वर्षभर लढाईसाठी केरळ तयार; नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी  कोचीन - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक पातळीवर निर्बंध घालणे आणि कमी करणे सुरु आहे. केरळ सरकारने मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील एक वर्षासाठी आपल्या जनतेला सुरक्षा नियम घालून दिले असून त्यांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. याप्रकारे वर्षभरासाठी नियम घालून देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    राज्यातील पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य साथ रोगाबाबतच्या आदेशात दुरुस्ती करत नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी पुढील वर्षभर अथवा राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत होणार आहे. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोरोनाचा देशातील पहिला रुग्ण आढळलेल्या या राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरकारचे नवे नियम  सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहन चालविताना मास्क बंधनकारक  सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग  विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांनाच परवानगी. उपस्थित राहणाऱ्या लोकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य. दोघांमध्ये सहा फूटांचे अंतर हवे.      अंत्यविधीवेळी २० जणांना परवानगी     कोरोना रुग्णाचा अंत्यविधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार     आंदोलन, धरणे, निदर्शने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी अत्यावश्‍यक. कमाल दहा जणांनाच परवानगी. मास्क अनिवार्य.       सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई     बाहेरील राज्यांमधून येणाऱ्यांनी सरकारकडे ऑनलाइन नोंद करणे आवश्‍यक     मॉल अथवा दुकानांमध्ये एकावेळी वीसहून अधिक लोक नकोत     आंतरराज्य बस वाहतूक सेवा स्थगित      नियम मोडणाऱ्यावर कारवाई News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

वर्षभर लढाईसाठी केरळ तयार; नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी  कोचीन - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक पातळीवर निर्बंध घालणे आणि कमी करणे सुरु आहे. केरळ सरकारने मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील एक वर्षासाठी आपल्या जनतेला सुरक्षा नियम घालून दिले असून त्यांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. याप्रकारे वर्षभरासाठी नियम घालून देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    राज्यातील पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य साथ रोगाबाबतच्या आदेशात दुरुस्ती करत नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी पुढील वर्षभर अथवा राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत होणार आहे. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोरोनाचा देशातील पहिला रुग्ण आढळलेल्या या राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरकारचे नवे नियम  सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहन चालविताना मास्क बंधनकारक  सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग  विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांनाच परवानगी. उपस्थित राहणाऱ्या लोकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य. दोघांमध्ये सहा फूटांचे अंतर हवे.      अंत्यविधीवेळी २० जणांना परवानगी     कोरोना रुग्णाचा अंत्यविधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार     आंदोलन, धरणे, निदर्शने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी अत्यावश्‍यक. कमाल दहा जणांनाच परवानगी. मास्क अनिवार्य.       सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई     बाहेरील राज्यांमधून येणाऱ्यांनी सरकारकडे ऑनलाइन नोंद करणे आवश्‍यक     मॉल अथवा दुकानांमध्ये एकावेळी वीसहून अधिक लोक नकोत     आंतरराज्य बस वाहतूक सेवा स्थगित      नियम मोडणाऱ्यावर कारवाई News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3grN55B

No comments:

Post a Comment