देशात यावर्षीच्या मॉन्सून पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा कहर सुरू असतानाच बळिराजाच्या जिव्हाळ्याची एक सुखद बातमी आली आहे. देशात यावर्षीच्या मॉन्सूनमध्ये झालेल्या पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) आज दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील ३४१ प्रादेशिक हवामान परिसरांच्या २२५२ विभागांत ११ ते २० सेंटीमीटर इतका एकूण पाऊस झाला. या काळात दीर्घकाळ पाऊस सुरू राहण्याचे प्रमाण (एलपीए) १०८.७ टक्के होते.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १९९४ मध्ये एलपीएचे प्रमाण ११२ टक्के होते. किंबहुना नोंदींनुसार १९५८ व १९५९ नंतर मागील दोन वर्षांत, विशेषतः यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. भारतात १ जूनपासून सुरू झालेल्या मॉन्सूननंतरचा हवामानकाल १ ऑक्‍टोबरपासून सुरू झाला असला तरी बंगालच्या खाडीच्या पश्‍चिम भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी दोन दिवसांत पश्‍चिम बंगालची किनारपट्टी, ओडिशा, झारखंड, मेघालय व त्रिपुरा या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आयएमडीच्या विश्‍लेषणानुसार यावर्षी २०१७ और २०१८ च्या तुलनेत पावसाची उच्च भिन्नता दिसून आली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

देशात यावर्षीच्या मॉन्सून पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा कहर सुरू असतानाच बळिराजाच्या जिव्हाळ्याची एक सुखद बातमी आली आहे. देशात यावर्षीच्या मॉन्सूनमध्ये झालेल्या पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) आज दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील ३४१ प्रादेशिक हवामान परिसरांच्या २२५२ विभागांत ११ ते २० सेंटीमीटर इतका एकूण पाऊस झाला. या काळात दीर्घकाळ पाऊस सुरू राहण्याचे प्रमाण (एलपीए) १०८.७ टक्के होते.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १९९४ मध्ये एलपीएचे प्रमाण ११२ टक्के होते. किंबहुना नोंदींनुसार १९५८ व १९५९ नंतर मागील दोन वर्षांत, विशेषतः यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. भारतात १ जूनपासून सुरू झालेल्या मॉन्सूननंतरचा हवामानकाल १ ऑक्‍टोबरपासून सुरू झाला असला तरी बंगालच्या खाडीच्या पश्‍चिम भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी दोन दिवसांत पश्‍चिम बंगालची किनारपट्टी, ओडिशा, झारखंड, मेघालय व त्रिपुरा या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आयएमडीच्या विश्‍लेषणानुसार यावर्षी २०१७ और २०१८ च्या तुलनेत पावसाची उच्च भिन्नता दिसून आली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jlKpbw

No comments:

Post a Comment