मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती मुंबई : मुंबईसह उपनगरांत सोमवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता असून, रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथे अंबर अलर्ट जारी केला आहे. 'ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत काही अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर, कुलाबा येथे आज कमाल 29.6 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे किमान 30.9 आणि कमाल 24.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत सोमवारपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुंबईत उद्याही तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता असून, शनिवारी तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे. पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख दक्षिण कोकणात अंबर अलर्ट जारी महामुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्‍यता असली, तरी दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रविवारपर्यंत या भागात जोरदार पाऊस, तर रविवारपासून मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. काही भागात 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. ---------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 17, 2020

मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती मुंबई : मुंबईसह उपनगरांत सोमवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता असून, रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथे अंबर अलर्ट जारी केला आहे. 'ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत काही अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर, कुलाबा येथे आज कमाल 29.6 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे किमान 30.9 आणि कमाल 24.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत सोमवारपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुंबईत उद्याही तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता असून, शनिवारी तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे. पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख दक्षिण कोकणात अंबर अलर्ट जारी महामुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्‍यता असली, तरी दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रविवारपर्यंत या भागात जोरदार पाऊस, तर रविवारपासून मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. काही भागात 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. ---------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iLW57a

No comments:

Post a Comment