स्थलांतरितांसाठी धावल्या एवढ्या रेल्वे; किती लोकांनी केला प्रवास वाचा नवी दिल्ली - स्थलांतरित कामगारांच्या मदतीला रेल्वे विभाग धावून आला असून, कोरोनाच्या संकटामुळे सैरभैर झालेल्या या कामगारांना त्यांच्या गावी परतण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. एक मे पासून ८३ श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असून, त्याद्वारे ८० हजारांहून अधिक कामगारांनी गाव जवळ केले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार, मजूर अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या या कामगार, मजुरांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहे. अशा कठीण काळात आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ त्यांना लागली नसेल तरच नवल. अतिशय कठीण प्रसंगात रेल्वेने या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना आपल्या मूळ राज्यात जाता यावे म्हणून रेल्वेने एक ते पाच मे या कालावधीत एकूण ८३ श्रमिक एक्सप्रेस गाड्या सोडल्या.  श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांसाठी रेल्वेला नेमका किती खर्च आला आहे, याची माहिती रेल्वेकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील खर्चाचे गुणोत्तर ८५ : १५ असे निश्चित केल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वेने या गाडीच्या प्रत्येक फेरीवर ८० लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती देण्यात आली. कर्नाटक  पुढील पाच दिवसांमधील दहा रेल्वे गाड्या कर्नाटक सरकारकडून रद्द बिहारकडे जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या मात्र बंगळुरातून सुटणार गुजरात, केरळ   मंगळवारी गुजरातेतून ३५, तर केरळातून १३ रेल्वे गाड्या निघाल्या बिहार  मंगळवारपर्यंत १३ रेल्वे गाड्या दाखल बिहारसाठी ११ गाड्या मार्गस्थ झाल्या आणखी सहा गाड्या सोडल्या जाणार आहेत उत्तर प्रदेश दहा रेल्वे गाड्या दाखल  पाच गाड्या प्रवासात आहेत आणखी १२ गाड्यांचे नियोजन आहे पश्चिम बंगाल  आत्तापर्यंत दोन गाड्यांनाच परवानगी राजस्थान व केरळातून प्रत्येकी एक गाडी मार्गस्थ झारखंड  चार रेल्वे गाड्या दाखल पाच गाड्या झारखंडकडे रवाना आणखी दोन गाड्या सोडल्या जाणार ओडिशा   सात रेल्वे गाड्या दाखल पाच रेल्वे गाड्या ओडिशाच्या दिशेने रवाना आणखी एक गाडी सोडण्याचे नियोजन आकडेवारी ८३ पाच दिवसांत धावलेल्या रेल्वे गाड्या ८० हजार प्रवास केलेल्या कामगारांची संख्या ८० लाख प्रत्येक फेरीसाठी रेल्वेला येणार खर्च News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 6, 2020

स्थलांतरितांसाठी धावल्या एवढ्या रेल्वे; किती लोकांनी केला प्रवास वाचा नवी दिल्ली - स्थलांतरित कामगारांच्या मदतीला रेल्वे विभाग धावून आला असून, कोरोनाच्या संकटामुळे सैरभैर झालेल्या या कामगारांना त्यांच्या गावी परतण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. एक मे पासून ८३ श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असून, त्याद्वारे ८० हजारांहून अधिक कामगारांनी गाव जवळ केले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार, मजूर अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या या कामगार, मजुरांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहे. अशा कठीण काळात आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ त्यांना लागली नसेल तरच नवल. अतिशय कठीण प्रसंगात रेल्वेने या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना आपल्या मूळ राज्यात जाता यावे म्हणून रेल्वेने एक ते पाच मे या कालावधीत एकूण ८३ श्रमिक एक्सप्रेस गाड्या सोडल्या.  श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांसाठी रेल्वेला नेमका किती खर्च आला आहे, याची माहिती रेल्वेकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील खर्चाचे गुणोत्तर ८५ : १५ असे निश्चित केल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वेने या गाडीच्या प्रत्येक फेरीवर ८० लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती देण्यात आली. कर्नाटक  पुढील पाच दिवसांमधील दहा रेल्वे गाड्या कर्नाटक सरकारकडून रद्द बिहारकडे जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या मात्र बंगळुरातून सुटणार गुजरात, केरळ   मंगळवारी गुजरातेतून ३५, तर केरळातून १३ रेल्वे गाड्या निघाल्या बिहार  मंगळवारपर्यंत १३ रेल्वे गाड्या दाखल बिहारसाठी ११ गाड्या मार्गस्थ झाल्या आणखी सहा गाड्या सोडल्या जाणार आहेत उत्तर प्रदेश दहा रेल्वे गाड्या दाखल  पाच गाड्या प्रवासात आहेत आणखी १२ गाड्यांचे नियोजन आहे पश्चिम बंगाल  आत्तापर्यंत दोन गाड्यांनाच परवानगी राजस्थान व केरळातून प्रत्येकी एक गाडी मार्गस्थ झारखंड  चार रेल्वे गाड्या दाखल पाच गाड्या झारखंडकडे रवाना आणखी दोन गाड्या सोडल्या जाणार ओडिशा   सात रेल्वे गाड्या दाखल पाच रेल्वे गाड्या ओडिशाच्या दिशेने रवाना आणखी एक गाडी सोडण्याचे नियोजन आकडेवारी ८३ पाच दिवसांत धावलेल्या रेल्वे गाड्या ८० हजार प्रवास केलेल्या कामगारांची संख्या ८० लाख प्रत्येक फेरीसाठी रेल्वेला येणार खर्च News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2L3j1zw

No comments:

Post a Comment