दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु पुणे - तुमचा मुलगी किंवा मुलगा दहावी-बारावीत आहे का?, बोर्डाच्या परीक्षेसाठी तिचा किंवा त्याचा अभ्यास कसा होणार, याची चिंता लागलीय का? मग जरा इकडे लक्ष द्या. दहावी आणि बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आता शाळांनीच कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून प्रश्‍नपत्रिका सोडवून घेणे, लिखाणावर भर देणे, तसेच ऑनलाइन वर्गात शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करून घेणे, याकडे शाळांनी लक्ष केंद्रित केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन शिकविलेला अभ्यासक्रम किती समजलाय, हा अंदाज यावा, म्हणून उजळणी करून घेण्यावर भर दिला जात आहे. ८० ते ८५ टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम येत्या काही दिवसांत शिकवून पूर्णदेखील होईल. परंतु असे असले, तरी शाळांनी डिसेंबर २०२० अखेरपासूनच विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी नऊ महिन्यांपासून ऑनलाइन धडे घेत आहेत. त्यामुळे लिखाणाचा सराव बराचसा कमी झाला असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले आहे. बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण  तणावमुक्त राहण्यासाठी...  वेळापत्रक करून नियोजनबद्ध अभ्यास करा  परीक्षेचा वेळ गृहीत धरून, एका जागेवर बसण्याचा सवय हवी  लिखाणाचा सराव करावा  पाठांतर आणि वाचनाच्या सरावात सातत्य हवे.  पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकमेकांशी संवाद साधावा.  - केतकी कुलकर्णी, समुपदेशक आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये भाजपचाही विजयाचा दावा! दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रश्‍नपत्रिका वेळेत सोडवून घेण्यावर भर देत आहोत. ऑनलाइन वर्गात शिकविलेला अभ्यासक्रम न कळल्यास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला जात आहे.  - तेजस्विनी राजपूत, मुख्याध्यापिका, गोपाळ हायस्कूल  ऑनलाइन वर्गात शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्यावर भर दिला जात आहे.  - रोहिदास भारमळ, मुख्याध्यापक, भावे हायस्कूल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 18, 2021

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु पुणे - तुमचा मुलगी किंवा मुलगा दहावी-बारावीत आहे का?, बोर्डाच्या परीक्षेसाठी तिचा किंवा त्याचा अभ्यास कसा होणार, याची चिंता लागलीय का? मग जरा इकडे लक्ष द्या. दहावी आणि बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आता शाळांनीच कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून प्रश्‍नपत्रिका सोडवून घेणे, लिखाणावर भर देणे, तसेच ऑनलाइन वर्गात शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करून घेणे, याकडे शाळांनी लक्ष केंद्रित केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन शिकविलेला अभ्यासक्रम किती समजलाय, हा अंदाज यावा, म्हणून उजळणी करून घेण्यावर भर दिला जात आहे. ८० ते ८५ टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम येत्या काही दिवसांत शिकवून पूर्णदेखील होईल. परंतु असे असले, तरी शाळांनी डिसेंबर २०२० अखेरपासूनच विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी नऊ महिन्यांपासून ऑनलाइन धडे घेत आहेत. त्यामुळे लिखाणाचा सराव बराचसा कमी झाला असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले आहे. बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण  तणावमुक्त राहण्यासाठी...  वेळापत्रक करून नियोजनबद्ध अभ्यास करा  परीक्षेचा वेळ गृहीत धरून, एका जागेवर बसण्याचा सवय हवी  लिखाणाचा सराव करावा  पाठांतर आणि वाचनाच्या सरावात सातत्य हवे.  पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकमेकांशी संवाद साधावा.  - केतकी कुलकर्णी, समुपदेशक आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये भाजपचाही विजयाचा दावा! दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रश्‍नपत्रिका वेळेत सोडवून घेण्यावर भर देत आहोत. ऑनलाइन वर्गात शिकविलेला अभ्यासक्रम न कळल्यास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला जात आहे.  - तेजस्विनी राजपूत, मुख्याध्यापिका, गोपाळ हायस्कूल  ऑनलाइन वर्गात शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्यावर भर दिला जात आहे.  - रोहिदास भारमळ, मुख्याध्यापक, भावे हायस्कूल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2XVj6f0

No comments:

Post a Comment