नेतात. असाच एक प्रकार शहरातील जवानासोबत घडला. त्यांचे चार लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले.    संशोधन होणे गरजेचे  डेटिंग साईट कायदेशीर आहेत का, नियमात आहेत का, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार वेबसाईटवर कंटेट असतो का, हेही तपासून पाहण्यासाठी यंत्रणांची गरज आहे. अशा वेबसाईट किती आहेत, त्यातील फेक किती यावरही संशोधन फसव्या वेबसाईटवर कार्यवाहीची गरज आहे.    अशी ओळखा वेबसाईट फेक की खरी  वेबसाईटला http नंतर s लागलेले असते, तसे नसेल तर ती फेक समजावी.  माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नॉर्मनुसार सेक्‍युराईड लॉक आयकॉन असतो, फेक साईटला आयकॉन नसतो.  डोमेन नेम, डोमेन एज बघावे, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग तपासून पाहावे.  कॉन्टॅक्‍ट ऍड्रेसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करावे, गुगल मॅपवर जाऊन पाहावे.  प्रायव्हसी लीगल पॉलिसी तपासून बघावी.  अबाऊट इन्फोमध्ये जाऊन वेबसाईटमागे कोण आहे याची खात्री करावी.  वेबसाईट विविध सर्च इंजिनवरही शोधावी.  सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्रामवरही सर्च केल्यास वेबसाईटबद्दल खात्री होते.  ज्या व्यक्तीला आपण भेटलोच नाही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणे धोक्‍याचेच. डेटिंग साईटला व्हिजिट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; परंतु फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. समोरील व्यक्ती आपल्याकडून कशाची अपेक्षा करते, याचा विचार करा. शक्‍यतो अशा गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. वेबसाईटची सत्यता पडताळा.  - राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.  News Item ID:  599-news_story-1570384601 Mobile Device Headline:  सावधान, डेटिंगमधून होऊ शकते चिटिंग! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - अगदी काल-परवाचीच गोष्ट. एका जवानाला मंजूळ स्वरात एकीने संपर्क साधून डेटिंगची ऑफर दिली. थापा मारून पैशांची मागणी केली. एकदा तिच्या खात्यात पैसे पडले की मग त्याच तरुणीने संपर्क तोडला अन्‌ त्या जवानांची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली. आपणही डेटिंग साइट्‌सवर जाताय तर सावधान! दक्ष राहा, कारण आपलाही खिसा रिकामा होऊ शकतो.  एकलकोंडे आयुष्य जगणं असो की लालसा, उत्सुकता आणि थ्रील हे तुम्हाला संकटाकडे नेऊ शकते. प्रसंगी आर्थिक झळही पोचवू शकते. म्हणून धोक्‍याची घंटा वाजण्यापूर्वीच हा विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली प्रत्येकजण सोशल साईट्‌सवर आहेत. अशा युजर्सचा वैयक्‍तिक डेटा मिळवला जातो. अशा काही वेबसाईट्‌स व त्यासाठी काम करणाऱ्यांची फळीच आहे. या डेटाद्वारे आपल्यापर्यंत संपर्क साधला जातो. कधी मिसकॉलही केला जातो. आपण कॉलला उत्तर दिल्यास समोरून मंजूर स्वरात महिला बोलतात. डेटिंग साईट्‌सवरून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपूर मुली आहेत. इच्छुक असल्यास मुलींची भेट घालून देण्याचेही आमिष दाखविले जाते. सुरवातीला आपण रिस्पॉन्स दिला तर परत दुसरी मुलगी डेटिंग साईट्‌सच्या नावाने संपर्क साधते. साईट्‌सवर प्रोफाईल तयार करण्याचा तुम्हाला सल्लाही दिला जातो. अर्थातच हा अधिकचा डेटा मिळविण्यासाठीचा खटाटोपही असतो. यानंतर तुम्हाला बॅंक खात्यात पैसे भरण्याचे सांगण्यात येते. ही रक्कम कही हजारांत असते. तुम्ही एक-दोन वेळा पैसे भरले, की संपलं. मग तुम्ही कितीदाही संपर्क केला तर त्या थापा मारतात व वेळ मारून नेतात. असाच एक प्रकार शहरातील जवानासोबत घडला. त्यांचे चार लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले.    संशोधन होणे गरजेचे  डेटिंग साईट कायदेशीर आहेत का, नियमात आहेत का, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार वेबसाईटवर कंटेट असतो का, हेही तपासून पाहण्यासाठी यंत्रणांची गरज आहे. अशा वेबसाईट किती आहेत, त्यातील फेक किती यावरही संशोधन फसव्या वेबसाईटवर कार्यवाहीची गरज आहे.    अशी ओळखा वेबसाईट फेक की खरी  वेबसाईटला http नंतर s लागलेले असते, तसे नसेल तर ती फेक समजावी.  माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नॉर्मनुसार सेक्‍युराईड लॉक आयकॉन असतो, फेक साईटला आयकॉन नसतो.  डोमेन नेम, डोमेन एज बघावे, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग तपासून पाहावे.  कॉन्टॅक्‍ट ऍड्रेसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करावे, गुगल मॅपवर जाऊन पाहावे.  प्रायव्हसी लीगल पॉलिसी तपासून बघावी.  अबाऊट इन्फोमध्ये जाऊन वेबसाईटमागे कोण आहे याची खात्री करावी.  वेबसाईट विविध सर्च इंजिनवरही शोधावी.  सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्रामवरही सर्च केल्यास वेबसाईटबद्दल खात्री होते.  ज्या व्यक्तीला आपण भेटलोच नाही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणे धोक्‍याचेच. डेटिंग साईटला व्हिजिट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; परंतु फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. समोरील व्यक्ती आपल्याकडून कशाची अपेक्षा करते, याचा विचार करा. शक्‍यतो अशा गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. वेबसाईटची सत्यता पडताळा.  - राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.  Vertical Image:  English Headline:  Cheating From Dating Author Type:  External Author मनोज साखरे औरंगाबाद aurangabad डेटा माहिती तंत्रज्ञान गुगल फेसबुक पोलिस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, डेटा, माहिती तंत्रज्ञान, गुगल, फेसबुक, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Cheating From Dating Meta Description:  फेक वेबसाईटद्वारे गोड बोलून फसवणुकीचा फंडा Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vqvhi4
Read More
Pune Rain : पाऊस आणि त्याचे अलर्टस्!

पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत.

ग्रीन अलर्ट : ग्रीन हा अलर्ट इतर अलर्टच्या तुलनेने कमी धोकादायक असा असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम प्रमाणाचा पाऊस पडण्याचा अंदाज असतो. हा अलर्ट वर्तविण्याचे प्रमाणही कमी असते.

येलो अलर्ट : हवामानाचा अंदाज घेऊन येलो अलर्ट हा काही ठराविक वेळीच दिला जातो. हा अलर्ट जारी केल्यानंतर एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला जातो. त्यानुसार तयारी करण्याची गरज भासते. 

ऑरेंज अलर्ट : ऑरेंज अलर्ट हा अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येणाऱ्या संकटाची, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियोजन, पाऊले उचलण्याची गरज असते. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी केला जातो.  

रेड अलर्ट : धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला जातो. प्रशासनाकडून ज्याप्रकारे नियोजन केले गेले. त्याप्रकारे त्याची अंमलबजावणीचीही करण्याची गरज असते. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी

- Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री

- Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'

News Item ID: 

599-news_story-1570369656

Mobile Device Headline: 

Pune Rain : पाऊस आणि त्याचे अलर्टस्!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत.

ग्रीन अलर्ट : ग्रीन हा अलर्ट इतर अलर्टच्या तुलनेने कमी धोकादायक असा असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम प्रमाणाचा पाऊस पडण्याचा अंदाज असतो. हा अलर्ट वर्तविण्याचे प्रमाणही कमी असते.

येलो अलर्ट : हवामानाचा अंदाज घेऊन येलो अलर्ट हा काही ठराविक वेळीच दिला जातो. हा अलर्ट जारी केल्यानंतर एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला जातो. त्यानुसार तयारी करण्याची गरज भासते. 

ऑरेंज अलर्ट : ऑरेंज अलर्ट हा अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येणाऱ्या संकटाची, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियोजन, पाऊले उचलण्याची गरज असते. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी केला जातो.  

रेड अलर्ट : धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला जातो. प्रशासनाकडून ज्याप्रकारे नियोजन केले गेले. त्याप्रकारे त्याची अंमलबजावणीचीही करण्याची गरज असते. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी

- Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री

- Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'

Vertical Image: 

English Headline: 

Know more about Rain and their Alerts

Author Type: 

External Author

कृपादान आवळे

पुणे

पाऊस

महाराष्ट्र

maharashtra

हवामान

विभाग

sections

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

पुणे, पाऊस, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, विभाग, Sections, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Rain : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rain : पाऊस आणि त्याचे अलर्टस्! पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत. ग्रीन अलर्ट : ग्रीन हा अलर्ट इतर अलर्टच्या तुलनेने कमी धोकादायक असा असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम प्रमाणाचा पाऊस पडण्याचा अंदाज असतो. हा अलर्ट वर्तविण्याचे प्रमाणही कमी असते. येलो अलर्ट : हवामानाचा अंदाज घेऊन येलो अलर्ट हा काही ठराविक वेळीच दिला जातो. हा अलर्ट जारी केल्यानंतर एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला जातो. त्यानुसार तयारी करण्याची गरज भासते.  ऑरेंज अलर्ट : ऑरेंज अलर्ट हा अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येणाऱ्या संकटाची, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियोजन, पाऊले उचलण्याची गरज असते. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी केला जातो.   रेड अलर्ट : धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला जातो. प्रशासनाकडून ज्याप्रकारे नियोजन केले गेले. त्याप्रकारे त्याची अंमलबजावणीचीही करण्याची गरज असते.  वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - 'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी - Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री - Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ' News Item ID:  599-news_story-1570369656 Mobile Device Headline:  Pune Rain : पाऊस आणि त्याचे अलर्टस्! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत. ग्रीन अलर्ट : ग्रीन हा अलर्ट इतर अलर्टच्या तुलनेने कमी धोकादायक असा असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम प्रमाणाचा पाऊस पडण्याचा अंदाज असतो. हा अलर्ट वर्तविण्याचे प्रमाणही कमी असते. येलो अलर्ट : हवामानाचा अंदाज घेऊन येलो अलर्ट हा काही ठराविक वेळीच दिला जातो. हा अलर्ट जारी केल्यानंतर एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला जातो. त्यानुसार तयारी करण्याची गरज भासते.  ऑरेंज अलर्ट : ऑरेंज अलर्ट हा अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येणाऱ्या संकटाची, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियोजन, पाऊले उचलण्याची गरज असते. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी केला जातो.   रेड अलर्ट : धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला जातो. प्रशासनाकडून ज्याप्रकारे नियोजन केले गेले. त्याप्रकारे त्याची अंमलबजावणीचीही करण्याची गरज असते.  वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - 'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी - Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री - Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ' Vertical Image:  English Headline:  Know more about Rain and their Alerts Author Type:  External Author कृपादान आवळे पुणे पाऊस महाराष्ट्र maharashtra हवामान विभाग sections प्रशासन administrations Search Functional Tags:  पुणे, पाऊस, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, विभाग, Sections, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Rain : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IqVoQu
Read More
महाराष्ट्र: BJP नेता रविंद्र खरात समेत पांच लोगों की हत्या, तीन हिरासत में https://ift.tt/2OrgVwc

Saturday, October 5, 2019

अयोध्या विवाद: बहस के लिए सामाजिक कार्यकर्ता ने मांगी इजाजत https://ift.tt/2NfH8z5
श्रीनगर में नजरबंद फारूक और उमर से आज मिलेंगे नेशनल कांफ्रेंस के नेता https://ift.tt/2NfH8z5
फैक्ट चेक: बिग बॉस की 4 साल पुरानी तस्वीर सांप्रदायिक रंग देकर वायरल https://ift.tt/2AJHsgg
मुरादाबाद में पत्नी को गोली मार कर रिटायर्ड दारोगा ने की खुदकशी https://ift.tt/2LPcslr
ओशो से प्रभावित होकर सन्यासी बने थे विनोद खन्ना, मुश्किल में था परिवार https://ift.tt/333Yf9Z
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर 

ज्योतिष हे एक तत्त्व आहे. अर्थात वेदांगाशी संबंधित सर्व शास्त्रं एक तत्त्व घेऊन महद्‌तत्त्वांचा विचार करतात. माणसाचं जीवनवस्त्र किंवा माणसाच्या जीवनाचे पदर मोठे अजब असतात. या जीवनवस्त्रात गुंडाळलेली माणूस नावाची वस्तू मोबाईलसारखीच व्हायब्रेट होत असते. काहींच्या ट्युन्स कर्कश असतात. काहींच्या ट्युन्स सायलेंट असतात, तर काहींच्या ट्युन्स सायलेंटमध्येही व्हायब्रंट असतात. अशा प्रकारे अशा पाशांनी बद्ध असलेली ही माणूस नावाची वस्तू राग, द्वेष, प्रीती यांना कवटाळून कामक्रोधांच्या आवेगात सायलेंट मूडमध्येसुद्धा खदखदत असते किंवा कर्णकर्कश ट्युनमध्ये आसमंत दणाणत असते, तर काही मनुष्यरूपी मोबाईल उसने गोड आवाज घेऊन मोहाचं जाळं पसरवत असतात. 

माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. मग वेळेचं भान संपतं. ज्ञानकलेचं भान हरपतं आणि मग स्थळकाळस्थितीचंही भान राहत नाही. अशी भीषण परिस्थिती माणसाची होऊन बसते! 

हल्ली माणसानं आपल्या मेमरीमध्ये काय सेव्ह करावं किंवा करू नये याचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. माणसानं आपली मेमरी सतत अपडेट ठेवायला पाहिजे. मोहमाया वाढवणाऱ्या आणि कामक्रोधांच्या अग्नीत जाळणाऱ्या मेमरी आपल्यातून काढून टाकल्या पाहिजेत. शिवाय आपण मोबाईल जसा चार्ज करतो, तसंच गुरुस्मरणातून किंवा सद्‌विचारांतून आपण सतत चार्ज होत राहिलं पाहिजे. श्रुती-स्मृती पुराणोक्त फळं मागणाऱ्या माणसानं आपल्यातल्या श्रुती आणि स्मृती गाळून घेऊन जीवनाचं तत्त्वसार सांगणाऱ्या श्रुती-स्मृती जतन केल्या पाहिजेत. तरच माणसाचा मोहमायेतून होणारा स्मृतिभ्रंश होणार नाही,आणि तुमचा देहरूपी मोबाईल हॅंग होणार नाही. 

मित्रहो, ता. ८ ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीनंतरची पाशांकुशा एकादशी दसऱ्यानंतर येण्याचं कारण असं, की माणसानं देहभावाचं सीमोल्लंघन केल्यावर कोणतेही आशापाश जिवंत न राहता, काळाच्या कलेचा ग्राहक माणूस नावाचा मोबाईल एक अनंत जीबीची कनेक्‍टिविटी साधत एका निरतिशय अशा आनंदस्पंदातून कोजागरी पौर्णिमेकडे वाटचाल करतो! 

वैवाहिक जीवनातून सुवार्ता 
मेष : सप्ताह राजकीय व्यक्तींना मानवी उपद्रवाचा वा प्रदूषणाचा. ता. ७ चा सोमवार एकूणच आपल्या राशीस विचित्र संगतीचा. बाकी अश्‍विनी नक्षत्रास ता. १० चा गुरुवार व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनांतून लाभाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. भरणी नक्षत्रास शनिवार प्रवासात त्रासाचा. 

व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास 
वृषभ : सप्ताहाची सुरवात सप्ताहाची एकूणच संगती बिघडवणारी. व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास. रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी विचित्र भयचिंता ठेवेल. मृग नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळू शकतात. रोहिणी नक्षत्रास दसऱ्याचा दिवस अचानक धनलाभाचा. वसुली होईल. शुक्रवारी मोठी चैन कराल. 

विचित्र मानसिक दडपण येईल 
मिथुन : सप्ताहाची सुरवात घरात अशांततेची. पुनर्वसू नक्षत्रास रवी-शनी कुयोगातून विचित्र मानसिक दडपण येईल. घरगुती हेवेदावे. वास्तुविषयक व्यवहार साशंक बनतील. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ ते ११ ऑक्टोबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. स्पर्धात्मक यश. परदेशगमनाची संधी. 

नोकरीतून परदेशगमन 
कर्क : बुध-शुक्रांच्या लव‍बर्ड्‌सची जोडी क्रियाशील राहील. गोडीगुलाबीनं कामं करून घ्याल. विजयादशमीचा दिवस विजयोत्सवाचा. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्रास सप्ताहात नोकरीतून परदेशगमन. काहींना अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर बढती. आश्‍लेषास जुनाट व्याधींतून त्रास. 

रोगनिदानातून अस्वस्थता 
सिंह : सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानसिक त्रास. रोगनिदानातून अस्वस्थता. पूर्वा नक्षत्रास प्रेमभंगातून मानसिक औदासीन्य. बाकी मघा नक्षत्रास ता. ९ आणि १० हे दिवस अकल्पित यश देणारे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. नोकरीत आनंदोत्सव. व्यावसायिक वसुली. 

आई-वडिलांशी मतभेद 
कन्या : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर विचित्र पैलू दाखवणारा सप्ताह. रवी-शनी कुयोगाची विचित्र छाया राहील. काहींना राजकारणातून त्रास. आई-वडिलांशी मतभेद. हस्त नक्षत्र सप्ताहाच्या सुरवातीस अस्वस्थ राहील. उत्तरा नक्षत्रास विजयादशमीजवळ मोठे धनलाभ. शनिवार स्त्रीविरोधी. 

मोठे आर्थिक व्यवहार 
तुला : विशाखा नक्षत्रास रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी रसभंग करणारी. उत्सवसमारंभातून बेरंग. विचित्र गाठीभेटी. काहींना सुरवातीस राजकीय दहशत. स्वाती नक्षत्रास ता. ८ ते ९ ऑक्‍टोबर हे दिवस विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करणारे. मोठे आर्थिक व्यवहार. 

सप्ताह दगदगीचा 
वृश्‍चिक : सप्ताहात ‘स्टॉपिंग ॲट ऑल’ स्टेशन्सची एक लोकल गाडी राहील. एकूणच दगदगीचा सप्ताह. सप्ताहातली बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी धक्काबुक्की करणारी. सतत सांडासांड आणि नुकसानी. ज्येष्ठा नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळतील. सप्ताहात अनुराधा नक्षत्राची प्रसन्न देवदर्शनं. 

गुंतवणुकींतून लाभ 
धनू : विचित्र मानसिक दडपणाचाच सप्ताह. सप्ताहाची सुरवात रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ढगाळच. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न उद्‌भवतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरवात मानसिक गोंधळाची. मूळ नक्षत्रास यंदाचा दसरा व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा आणि उलाढालीचा. गुंतवणुकींतून लाभ. 

नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी 
मकर : सप्ताहात कौटुंबिक कलह टाळाच. रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. विश्वासू नसलेल्या आणि जुगारी, व्यसनी व्यक्तींची संगत टाळाच. श्रवण नक्षत्रास सुरवातीस यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून मनःस्ताप. उत्तराषाढास दसरा मानसन्मानाचा. नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी. 

सरकारी कामांचा पाठपुरावा करा 
कुंभ : सप्ताहात बुध आणि शुक्र हे लव्हबर्ड्‌स प्रेमस्पंदनं सोडणारे. विवाहासाठी कनेक्‍टिविटी ठेवाच. ता. ९ व १० हे दिवस शततारका व्यक्तींचेच! सर्व बाबतींत फिल्डिंग लावा. सरकारी कामांचा पाठपुरावा करा. पूर्वाभाद्रपदास शनिवार वेदनायुक्त. 

नसते उपद्‌व्याप टाळाच 
मीन : सप्ताहात ग्रहांची खराब समीकरणं होत आहेत. नसते उपद्‌व्याप टाळाच. स्त्रीवर्गाशी जपून वागा. रेवती नक्षत्रास सप्ताह नोकरीत मानवी प्रदूषणाचाच. राजकारणाचे बळी व्हाल. उत्तराभाद्रपदास शनिवार मंगळाच्या हाय व्होल्टेजचा. भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना शक्‍य. 

News Item ID: 

599-news_story-1570282778

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

ज्योतिष हे एक तत्त्व आहे. अर्थात वेदांगाशी संबंधित सर्व शास्त्रं एक तत्त्व घेऊन महद्‌तत्त्वांचा विचार करतात. माणसाचं जीवनवस्त्र किंवा माणसाच्या जीवनाचे पदर मोठे अजब असतात. या जीवनवस्त्रात गुंडाळलेली माणूस नावाची वस्तू मोबाईलसारखीच व्हायब्रेट होत असते. काहींच्या ट्युन्स कर्कश असतात. काहींच्या ट्युन्स सायलेंट असतात, तर काहींच्या ट्युन्स सायलेंटमध्येही व्हायब्रंट असतात. अशा प्रकारे अशा पाशांनी बद्ध असलेली ही माणूस नावाची वस्तू राग, द्वेष, प्रीती यांना कवटाळून कामक्रोधांच्या आवेगात सायलेंट मूडमध्येसुद्धा खदखदत असते किंवा कर्णकर्कश ट्युनमध्ये आसमंत दणाणत असते, तर काही मनुष्यरूपी मोबाईल उसने गोड आवाज घेऊन मोहाचं जाळं पसरवत असतात. 

माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. मग वेळेचं भान संपतं. ज्ञानकलेचं भान हरपतं आणि मग स्थळकाळस्थितीचंही भान राहत नाही. अशी भीषण परिस्थिती माणसाची होऊन बसते! 

हल्ली माणसानं आपल्या मेमरीमध्ये काय सेव्ह करावं किंवा करू नये याचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. माणसानं आपली मेमरी सतत अपडेट ठेवायला पाहिजे. मोहमाया वाढवणाऱ्या आणि कामक्रोधांच्या अग्नीत जाळणाऱ्या मेमरी आपल्यातून काढून टाकल्या पाहिजेत. शिवाय आपण मोबाईल जसा चार्ज करतो, तसंच गुरुस्मरणातून किंवा सद्‌विचारांतून आपण सतत चार्ज होत राहिलं पाहिजे. श्रुती-स्मृती पुराणोक्त फळं मागणाऱ्या माणसानं आपल्यातल्या श्रुती आणि स्मृती गाळून घेऊन जीवनाचं तत्त्वसार सांगणाऱ्या श्रुती-स्मृती जतन केल्या पाहिजेत. तरच माणसाचा मोहमायेतून होणारा स्मृतिभ्रंश होणार नाही,आणि तुमचा देहरूपी मोबाईल हॅंग होणार नाही. 

मित्रहो, ता. ८ ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीनंतरची पाशांकुशा एकादशी दसऱ्यानंतर येण्याचं कारण असं, की माणसानं देहभावाचं सीमोल्लंघन केल्यावर कोणतेही आशापाश जिवंत न राहता, काळाच्या कलेचा ग्राहक माणूस नावाचा मोबाईल एक अनंत जीबीची कनेक्‍टिविटी साधत एका निरतिशय अशा आनंदस्पंदातून कोजागरी पौर्णिमेकडे वाटचाल करतो! 

वैवाहिक जीवनातून सुवार्ता 
मेष : सप्ताह राजकीय व्यक्तींना मानवी उपद्रवाचा वा प्रदूषणाचा. ता. ७ चा सोमवार एकूणच आपल्या राशीस विचित्र संगतीचा. बाकी अश्‍विनी नक्षत्रास ता. १० चा गुरुवार व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनांतून लाभाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. भरणी नक्षत्रास शनिवार प्रवासात त्रासाचा. 

व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास 
वृषभ : सप्ताहाची सुरवात सप्ताहाची एकूणच संगती बिघडवणारी. व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास. रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी विचित्र भयचिंता ठेवेल. मृग नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळू शकतात. रोहिणी नक्षत्रास दसऱ्याचा दिवस अचानक धनलाभाचा. वसुली होईल. शुक्रवारी मोठी चैन कराल. 

विचित्र मानसिक दडपण येईल 
मिथुन : सप्ताहाची सुरवात घरात अशांततेची. पुनर्वसू नक्षत्रास रवी-शनी कुयोगातून विचित्र मानसिक दडपण येईल. घरगुती हेवेदावे. वास्तुविषयक व्यवहार साशंक बनतील. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ ते ११ ऑक्टोबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. स्पर्धात्मक यश. परदेशगमनाची संधी. 

नोकरीतून परदेशगमन 
कर्क : बुध-शुक्रांच्या लव‍बर्ड्‌सची जोडी क्रियाशील राहील. गोडीगुलाबीनं कामं करून घ्याल. विजयादशमीचा दिवस विजयोत्सवाचा. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्रास सप्ताहात नोकरीतून परदेशगमन. काहींना अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर बढती. आश्‍लेषास जुनाट व्याधींतून त्रास. 

रोगनिदानातून अस्वस्थता 
सिंह : सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानसिक त्रास. रोगनिदानातून अस्वस्थता. पूर्वा नक्षत्रास प्रेमभंगातून मानसिक औदासीन्य. बाकी मघा नक्षत्रास ता. ९ आणि १० हे दिवस अकल्पित यश देणारे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. नोकरीत आनंदोत्सव. व्यावसायिक वसुली. 

आई-वडिलांशी मतभेद 
कन्या : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर विचित्र पैलू दाखवणारा सप्ताह. रवी-शनी कुयोगाची विचित्र छाया राहील. काहींना राजकारणातून त्रास. आई-वडिलांशी मतभेद. हस्त नक्षत्र सप्ताहाच्या सुरवातीस अस्वस्थ राहील. उत्तरा नक्षत्रास विजयादशमीजवळ मोठे धनलाभ. शनिवार स्त्रीविरोधी. 

मोठे आर्थिक व्यवहार 
तुला : विशाखा नक्षत्रास रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी रसभंग करणारी. उत्सवसमारंभातून बेरंग. विचित्र गाठीभेटी. काहींना सुरवातीस राजकीय दहशत. स्वाती नक्षत्रास ता. ८ ते ९ ऑक्‍टोबर हे दिवस विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करणारे. मोठे आर्थिक व्यवहार. 

सप्ताह दगदगीचा 
वृश्‍चिक : सप्ताहात ‘स्टॉपिंग ॲट ऑल’ स्टेशन्सची एक लोकल गाडी राहील. एकूणच दगदगीचा सप्ताह. सप्ताहातली बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी धक्काबुक्की करणारी. सतत सांडासांड आणि नुकसानी. ज्येष्ठा नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळतील. सप्ताहात अनुराधा नक्षत्राची प्रसन्न देवदर्शनं. 

गुंतवणुकींतून लाभ 
धनू : विचित्र मानसिक दडपणाचाच सप्ताह. सप्ताहाची सुरवात रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ढगाळच. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न उद्‌भवतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरवात मानसिक गोंधळाची. मूळ नक्षत्रास यंदाचा दसरा व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा आणि उलाढालीचा. गुंतवणुकींतून लाभ. 

नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी 
मकर : सप्ताहात कौटुंबिक कलह टाळाच. रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. विश्वासू नसलेल्या आणि जुगारी, व्यसनी व्यक्तींची संगत टाळाच. श्रवण नक्षत्रास सुरवातीस यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून मनःस्ताप. उत्तराषाढास दसरा मानसन्मानाचा. नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी. 

सरकारी कामांचा पाठपुरावा करा 
कुंभ : सप्ताहात बुध आणि शुक्र हे लव्हबर्ड्‌स प्रेमस्पंदनं सोडणारे. विवाहासाठी कनेक्‍टिविटी ठेवाच. ता. ९ व १० हे दिवस शततारका व्यक्तींचेच! सर्व बाबतींत फिल्डिंग लावा. सरकारी कामांचा पाठपुरावा करा. पूर्वाभाद्रपदास शनिवार वेदनायुक्त. 

नसते उपद्‌व्याप टाळाच 
मीन : सप्ताहात ग्रहांची खराब समीकरणं होत आहेत. नसते उपद्‌व्याप टाळाच. स्त्रीवर्गाशी जपून वागा. रेवती नक्षत्रास सप्ताह नोकरीत मानवी प्रदूषणाचाच. राजकारणाचे बळी व्हाल. उत्तराभाद्रपदास शनिवार मंगळाच्या हाय व्होल्टेजचा. भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना शक्‍य. 

Vertical Image: 

English Headline: 

weekly horoscope 6 October to 12 October 2019

Author Type: 

External Author

श्रीराम भट 

राशिभविष्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य

Twitter Publish: 

Meta Description: 

माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर  ज्योतिष हे एक तत्त्व आहे. अर्थात वेदांगाशी संबंधित सर्व शास्त्रं एक तत्त्व घेऊन महद्‌तत्त्वांचा विचार करतात. माणसाचं जीवनवस्त्र किंवा माणसाच्या जीवनाचे पदर मोठे अजब असतात. या जीवनवस्त्रात गुंडाळलेली माणूस नावाची वस्तू मोबाईलसारखीच व्हायब्रेट होत असते. काहींच्या ट्युन्स कर्कश असतात. काहींच्या ट्युन्स सायलेंट असतात, तर काहींच्या ट्युन्स सायलेंटमध्येही व्हायब्रंट असतात. अशा प्रकारे अशा पाशांनी बद्ध असलेली ही माणूस नावाची वस्तू राग, द्वेष, प्रीती यांना कवटाळून कामक्रोधांच्या आवेगात सायलेंट मूडमध्येसुद्धा खदखदत असते किंवा कर्णकर्कश ट्युनमध्ये आसमंत दणाणत असते, तर काही मनुष्यरूपी मोबाईल उसने गोड आवाज घेऊन मोहाचं जाळं पसरवत असतात.  माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. मग वेळेचं भान संपतं. ज्ञानकलेचं भान हरपतं आणि मग स्थळकाळस्थितीचंही भान राहत नाही. अशी भीषण परिस्थिती माणसाची होऊन बसते!  हल्ली माणसानं आपल्या मेमरीमध्ये काय सेव्ह करावं किंवा करू नये याचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. माणसानं आपली मेमरी सतत अपडेट ठेवायला पाहिजे. मोहमाया वाढवणाऱ्या आणि कामक्रोधांच्या अग्नीत जाळणाऱ्या मेमरी आपल्यातून काढून टाकल्या पाहिजेत. शिवाय आपण मोबाईल जसा चार्ज करतो, तसंच गुरुस्मरणातून किंवा सद्‌विचारांतून आपण सतत चार्ज होत राहिलं पाहिजे. श्रुती-स्मृती पुराणोक्त फळं मागणाऱ्या माणसानं आपल्यातल्या श्रुती आणि स्मृती गाळून घेऊन जीवनाचं तत्त्वसार सांगणाऱ्या श्रुती-स्मृती जतन केल्या पाहिजेत. तरच माणसाचा मोहमायेतून होणारा स्मृतिभ्रंश होणार नाही,आणि तुमचा देहरूपी मोबाईल हॅंग होणार नाही.  मित्रहो, ता. ८ ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीनंतरची पाशांकुशा एकादशी दसऱ्यानंतर येण्याचं कारण असं, की माणसानं देहभावाचं सीमोल्लंघन केल्यावर कोणतेही आशापाश जिवंत न राहता, काळाच्या कलेचा ग्राहक माणूस नावाचा मोबाईल एक अनंत जीबीची कनेक्‍टिविटी साधत एका निरतिशय अशा आनंदस्पंदातून कोजागरी पौर्णिमेकडे वाटचाल करतो!  वैवाहिक जीवनातून सुवार्ता  मेष : सप्ताह राजकीय व्यक्तींना मानवी उपद्रवाचा वा प्रदूषणाचा. ता. ७ चा सोमवार एकूणच आपल्या राशीस विचित्र संगतीचा. बाकी अश्‍विनी नक्षत्रास ता. १० चा गुरुवार व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनांतून लाभाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. भरणी नक्षत्रास शनिवार प्रवासात त्रासाचा.  व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास  वृषभ : सप्ताहाची सुरवात सप्ताहाची एकूणच संगती बिघडवणारी. व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास. रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी विचित्र भयचिंता ठेवेल. मृग नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळू शकतात. रोहिणी नक्षत्रास दसऱ्याचा दिवस अचानक धनलाभाचा. वसुली होईल. शुक्रवारी मोठी चैन कराल.  विचित्र मानसिक दडपण येईल  मिथुन : सप्ताहाची सुरवात घरात अशांततेची. पुनर्वसू नक्षत्रास रवी-शनी कुयोगातून विचित्र मानसिक दडपण येईल. घरगुती हेवेदावे. वास्तुविषयक व्यवहार साशंक बनतील. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ ते ११ ऑक्टोबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. स्पर्धात्मक यश. परदेशगमनाची संधी.  नोकरीतून परदेशगमन  कर्क : बुध-शुक्रांच्या लव‍बर्ड्‌सची जोडी क्रियाशील राहील. गोडीगुलाबीनं कामं करून घ्याल. विजयादशमीचा दिवस विजयोत्सवाचा. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्रास सप्ताहात नोकरीतून परदेशगमन. काहींना अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर बढती. आश्‍लेषास जुनाट व्याधींतून त्रास.  रोगनिदानातून अस्वस्थता  सिंह : सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानसिक त्रास. रोगनिदानातून अस्वस्थता. पूर्वा नक्षत्रास प्रेमभंगातून मानसिक औदासीन्य. बाकी मघा नक्षत्रास ता. ९ आणि १० हे दिवस अकल्पित यश देणारे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. नोकरीत आनंदोत्सव. व्यावसायिक वसुली.  आई-वडिलांशी मतभेद  कन्या : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर विचित्र पैलू दाखवणारा सप्ताह. रवी-शनी कुयोगाची विचित्र छाया राहील. काहींना राजकारणातून त्रास. आई-वडिलांशी मतभेद. हस्त नक्षत्र सप्ताहाच्या सुरवातीस अस्वस्थ राहील. उत्तरा नक्षत्रास विजयादशमीजवळ मोठे धनलाभ. शनिवार स्त्रीविरोधी.  मोठे आर्थिक व्यवहार  तुला : विशाखा नक्षत्रास रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी रसभंग करणारी. उत्सवसमारंभातून बेरंग. विचित्र गाठीभेटी. काहींना सुरवातीस राजकीय दहशत. स्वाती नक्षत्रास ता. ८ ते ९ ऑक्‍टोबर हे दिवस विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करणारे. मोठे आर्थिक व्यवहार.  सप्ताह दगदगीचा  वृश्‍चिक : सप्ताहात ‘स्टॉपिंग ॲट ऑल’ स्टेशन्सची एक लोकल गाडी राहील. एकूणच दगदगीचा सप्ताह. सप्ताहातली बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी धक्काबुक्की करणारी. सतत सांडासांड आणि नुकसानी. ज्येष्ठा नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळतील. सप्ताहात अनुराधा नक्षत्राची प्रसन्न देवदर्शनं.  गुंतवणुकींतून लाभ  धनू : विचित्र मानसिक दडपणाचाच सप्ताह. सप्ताहाची सुरवात रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ढगाळच. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न उद्‌भवतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरवात मानसिक गोंधळाची. मूळ नक्षत्रास यंदाचा दसरा व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा आणि उलाढालीचा. गुंतवणुकींतून लाभ.  नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी  मकर : सप्ताहात कौटुंबिक कलह टाळाच. रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. विश्वासू नसलेल्या आणि जुगारी, व्यसनी व्यक्तींची संगत टाळाच. श्रवण नक्षत्रास सुरवातीस यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून मनःस्ताप. उत्तराषाढास दसरा मानसन्मानाचा. नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी.  सरकारी कामांचा पाठपुरावा करा  कुंभ : सप्ताहात बुध आणि शुक्र हे लव्हबर्ड्‌स प्रेमस्पंदनं सोडणारे. विवाहासाठी कनेक्‍टिविटी ठेवाच. ता. ९ व १० हे दिवस शततारका व्यक्तींचेच! सर्व बाबतींत फिल्डिंग लावा. सरकारी कामांचा पाठपुरावा करा. पूर्वाभाद्रपदास शनिवार वेदनायुक्त.  नसते उपद्‌व्याप टाळाच  मीन : सप्ताहात ग्रहांची खराब समीकरणं होत आहेत. नसते उपद्‌व्याप टाळाच. स्त्रीवर्गाशी जपून वागा. रेवती नक्षत्रास सप्ताह नोकरीत मानवी प्रदूषणाचाच. राजकारणाचे बळी व्हाल. उत्तराभाद्रपदास शनिवार मंगळाच्या हाय व्होल्टेजचा. भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना शक्‍य.  News Item ID:  599-news_story-1570282778 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  ज्योतिष हे एक तत्त्व आहे. अर्थात वेदांगाशी संबंधित सर्व शास्त्रं एक तत्त्व घेऊन महद्‌तत्त्वांचा विचार करतात. माणसाचं जीवनवस्त्र किंवा माणसाच्या जीवनाचे पदर मोठे अजब असतात. या जीवनवस्त्रात गुंडाळलेली माणूस नावाची वस्तू मोबाईलसारखीच व्हायब्रेट होत असते. काहींच्या ट्युन्स कर्कश असतात. काहींच्या ट्युन्स सायलेंट असतात, तर काहींच्या ट्युन्स सायलेंटमध्येही व्हायब्रंट असतात. अशा प्रकारे अशा पाशांनी बद्ध असलेली ही माणूस नावाची वस्तू राग, द्वेष, प्रीती यांना कवटाळून कामक्रोधांच्या आवेगात सायलेंट मूडमध्येसुद्धा खदखदत असते किंवा कर्णकर्कश ट्युनमध्ये आसमंत दणाणत असते, तर काही मनुष्यरूपी मोबाईल उसने गोड आवाज घेऊन मोहाचं जाळं पसरवत असतात.  माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. मग वेळेचं भान संपतं. ज्ञानकलेचं भान हरपतं आणि मग स्थळकाळस्थितीचंही भान राहत नाही. अशी भीषण परिस्थिती माणसाची होऊन बसते!  हल्ली माणसानं आपल्या मेमरीमध्ये काय सेव्ह करावं किंवा करू नये याचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. माणसानं आपली मेमरी सतत अपडेट ठेवायला पाहिजे. मोहमाया वाढवणाऱ्या आणि कामक्रोधांच्या अग्नीत जाळणाऱ्या मेमरी आपल्यातून काढून टाकल्या पाहिजेत. शिवाय आपण मोबाईल जसा चार्ज करतो, तसंच गुरुस्मरणातून किंवा सद्‌विचारांतून आपण सतत चार्ज होत राहिलं पाहिजे. श्रुती-स्मृती पुराणोक्त फळं मागणाऱ्या माणसानं आपल्यातल्या श्रुती आणि स्मृती गाळून घेऊन जीवनाचं तत्त्वसार सांगणाऱ्या श्रुती-स्मृती जतन केल्या पाहिजेत. तरच माणसाचा मोहमायेतून होणारा स्मृतिभ्रंश होणार नाही,आणि तुमचा देहरूपी मोबाईल हॅंग होणार नाही.  मित्रहो, ता. ८ ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीनंतरची पाशांकुशा एकादशी दसऱ्यानंतर येण्याचं कारण असं, की माणसानं देहभावाचं सीमोल्लंघन केल्यावर कोणतेही आशापाश जिवंत न राहता, काळाच्या कलेचा ग्राहक माणूस नावाचा मोबाईल एक अनंत जीबीची कनेक्‍टिविटी साधत एका निरतिशय अशा आनंदस्पंदातून कोजागरी पौर्णिमेकडे वाटचाल करतो!  वैवाहिक जीवनातून सुवार्ता  मेष : सप्ताह राजकीय व्यक्तींना मानवी उपद्रवाचा वा प्रदूषणाचा. ता. ७ चा सोमवार एकूणच आपल्या राशीस विचित्र संगतीचा. बाकी अश्‍विनी नक्षत्रास ता. १० चा गुरुवार व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनांतून लाभाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. भरणी नक्षत्रास शनिवार प्रवासात त्रासाचा.  व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास  वृषभ : सप्ताहाची सुरवात सप्ताहाची एकूणच संगती बिघडवणारी. व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास. रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी विचित्र भयचिंता ठेवेल. मृग नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळू शकतात. रोहिणी नक्षत्रास दसऱ्याचा दिवस अचानक धनलाभाचा. वसुली होईल. शुक्रवारी मोठी चैन कराल.  विचित्र मानसिक दडपण येईल  मिथुन : सप्ताहाची सुरवात घरात अशांततेची. पुनर्वसू नक्षत्रास रवी-शनी कुयोगातून विचित्र मानसिक दडपण येईल. घरगुती हेवेदावे. वास्तुविषयक व्यवहार साशंक बनतील. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ ते ११ ऑक्टोबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. स्पर्धात्मक यश. परदेशगमनाची संधी.  नोकरीतून परदेशगमन  कर्क : बुध-शुक्रांच्या लव‍बर्ड्‌सची जोडी क्रियाशील राहील. गोडीगुलाबीनं कामं करून घ्याल. विजयादशमीचा दिवस विजयोत्सवाचा. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्रास सप्ताहात नोकरीतून परदेशगमन. काहींना अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर बढती. आश्‍लेषास जुनाट व्याधींतून त्रास.  रोगनिदानातून अस्वस्थता  सिंह : सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानसिक त्रास. रोगनिदानातून अस्वस्थता. पूर्वा नक्षत्रास प्रेमभंगातून मानसिक औदासीन्य. बाकी मघा नक्षत्रास ता. ९ आणि १० हे दिवस अकल्पित यश देणारे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. नोकरीत आनंदोत्सव. व्यावसायिक वसुली.  आई-वडिलांशी मतभेद  कन्या : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर विचित्र पैलू दाखवणारा सप्ताह. रवी-शनी कुयोगाची विचित्र छाया राहील. काहींना राजकारणातून त्रास. आई-वडिलांशी मतभेद. हस्त नक्षत्र सप्ताहाच्या सुरवातीस अस्वस्थ राहील. उत्तरा नक्षत्रास विजयादशमीजवळ मोठे धनलाभ. शनिवार स्त्रीविरोधी.  मोठे आर्थिक व्यवहार  तुला : विशाखा नक्षत्रास रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी रसभंग करणारी. उत्सवसमारंभातून बेरंग. विचित्र गाठीभेटी. काहींना सुरवातीस राजकीय दहशत. स्वाती नक्षत्रास ता. ८ ते ९ ऑक्‍टोबर हे दिवस विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करणारे. मोठे आर्थिक व्यवहार.  सप्ताह दगदगीचा  वृश्‍चिक : सप्ताहात ‘स्टॉपिंग ॲट ऑल’ स्टेशन्सची एक लोकल गाडी राहील. एकूणच दगदगीचा सप्ताह. सप्ताहातली बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी धक्काबुक्की करणारी. सतत सांडासांड आणि नुकसानी. ज्येष्ठा नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळतील. सप्ताहात अनुराधा नक्षत्राची प्रसन्न देवदर्शनं.  गुंतवणुकींतून लाभ  धनू : विचित्र मानसिक दडपणाचाच सप्ताह. सप्ताहाची सुरवात रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ढगाळच. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न उद्‌भवतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरवात मानसिक गोंधळाची. मूळ नक्षत्रास यंदाचा दसरा व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा आणि उलाढालीचा. गुंतवणुकींतून लाभ.  नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी  मकर : सप्ताहात कौटुंबिक कलह टाळाच. रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. विश्वासू नसलेल्या आणि जुगारी, व्यसनी व्यक्तींची संगत टाळाच. श्रवण नक्षत्रास सुरवातीस यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून मनःस्ताप. उत्तराषाढास दसरा मानसन्मानाचा. नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी.  सरकारी कामांचा पाठपुरावा करा  कुंभ : सप्ताहात बुध आणि शुक्र हे लव्हबर्ड्‌स प्रेमस्पंदनं सोडणारे. विवाहासाठी कनेक्‍टिविटी ठेवाच. ता. ९ व १० हे दिवस शततारका व्यक्तींचेच! सर्व बाबतींत फिल्डिंग लावा. सरकारी कामांचा पाठपुरावा करा. पूर्वाभाद्रपदास शनिवार वेदनायुक्त.  नसते उपद्‌व्याप टाळाच  मीन : सप्ताहात ग्रहांची खराब समीकरणं होत आहेत. नसते उपद्‌व्याप टाळाच. स्त्रीवर्गाशी जपून वागा. रेवती नक्षत्रास सप्ताह नोकरीत मानवी प्रदूषणाचाच. राजकारणाचे बळी व्हाल. उत्तराभाद्रपदास शनिवार मंगळाच्या हाय व्होल्टेजचा. भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना शक्‍य.  Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 6 October to 12 October 2019 Author Type:  External Author श्रीराम भट  राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VfML0m
Read More
नवदुर्गा का आठवां स्वरूप है मां महागौरी, अष्टमी पर ऐेसे करें प्रसन्न https://ift.tt/2AMYMks
यूपी: फर्जी कागजात से 61 टीचर्स को मिली नौकरी, खुलासा होने पर बर्खास्त https://ift.tt/31S32Lt