खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या खाली येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत ग्रीन झाेनमधील उद्योग सुरू करून अन्यत्र लॉकडाउन कायम ठेवण्याबाबत एकमत झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात नेमकी कोणती घोषणा करणार हे बघून राज्य सरकार पावले उचलणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवाजीपार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी आज चर्चा केली. मुंबई पुण्याबरोबरच अन्य शहरातही बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्णत: खुले करण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 14, 2020

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या खाली येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत ग्रीन झाेनमधील उद्योग सुरू करून अन्यत्र लॉकडाउन कायम ठेवण्याबाबत एकमत झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात नेमकी कोणती घोषणा करणार हे बघून राज्य सरकार पावले उचलणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवाजीपार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी आज चर्चा केली. मुंबई पुण्याबरोबरच अन्य शहरातही बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्णत: खुले करण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AvRyVd

No comments:

Post a Comment