अंतिम वर्षाच्या सराव प्रश्नपत्रिका मिळणार; परीक्षा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा वाढीव कालावधी मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी  विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी (ता.17)  मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 2 लाख  47 हजार  500 आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे 1 लाख  70 हजार विद्यार्थी असून उर्वरित 72 हजार 500 विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले. पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख 25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा मुंबई विद्यापीठाने आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू केल्या आहेत. तर 25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल, अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत केलेले आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते. --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 17, 2020

अंतिम वर्षाच्या सराव प्रश्नपत्रिका मिळणार; परीक्षा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा वाढीव कालावधी मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी  विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी (ता.17)  मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 2 लाख  47 हजार  500 आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे 1 लाख  70 हजार विद्यार्थी असून उर्वरित 72 हजार 500 विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले. पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख 25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा मुंबई विद्यापीठाने आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू केल्या आहेत. तर 25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल, अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत केलेले आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते. --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32DrZNs

No comments:

Post a Comment