ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - नरेंद्र मोदी नवी दिल्ली - भारतात दरवर्षी तब्बल ७० हजार कोटींहून जास्त रक्कम खाद्यतेल आयातीवर का खर्च करावी लागते. याबाबतीतली परस्वाधीनता कमी करण्यासाठी काय करावे लागेल याचा शोध घेण्यासाठीचे मंथन करण्याचे आवाहन करतानाच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणीबचतीकडे वळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढविण्याचे उपाय सुचवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी वैज्ञानिकांना केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी महाविद्यालयाचे लोकार्पण व नवीन इमारतींचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले. त्यावेळी ते म्हणाले, की खाद्यतेल, फळे-भाजीपाला व अन्य कृषी उत्पादनांच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करून उपाय सुचवावेत. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, ड्रीप एरिगेशन व पाणी वाचविण्यासाठी अधिकाधिक जागरुक बनविण्याची आवश्‍यकता आहे. Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या जमिनीवरच शेती करणार यासारख्या सवयी सोडली पाहिजे असे सांगताना मोदी यांनी, बाळाला दुधाने अंघोळ घातली तर काही लाभ नसतो. त्याला चमच्यानेच दूध पाजणे हितकारक आहे, असे उदाहरण दिले.  फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी   मोदी म्हणाले, की वन संरक्षण व जैव विविधतेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वाढता वापर अपरिहार्य आहे. अलीकडे कोरोना महामारीचे संकट असतानाच जेव्हा उत्तर प्रदेशासाह १० राज्यांत टोळधाडीचे संकट आले तेव्हा शेतकऱ्यांनी ड्रोनसारखे तंत्रज्ञान वापरून त्या टोळधाडींना परतवून लावले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत जास्तीत जास्त करणे अत्यावश्‍यक आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 29, 2020

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - नरेंद्र मोदी नवी दिल्ली - भारतात दरवर्षी तब्बल ७० हजार कोटींहून जास्त रक्कम खाद्यतेल आयातीवर का खर्च करावी लागते. याबाबतीतली परस्वाधीनता कमी करण्यासाठी काय करावे लागेल याचा शोध घेण्यासाठीचे मंथन करण्याचे आवाहन करतानाच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणीबचतीकडे वळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढविण्याचे उपाय सुचवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी वैज्ञानिकांना केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी महाविद्यालयाचे लोकार्पण व नवीन इमारतींचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले. त्यावेळी ते म्हणाले, की खाद्यतेल, फळे-भाजीपाला व अन्य कृषी उत्पादनांच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करून उपाय सुचवावेत. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, ड्रीप एरिगेशन व पाणी वाचविण्यासाठी अधिकाधिक जागरुक बनविण्याची आवश्‍यकता आहे. Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या जमिनीवरच शेती करणार यासारख्या सवयी सोडली पाहिजे असे सांगताना मोदी यांनी, बाळाला दुधाने अंघोळ घातली तर काही लाभ नसतो. त्याला चमच्यानेच दूध पाजणे हितकारक आहे, असे उदाहरण दिले.  फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी   मोदी म्हणाले, की वन संरक्षण व जैव विविधतेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वाढता वापर अपरिहार्य आहे. अलीकडे कोरोना महामारीचे संकट असतानाच जेव्हा उत्तर प्रदेशासाह १० राज्यांत टोळधाडीचे संकट आले तेव्हा शेतकऱ्यांनी ड्रोनसारखे तंत्रज्ञान वापरून त्या टोळधाडींना परतवून लावले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत जास्तीत जास्त करणे अत्यावश्‍यक आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34XSsXV

No comments:

Post a Comment