भारतातील मृतांची संख्या एक लाखाहून अधिक नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनानं अनेकांच्या घरातील कर्ती माणसं हिरावून घेतली. भारतातील मृतांची संख्या एक लाखाहून अधिक झाली. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात संसर्गाची भीती दिसून येते, पण पोटाची खळगी भरण्यासाठी लढावं तर लागणारच. गेलेली माणसं परत येणार नाहीत पण आहेत त्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला आणखी काहीकाळ तरी कोरोनाशी गनिमी काव्यानंच लढावं लागेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/33mUWOe - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

भारतातील मृतांची संख्या एक लाखाहून अधिक नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनानं अनेकांच्या घरातील कर्ती माणसं हिरावून घेतली. भारतातील मृतांची संख्या एक लाखाहून अधिक झाली. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात संसर्गाची भीती दिसून येते, पण पोटाची खळगी भरण्यासाठी लढावं तर लागणारच. गेलेली माणसं परत येणार नाहीत पण आहेत त्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला आणखी काहीकाळ तरी कोरोनाशी गनिमी काव्यानंच लढावं लागेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/33mUWOe


via News Story Feeds https://ift.tt/2GkIqpH

No comments:

Post a Comment