केरळ सरकारने घेतले निराधार मुलांना दत्तक तिरुअनंतपुरम - सार्वजनिक जमिनीवर उभारलेल्या झोपडी सोडण्यासाठी वेळ देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत पोलिसांनी धमकी दिल्याने जिवंत जाळून घेतलेल्या दांपत्याच्या दोन मुलांना केरळ सरकारने दत्तक घेतले आहे. या मुलांचा शाळेचा संपूर्ण खर्च सरकार करणार असून वादग्रस्त जागेवर त्यांना नवे घर बांधून देणार असल्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही घटना  अथियाबनिओर पोंगील येथे घडली. यात राजन (वय ४७) व त्याची पत्नी अंबिली यांचे मेडिकल कॉलेज रुग्णालयात सोमवारी (ता. २८) निधन झाले. हे दांपत्य व त्यांची रणजित व राहुल ही मुले एका सार्वजनिक जागेत राहत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वसंता या महिलेने ही जागा तिच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. तिने त्यांना घराबाहेर काढण्यासाठी नोटीसही न्यायालयाकडून आणली होती. यावर राजनने स्थगिती मिळविली होती. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत या कुटुंबाला घराबाहेर काढण्यासाठी दमदाटी केली. ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...' भुकेल्यांना अन्नदान राजन हा सुतारकाम करीत असे. अंबिली ही मतिमंद होती. रस्त्यावर भुकेल्या गरिबांना अन्नदान करीत असे. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार यापुढेही भुकेल्यांना अन्न खाऊ घालणार असल्याचे रणजित व राहुल यांनी सांगितले. मात्यापित्याचे छत्र हरविलेल्या रणजित व राहुल यांना अनेक सामाजिक संस्था, युवक काँग्रेसने घर देण्याची तयारी दाखविली आहे.  अखिलेश यादवांनी सुरू केली उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी; विजयाचा केला दावा! अशा प्रकारच्या परिस्थितीत कशी हाताळायची याचे प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना देण्याचे महत्त्व यातून अधोरेखित होत आहे. गरिबांबद्दलची दया आणि वास्तवाचे भान ठेवल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. - शशी थरुर, खासदार, काँग्रेस रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

केरळ सरकारने घेतले निराधार मुलांना दत्तक तिरुअनंतपुरम - सार्वजनिक जमिनीवर उभारलेल्या झोपडी सोडण्यासाठी वेळ देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत पोलिसांनी धमकी दिल्याने जिवंत जाळून घेतलेल्या दांपत्याच्या दोन मुलांना केरळ सरकारने दत्तक घेतले आहे. या मुलांचा शाळेचा संपूर्ण खर्च सरकार करणार असून वादग्रस्त जागेवर त्यांना नवे घर बांधून देणार असल्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही घटना  अथियाबनिओर पोंगील येथे घडली. यात राजन (वय ४७) व त्याची पत्नी अंबिली यांचे मेडिकल कॉलेज रुग्णालयात सोमवारी (ता. २८) निधन झाले. हे दांपत्य व त्यांची रणजित व राहुल ही मुले एका सार्वजनिक जागेत राहत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वसंता या महिलेने ही जागा तिच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. तिने त्यांना घराबाहेर काढण्यासाठी नोटीसही न्यायालयाकडून आणली होती. यावर राजनने स्थगिती मिळविली होती. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत या कुटुंबाला घराबाहेर काढण्यासाठी दमदाटी केली. ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...' भुकेल्यांना अन्नदान राजन हा सुतारकाम करीत असे. अंबिली ही मतिमंद होती. रस्त्यावर भुकेल्या गरिबांना अन्नदान करीत असे. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार यापुढेही भुकेल्यांना अन्न खाऊ घालणार असल्याचे रणजित व राहुल यांनी सांगितले. मात्यापित्याचे छत्र हरविलेल्या रणजित व राहुल यांना अनेक सामाजिक संस्था, युवक काँग्रेसने घर देण्याची तयारी दाखविली आहे.  अखिलेश यादवांनी सुरू केली उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी; विजयाचा केला दावा! अशा प्रकारच्या परिस्थितीत कशी हाताळायची याचे प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना देण्याचे महत्त्व यातून अधोरेखित होत आहे. गरिबांबद्दलची दया आणि वास्तवाचे भान ठेवल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. - शशी थरुर, खासदार, काँग्रेस रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3o0QuMO

No comments:

Post a Comment