Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 3, 2019

Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा

विधानसभा 2019
पुणे - एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यावर विश्‍वास नाही. युती झाली तरी शिवसेनेच्या पदरी किती आणि कोणत्या जागा पडणार, या बाबतची कल्पनादेखील शहर पातळीवरील नेत्यांना नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुलाखतीसाठी आलेले भाजपचे निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, तर काय होऊ शकते, याचा आढावा घेतला. त्यामुळे शहर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर नेमके काय चालले आहे, याबाबत शिवसेनेचे ‘वाघ’ अंधारातच  आहेत.

News Item ID: 

599-news_story-1567536395

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

विधानसभा 2019
पुणे - एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यावर विश्‍वास नाही. युती झाली तरी शिवसेनेच्या पदरी किती आणि कोणत्या जागा पडणार, या बाबतची कल्पनादेखील शहर पातळीवरील नेत्यांना नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुलाखतीसाठी आलेले भाजपचे निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, तर काय होऊ शकते, याचा आढावा घेतला. त्यामुळे शहर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर नेमके काय चालले आहे, याबाबत शिवसेनेचे ‘वाघ’ अंधारातच  आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

How many seats will the Shiv Sena

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

भाजप

शिवसेना

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, भाजप, शिवसेना

Twitter Publish: 

Meta Description: 

एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा विधानसभा 2019 पुणे - एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे. भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यावर विश्‍वास नाही. युती झाली तरी शिवसेनेच्या पदरी किती आणि कोणत्या जागा पडणार, या बाबतची कल्पनादेखील शहर पातळीवरील नेत्यांना नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुलाखतीसाठी आलेले भाजपचे निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, तर काय होऊ शकते, याचा आढावा घेतला. त्यामुळे शहर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर नेमके काय चालले आहे, याबाबत शिवसेनेचे ‘वाघ’ अंधारातच  आहेत. News Item ID:  599-news_story-1567536395 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 पुणे - एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे. भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यावर विश्‍वास नाही. युती झाली तरी शिवसेनेच्या पदरी किती आणि कोणत्या जागा पडणार, या बाबतची कल्पनादेखील शहर पातळीवरील नेत्यांना नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुलाखतीसाठी आलेले भाजपचे निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, तर काय होऊ शकते, याचा आढावा घेतला. त्यामुळे शहर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर नेमके काय चालले आहे, याबाबत शिवसेनेचे ‘वाघ’ अंधारातच  आहेत. Vertical Image:  English Headline:  How many seats will the Shiv Sena Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे भाजप शिवसेना Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, भाजप, शिवसेना Twitter Publish:  Meta Description:  एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30Vmoij
Read More

Monday, September 2, 2019

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन

पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्सच्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युरेका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. सुनील मुखी, सूर्यकांत कुलकर्णी, दीनानाथ खोळकर, राहुल कराड, डॉ. एस. परशुरामन आदी या वेळी उपस्थित होते. 

डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भाषा ही प्रगतीचे द्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जास्तीत जास्त भाषा अवगत करून आपले ज्ञान वाढवावे. वर्तमानकाळातील ज्या पद्धतीचे शिक्षण आहे, त्यात हव्या त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अशा वेळेस खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करावेत. भारताने अंतराळ क्षेत्रात चांद्रयान आणि मंगळयानच्या माध्यमातून केलेले कार्य जगासमोर आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी त्यांना सर्वंकष शिक्षण दिले पाहिजे.'' 

कुलकर्णी म्हणाले, ''देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यातील असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित पाठ्यक्रम शहरी व ग्रामीण भागात सुरू करावेत.'' 

डॉ. मुखी म्हणाले, ''ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे. विज्ञान समजणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांना समजणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विज्ञानाच्या माध्यमातून जे काही निर्मित करू त्याचा फायदा समाजाला करणे गरजेचे आहे.'' डॉ. व्ही. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुचित्रा खोजे व डॉ. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. 

विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती ठेवावी 
''जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे. त्यांच्या मतानुसार देशाला सुपर पॉवरपेक्षा हॅपी भारत बनवावे. विद्यार्थ्यांनी सदैव शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातसुध्दा कलेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा,'' असे खोळकर यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1567445522

Mobile Device Headline: 

सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्सच्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युरेका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. सुनील मुखी, सूर्यकांत कुलकर्णी, दीनानाथ खोळकर, राहुल कराड, डॉ. एस. परशुरामन आदी या वेळी उपस्थित होते. 

डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भाषा ही प्रगतीचे द्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जास्तीत जास्त भाषा अवगत करून आपले ज्ञान वाढवावे. वर्तमानकाळातील ज्या पद्धतीचे शिक्षण आहे, त्यात हव्या त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अशा वेळेस खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करावेत. भारताने अंतराळ क्षेत्रात चांद्रयान आणि मंगळयानच्या माध्यमातून केलेले कार्य जगासमोर आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी त्यांना सर्वंकष शिक्षण दिले पाहिजे.'' 

कुलकर्णी म्हणाले, ''देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यातील असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित पाठ्यक्रम शहरी व ग्रामीण भागात सुरू करावेत.'' 

डॉ. मुखी म्हणाले, ''ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे. विज्ञान समजणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांना समजणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विज्ञानाच्या माध्यमातून जे काही निर्मित करू त्याचा फायदा समाजाला करणे गरजेचे आहे.'' डॉ. व्ही. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुचित्रा खोजे व डॉ. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. 

विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती ठेवावी 
''जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे. त्यांच्या मतानुसार देशाला सुपर पॉवरपेक्षा हॅपी भारत बनवावे. विद्यार्थ्यांनी सदैव शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातसुध्दा कलेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा,'' असे खोळकर यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

The need for open education with addition of the arts teaching says K Kasturirangan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

भारतरत्न

पुणे

शिक्षण

रोजगार

education

employment

bharat ratna

Search Functional Tags: 

भारत, भारतरत्न, पुणे, शिक्षण, रोजगार, Education, Employment, Bharat Ratna

Twitter Publish: 

Meta Description: 

''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्सच्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युरेका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. सुनील मुखी, सूर्यकांत कुलकर्णी, दीनानाथ खोळकर, राहुल कराड, डॉ. एस. परशुरामन आदी या वेळी उपस्थित होते.  डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भाषा ही प्रगतीचे द्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जास्तीत जास्त भाषा अवगत करून आपले ज्ञान वाढवावे. वर्तमानकाळातील ज्या पद्धतीचे शिक्षण आहे, त्यात हव्या त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अशा वेळेस खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करावेत. भारताने अंतराळ क्षेत्रात चांद्रयान आणि मंगळयानच्या माध्यमातून केलेले कार्य जगासमोर आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी त्यांना सर्वंकष शिक्षण दिले पाहिजे.''  कुलकर्णी म्हणाले, ''देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यातील असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित पाठ्यक्रम शहरी व ग्रामीण भागात सुरू करावेत.''  डॉ. मुखी म्हणाले, ''ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे. विज्ञान समजणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांना समजणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विज्ञानाच्या माध्यमातून जे काही निर्मित करू त्याचा फायदा समाजाला करणे गरजेचे आहे.'' डॉ. व्ही. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुचित्रा खोजे व डॉ. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.  विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती ठेवावी  ''जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे. त्यांच्या मतानुसार देशाला सुपर पॉवरपेक्षा हॅपी भारत बनवावे. विद्यार्थ्यांनी सदैव शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातसुध्दा कलेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा,'' असे खोळकर यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1567445522 Mobile Device Headline:  सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्सच्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युरेका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. सुनील मुखी, सूर्यकांत कुलकर्णी, दीनानाथ खोळकर, राहुल कराड, डॉ. एस. परशुरामन आदी या वेळी उपस्थित होते.  डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भाषा ही प्रगतीचे द्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जास्तीत जास्त भाषा अवगत करून आपले ज्ञान वाढवावे. वर्तमानकाळातील ज्या पद्धतीचे शिक्षण आहे, त्यात हव्या त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अशा वेळेस खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करावेत. भारताने अंतराळ क्षेत्रात चांद्रयान आणि मंगळयानच्या माध्यमातून केलेले कार्य जगासमोर आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी त्यांना सर्वंकष शिक्षण दिले पाहिजे.''  कुलकर्णी म्हणाले, ''देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यातील असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित पाठ्यक्रम शहरी व ग्रामीण भागात सुरू करावेत.''  डॉ. मुखी म्हणाले, ''ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे. विज्ञान समजणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांना समजणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विज्ञानाच्या माध्यमातून जे काही निर्मित करू त्याचा फायदा समाजाला करणे गरजेचे आहे.'' डॉ. व्ही. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुचित्रा खोजे व डॉ. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.  विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती ठेवावी  ''जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे. त्यांच्या मतानुसार देशाला सुपर पॉवरपेक्षा हॅपी भारत बनवावे. विद्यार्थ्यांनी सदैव शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातसुध्दा कलेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा,'' असे खोळकर यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  The need for open education with addition of the arts teaching says K Kasturirangan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत भारतरत्न पुणे शिक्षण रोजगार education employment bharat ratna Search Functional Tags:  भारत, भारतरत्न, पुणे, शिक्षण, रोजगार, Education, Employment, Bharat Ratna Twitter Publish:  Meta Description:  ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZrM6yi
Read More
आज श्रीनगर जाएंगे मोदी सरकार के मंत्री-अधिकारी, सुरक्षा पर भी चर्चा https://ift.tt/2NfH8z5
UP में 20 IAS और 4 PCS का तबादला, मुकेश मेश्राम बने लखनऊ के नए कमिश्नर https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर पर PAK की बौखलाहट जारी, 35 देशों के नेताओं से बात करेंगे इमरान खान https://ift.tt/2zOaAlS
ग्रेटर नोएडा: गौर सिटी-2 में लोगों का हंगामा, बिल्डर के खिलाफ नारेबाजी https://ift.tt/2NfH8z5
पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड!

पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला. 

पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1567445102

Mobile Device Headline: 

पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला. 

पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

Vertical Image: 

English Headline: 

Pune Smart City just signed a deal with Dell Company

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

स्मार्ट सिटी

कंपनी

मंत्रालय

आरोग्य

पोलिस

प्रदूषण

शिक्षण

उपक्रम

Search Functional Tags: 

पुणे, स्मार्ट सिटी, कंपनी, मंत्रालय, आरोग्य, पोलिस, प्रदूषण, शिक्षण, उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1567445102 Mobile Device Headline:  पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Pune Smart City just signed a deal with Dell Company Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्मार्ट सिटी कंपनी मंत्रालय आरोग्य पोलिस प्रदूषण शिक्षण उपक्रम Search Functional Tags:  पुणे, स्मार्ट सिटी, कंपनी, मंत्रालय, आरोग्य, पोलिस, प्रदूषण, शिक्षण, उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HE42dW
Read More
धुळे स्फोट: ‘अशा कंपन्यांना योग्य शासन केलं पाहिजे’ म्हणणारा दुर्गेशच स्फोटात गेला - ग्राउंड रिपोर्ट
राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक

पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते. 

देशात एक जून ते 2 सप्टेंबर या काळात पावसाची राज्यनिहाय माहिती हवामान खात्याने सोमवारी प्रसिद्ध केली. देशात पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 723.8 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 725.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रात 21 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या कालावधीत महाराष्ट्रात 841.8 मिलिमीटर पाऊस पडतो.

या वर्षी राज्यात 1020.5 मिलिमीटर पाऊस पडला. राजस्थानमध्ये 358.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तेथे 483.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत 35 टक्के पाऊस पडला. गोव्यात सरासरीपेक्षा 25 टक्के, अंदमान-निकोबार येथे 44 टक्के, लक्षद्वीपमध्ये 28 टक्के, तर दादरी-नगर-हवेली येथे सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. 

दुष्काळी जिल्ह्यांना दिलासा 
राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाने पावसाची सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. 

दृष्टिक्षेपात पाऊस 
हवामान उपविभाग ...... सरासरी पाऊस ........ प्रत्यक्षात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
कोकण .................. 2554.7 ............ 3447.8 
मध्य महाराष्ट्र ........... 606.2 ............... 929.6 
मराठवाडा .............. 518.9 ................ 427.3 
विदर्भ ................... 803.2 ................ 775 

पुणे, नाशिक, नंदुरबारमध्ये सर्वाधिक पाऊस 
राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात पडला आहे. तेथे सरासरीपेक्षा 110 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. नाशिक येथे 66 आणि नंदुरबार येथे 60 टक्के पाऊस पडला. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त (60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) पाऊस पडला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदल्याची माहिती देण्यात आली. 

राज्यातील पावसाचा अंदाज 
3 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस 25 ते 50 टक्के पडणार. 
4 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता.

News Item ID: 

599-news_story-1567446145

Mobile Device Headline: 

राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते. 

देशात एक जून ते 2 सप्टेंबर या काळात पावसाची राज्यनिहाय माहिती हवामान खात्याने सोमवारी प्रसिद्ध केली. देशात पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 723.8 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 725.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रात 21 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या कालावधीत महाराष्ट्रात 841.8 मिलिमीटर पाऊस पडतो.

या वर्षी राज्यात 1020.5 मिलिमीटर पाऊस पडला. राजस्थानमध्ये 358.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तेथे 483.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत 35 टक्के पाऊस पडला. गोव्यात सरासरीपेक्षा 25 टक्के, अंदमान-निकोबार येथे 44 टक्के, लक्षद्वीपमध्ये 28 टक्के, तर दादरी-नगर-हवेली येथे सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. 

दुष्काळी जिल्ह्यांना दिलासा 
राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाने पावसाची सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. 

दृष्टिक्षेपात पाऊस 
हवामान उपविभाग ...... सरासरी पाऊस ........ प्रत्यक्षात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
कोकण .................. 2554.7 ............ 3447.8 
मध्य महाराष्ट्र ........... 606.2 ............... 929.6 
मराठवाडा .............. 518.9 ................ 427.3 
विदर्भ ................... 803.2 ................ 775 

पुणे, नाशिक, नंदुरबारमध्ये सर्वाधिक पाऊस 
राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात पडला आहे. तेथे सरासरीपेक्षा 110 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. नाशिक येथे 66 आणि नंदुरबार येथे 60 टक्के पाऊस पडला. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त (60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) पाऊस पडला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदल्याची माहिती देण्यात आली. 

राज्यातील पावसाचा अंदाज 
3 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस 25 ते 50 टक्के पडणार. 
4 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता.

Vertical Image: 

English Headline: 

Strong rainfall performance in Maharashtra State

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

महाराष्ट्र

maharashtra

राजस्थान

हवामान

पाऊस

पूर

floods

विदर्भ

कोकण

नंदुरबार

नाशिक

पालघर

रायगड

सिंधुदुर्ग

कोल्हापूर

Search Functional Tags: 

पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, राजस्थान, हवामान, पाऊस, पूर, Floods, विदर्भ, कोकण, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते.  देशात एक जून ते 2 सप्टेंबर या काळात पावसाची राज्यनिहाय माहिती हवामान खात्याने सोमवारी प्रसिद्ध केली. देशात पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 723.8 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 725.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रात 21 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या कालावधीत महाराष्ट्रात 841.8 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी राज्यात 1020.5 मिलिमीटर पाऊस पडला. राजस्थानमध्ये 358.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तेथे 483.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत 35 टक्के पाऊस पडला. गोव्यात सरासरीपेक्षा 25 टक्के, अंदमान-निकोबार येथे 44 टक्के, लक्षद्वीपमध्ये 28 टक्के, तर दादरी-नगर-हवेली येथे सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले.  दुष्काळी जिल्ह्यांना दिलासा  राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाने पावसाची सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला.  दृष्टिक्षेपात पाऊस  हवामान उपविभाग ...... सरासरी पाऊस ........ प्रत्यक्षात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)  कोकण .................. 2554.7 ............ 3447.8  मध्य महाराष्ट्र ........... 606.2 ............... 929.6  मराठवाडा .............. 518.9 ................ 427.3  विदर्भ ................... 803.2 ................ 775  पुणे, नाशिक, नंदुरबारमध्ये सर्वाधिक पाऊस  राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात पडला आहे. तेथे सरासरीपेक्षा 110 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. नाशिक येथे 66 आणि नंदुरबार येथे 60 टक्के पाऊस पडला. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त (60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) पाऊस पडला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदल्याची माहिती देण्यात आली.  राज्यातील पावसाचा अंदाज  3 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस 25 ते 50 टक्के पडणार.  4 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता. News Item ID:  599-news_story-1567446145 Mobile Device Headline:  राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते.  देशात एक जून ते 2 सप्टेंबर या काळात पावसाची राज्यनिहाय माहिती हवामान खात्याने सोमवारी प्रसिद्ध केली. देशात पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 723.8 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 725.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रात 21 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या कालावधीत महाराष्ट्रात 841.8 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी राज्यात 1020.5 मिलिमीटर पाऊस पडला. राजस्थानमध्ये 358.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तेथे 483.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत 35 टक्के पाऊस पडला. गोव्यात सरासरीपेक्षा 25 टक्के, अंदमान-निकोबार येथे 44 टक्के, लक्षद्वीपमध्ये 28 टक्के, तर दादरी-नगर-हवेली येथे सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले.  दुष्काळी जिल्ह्यांना दिलासा  राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाने पावसाची सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला.  दृष्टिक्षेपात पाऊस  हवामान उपविभाग ...... सरासरी पाऊस ........ प्रत्यक्षात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)  कोकण .................. 2554.7 ............ 3447.8  मध्य महाराष्ट्र ........... 606.2 ............... 929.6  मराठवाडा .............. 518.9 ................ 427.3  विदर्भ ................... 803.2 ................ 775  पुणे, नाशिक, नंदुरबारमध्ये सर्वाधिक पाऊस  राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात पडला आहे. तेथे सरासरीपेक्षा 110 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. नाशिक येथे 66 आणि नंदुरबार येथे 60 टक्के पाऊस पडला. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त (60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) पाऊस पडला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदल्याची माहिती देण्यात आली.  राज्यातील पावसाचा अंदाज  3 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस 25 ते 50 टक्के पडणार.  4 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता. Vertical Image:  English Headline:  Strong rainfall performance in Maharashtra State Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महाराष्ट्र maharashtra राजस्थान हवामान पाऊस पूर floods विदर्भ कोकण नंदुरबार नाशिक पालघर रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर Search Functional Tags:  पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, राजस्थान, हवामान, पाऊस, पूर, Floods, विदर्भ, कोकण, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NMmi99
Read More
राजधानी दिल्लीत गणरायांचे जल्लोषात स्वागत 

नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनातील उत्सव समितिच्या वतीने महाराष्ट्र सदनाचे निवासी सहआयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

तत्पूर्वी कोपर्निकस मार्गावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, मंत्रोच्चार व "श्रीं'ची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व परिक्षेत्रातील जवळपास 40 मराठी गणेशोत्सव मंडळांतही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन या वर्षी करण्यात आले आहे. 

सांस्कृतिक मेजवानी 
सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता आनंद विहार, गुडगाव, नोएडा या भागांतील मंडळांनीही ती परंपरा सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे यंदा दिल्ली हाट येथे दररोज तर मावळणकर सभागृहात सहा ते आठ सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले. ता. सहा रोजी "शांतेचं कार्टं चालू आहे' व सात सप्टेंबरला "वेलकम जिंदगी' हे नाटक व आठ तारखेला "सूर नवा ध्यास नवा' हा बालकलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1567448975

Mobile Device Headline: 

राजधानी दिल्लीत गणरायांचे जल्लोषात स्वागत 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनातील उत्सव समितिच्या वतीने महाराष्ट्र सदनाचे निवासी सहआयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

तत्पूर्वी कोपर्निकस मार्गावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, मंत्रोच्चार व "श्रीं'ची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व परिक्षेत्रातील जवळपास 40 मराठी गणेशोत्सव मंडळांतही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन या वर्षी करण्यात आले आहे. 

सांस्कृतिक मेजवानी 
सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता आनंद विहार, गुडगाव, नोएडा या भागांतील मंडळांनीही ती परंपरा सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे यंदा दिल्ली हाट येथे दररोज तर मावळणकर सभागृहात सहा ते आठ सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले. ता. सहा रोजी "शांतेचं कार्टं चालू आहे' व सात सप्टेंबरला "वेलकम जिंदगी' हे नाटक व आठ तारखेला "सूर नवा ध्यास नवा' हा बालकलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

People welcomes Shree Ganesh in Delhi

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

दिल्ली

गणपती

गणेशोत्सव

महाराष्ट्र

सरकार

Search Functional Tags: 

दिल्ली, गणपती, गणेशोत्सव, महाराष्ट्र, सरकार

Twitter Publish: 

Meta Description: 

नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राजधानी दिल्लीत गणरायांचे जल्लोषात स्वागत  नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनातील उत्सव समितिच्या वतीने महाराष्ट्र सदनाचे निवासी सहआयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी कोपर्निकस मार्गावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, मंत्रोच्चार व "श्रीं'ची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व परिक्षेत्रातील जवळपास 40 मराठी गणेशोत्सव मंडळांतही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन या वर्षी करण्यात आले आहे.  सांस्कृतिक मेजवानी  सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता आनंद विहार, गुडगाव, नोएडा या भागांतील मंडळांनीही ती परंपरा सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे यंदा दिल्ली हाट येथे दररोज तर मावळणकर सभागृहात सहा ते आठ सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले. ता. सहा रोजी "शांतेचं कार्टं चालू आहे' व सात सप्टेंबरला "वेलकम जिंदगी' हे नाटक व आठ तारखेला "सूर नवा ध्यास नवा' हा बालकलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. News Item ID:  599-news_story-1567448975 Mobile Device Headline:  राजधानी दिल्लीत गणरायांचे जल्लोषात स्वागत  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनातील उत्सव समितिच्या वतीने महाराष्ट्र सदनाचे निवासी सहआयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी कोपर्निकस मार्गावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, मंत्रोच्चार व "श्रीं'ची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व परिक्षेत्रातील जवळपास 40 मराठी गणेशोत्सव मंडळांतही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन या वर्षी करण्यात आले आहे.  सांस्कृतिक मेजवानी  सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता आनंद विहार, गुडगाव, नोएडा या भागांतील मंडळांनीही ती परंपरा सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे यंदा दिल्ली हाट येथे दररोज तर मावळणकर सभागृहात सहा ते आठ सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले. ता. सहा रोजी "शांतेचं कार्टं चालू आहे' व सात सप्टेंबरला "वेलकम जिंदगी' हे नाटक व आठ तारखेला "सूर नवा ध्यास नवा' हा बालकलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. Vertical Image:  English Headline:  People welcomes Shree Ganesh in Delhi Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क दिल्ली गणपती गणेशोत्सव महाराष्ट्र सरकार Search Functional Tags:  दिल्ली, गणपती, गणेशोत्सव, महाराष्ट्र, सरकार Twitter Publish:  Meta Description:  नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MQMM9D
Read More
PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा
निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. 

 

आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान
भरपाई द्यावी.  
- शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी. 

घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.'' 
- नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर. 

News Item ID: 

599-news_story-1567446394

Mobile Device Headline: 

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा
निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. 

 

आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान
भरपाई द्यावी.  
- शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी. 

घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.'' 
- नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर. 

Vertical Image: 

English Headline: 

News about Pradhan Mantri Awas Yojana

Author Type: 

External Author

माधव इतबारे

औरंगाबाद

aurangabad

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad

Twitter Publish: 

Meta Keyword: 

News about Pradhan Mantri Awas Yojana

Meta Description: 

पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्याने जुने घर पाडले, आता म्हणे नियमात बसत  नाही 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत.    आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान भरपाई द्यावी.   - शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी.  घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.''  - नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर.  News Item ID:  599-news_story-1567446394 Mobile Device Headline:  PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत.    आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान भरपाई द्यावी.   - शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी.  घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.''  - नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर.  Vertical Image:  English Headline:  News about Pradhan Mantri Awas Yojana Author Type:  External Author माधव इतबारे औरंगाबाद aurangabad Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad Twitter Publish:  Meta Keyword:  News about Pradhan Mantri Awas Yojana Meta Description:  पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्याने जुने घर पाडले, आता म्हणे नियमात बसत  नाही  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30R9n9j
Read More
खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड

नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.

आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती.

तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल. 
 

News Item ID: 

599-news_story-1567446812

Mobile Device Headline: 

खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.

आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती.

तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल. 
 

Vertical Image: 

English Headline: 

Good news! Now you can get PAN card without applying

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पॅन कार्ड

सीबीडीटी

आधार कार्ड

प्राप्तिकर

अर्थसंकल्प

Search Functional Tags: 

पॅन कार्ड, सीबीडीटी, आधार कार्ड, प्राप्तिकर, अर्थसंकल्प

Twitter Publish: 

Meta Description: 

पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती. तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल.    News Item ID:  599-news_story-1567446812 Mobile Device Headline:  खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती. तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल.    Vertical Image:  English Headline:  Good news! Now you can get PAN card without applying Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पॅन कार्ड सीबीडीटी आधार कार्ड प्राप्तिकर अर्थसंकल्प Search Functional Tags:  पॅन कार्ड, सीबीडीटी, आधार कार्ड, प्राप्तिकर, अर्थसंकल्प Twitter Publish:  Meta Description:  पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZFke8Z
Read More