त्या दोघांचे आधीच बिनसले होते, त्यांना कशाचा होता लाॅकडाऊन.... औरंगाबाद: पूर्ववैमनस्यातून ३० वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली. विकास सुरेश गायकवाड (३०, रा. वडगाव कोल्हाटी), जितू ऊर्फ जितेंद्र हरिभाऊ दहातोंडे (३७, रा. म्हाडा कॉलनी, बजाजनगर), मड्ड्या ऊर्फ विशाल किशोर फाटे (२५, रा. वडगाव कोल्हाटी) व करण कल्याण साळे (२६, रा. वडगाव कोल्हाटी) अशी त्या आरोपींची नावे आहेत. जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...  प्रकरणात मृत योगेश पंढरीनाथ प्रधान (३०, रा. निरंकारनगर, वडगाव कोल्हाटी) यांचा मोठा भाऊ गणेश प्रधान (३३) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, सुमारे आठ महिन्यांपूर्वी योगेश याचा वडगाव कोल्हाटी येथील राजू दहातोंडे यांच्याशी वाद झाला होता. त्यावेळी दहातोंडे याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून दोघांचे भांडण आहे. दरम्यान १७ मे रोजी साठे चौकात पूर्ववैमनस्यातून वरील चौघा आरोपींनी योगेशला धारदार शस्त्र व दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही बाब महेश शिंगोटे याने गणेशला सांगितली. त्यानंतर महेश व गणेशने साठे चौकाकडे धाव घेतली असता आरोपींनी त्यांना पाहून पळ काढला. हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना   योगेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुरून वरील चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (ता.२३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सृंगारे-तांबडे यांनी दिले. हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ    सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व अंगावरील कपडे जप्त करणे आहे. आणखी तपास करणे असल्याने आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 20, 2020

त्या दोघांचे आधीच बिनसले होते, त्यांना कशाचा होता लाॅकडाऊन.... औरंगाबाद: पूर्ववैमनस्यातून ३० वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली. विकास सुरेश गायकवाड (३०, रा. वडगाव कोल्हाटी), जितू ऊर्फ जितेंद्र हरिभाऊ दहातोंडे (३७, रा. म्हाडा कॉलनी, बजाजनगर), मड्ड्या ऊर्फ विशाल किशोर फाटे (२५, रा. वडगाव कोल्हाटी) व करण कल्याण साळे (२६, रा. वडगाव कोल्हाटी) अशी त्या आरोपींची नावे आहेत. जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...  प्रकरणात मृत योगेश पंढरीनाथ प्रधान (३०, रा. निरंकारनगर, वडगाव कोल्हाटी) यांचा मोठा भाऊ गणेश प्रधान (३३) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, सुमारे आठ महिन्यांपूर्वी योगेश याचा वडगाव कोल्हाटी येथील राजू दहातोंडे यांच्याशी वाद झाला होता. त्यावेळी दहातोंडे याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून दोघांचे भांडण आहे. दरम्यान १७ मे रोजी साठे चौकात पूर्ववैमनस्यातून वरील चौघा आरोपींनी योगेशला धारदार शस्त्र व दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही बाब महेश शिंगोटे याने गणेशला सांगितली. त्यानंतर महेश व गणेशने साठे चौकाकडे धाव घेतली असता आरोपींनी त्यांना पाहून पळ काढला. हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना   योगेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुरून वरील चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (ता.२३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सृंगारे-तांबडे यांनी दिले. हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ    सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व अंगावरील कपडे जप्त करणे आहे. आणखी तपास करणे असल्याने आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XdbHXK

No comments:

Post a Comment