प्रगत देशांच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग  नियंत्रणात असून जगातील अन्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडची स्थिती समाधानकारक आहे. भविष्यातील कोणत्याही भीषण परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगातील सर्वांत कमी मृत्युदर भारतामध्ये असून हे प्रमाण ३.३ टक्के एवढे असल्याचा दावा त्यांनी केला. हर्षवर्धन म्हणाले की, ‘‘उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) २९.९% इतके वाढले आहे. हा अत्यंत चांगला संकेत आहे. देशभरातील रुग्णांची संख्या ६० हजाराच्या जवळपास पोहोचली असून सरकारच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या १ हजार ९८१ एवढी झाली आहे. मागील २४ तासांत  ३ हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. घरपोच मद्य विक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालय म्हणाले, .... राहुल यांच्यावर टीका  आरोग्य सेतू ॲप वर संशय घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधी यांच्यावर, कोरोना संसर्गाच्या  काळात  समाजात विनाकारण भीती पसरविल्याचा आरोप केला. सध्याच्या काळात ''होप''ची (आशेची)  आवश्यकता असताना काँग्रेस नेते हॉररवर भर देत आहेत, असे ते म्हणाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 9, 2020

प्रगत देशांच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग  नियंत्रणात असून जगातील अन्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडची स्थिती समाधानकारक आहे. भविष्यातील कोणत्याही भीषण परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगातील सर्वांत कमी मृत्युदर भारतामध्ये असून हे प्रमाण ३.३ टक्के एवढे असल्याचा दावा त्यांनी केला. हर्षवर्धन म्हणाले की, ‘‘उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) २९.९% इतके वाढले आहे. हा अत्यंत चांगला संकेत आहे. देशभरातील रुग्णांची संख्या ६० हजाराच्या जवळपास पोहोचली असून सरकारच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या १ हजार ९८१ एवढी झाली आहे. मागील २४ तासांत  ३ हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. घरपोच मद्य विक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालय म्हणाले, .... राहुल यांच्यावर टीका  आरोग्य सेतू ॲप वर संशय घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधी यांच्यावर, कोरोना संसर्गाच्या  काळात  समाजात विनाकारण भीती पसरविल्याचा आरोप केला. सध्याच्या काळात ''होप''ची (आशेची)  आवश्यकता असताना काँग्रेस नेते हॉररवर भर देत आहेत, असे ते म्हणाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2xNUoUu

No comments:

Post a Comment