Coronavirus : राज्य कोरोना नियंत्रणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पुणे - कोरोना विषाणूंच्या नियंत्रणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर राज्य पोचले आहे. कोरोनाबाधीतांचे प्रमाण राज्यात गेल्या 63 दिवसांमध्ये 92 वरून 72 टक्क्यांपर्यंत कमी झाले. अद्यापही एकूण कोरोनाबाधीत रुग्णांच्या तुलनेत 77 टक्के रुग्ण रुग्णांवर वेगवेगळ्या शहरांमधून उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांचे बरे होण्याचे प्रमाण दर आठवड्याला वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या देशात 67 हजार 635 पर्यंत वाढली आहे. त्यापैकी 44 हजार 299 (65 टक्के) रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एकूण कोरोनाबाधीतांपैकी प्रत्येक शंभर रुग्णांमागे तिघांचा देशात मृत्यू होत आहे. मात्र, त्याच वेळी 31 टक्के रुग्ण (21 हजार 119) कोरोनामुक्त होत आहेत. देशातील 33 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण 72 टक्क्यांपर्यंत कमी होणे, ही राष्ट्रीय पातळी साथनियंत्रणाचे मोठा टप्पा असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी `सकाळ`शी बोलताना सांगितले.  कोरोनाबाधीतांची अशी वाढली संख्या  राज्यात 9 मार्चला पहिले कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळले. त्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या 42 पर्यंत वाढली. तोपर्यंत राज्यात रुग्णांच्या निदानासाठी फक्त राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा होती. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढली. सरकारी, खासगी आणि संशोधन संस्थांमधून कोरोना निदान सुरू झाले. रोगनिदानाच्या सुविधांचा विस्तार झाल्याने रुग्णांची तपासणी वाढविण्यात आली. त्यामुळे प्रत्येक संशयित आणि कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामुळे चौथ्या आठवड्यापासून तपासणीची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा मार्चअखेरनंतर काय झाले?  राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर 9 मार्च ते 30 मार्च या पहिल्या तीन आठवड्यात 220 रुग्णांची नोंद झाली. त्यात 14 दिवसांचे उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 39 होती. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला नव्याने कोरोनाबाधीत होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने कमी झाले. त्यामुळे चौथ्या आठवड्यात (30 मार्चे ते 5 एप्रिल) 545 रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी आढळलेले 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना या आठवड्यात घरी सोडले.  दर आठवड्याला असे झाले प्रमाण कमी  राज्यात 6 ते 12 एप्रिल या आठवड्यात 87 टक्के रुग्ण आढळले. पण, त्याच वेळी 13 टक्के रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दर आठवड्यात नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 11, 2020

Coronavirus : राज्य कोरोना नियंत्रणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पुणे - कोरोना विषाणूंच्या नियंत्रणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर राज्य पोचले आहे. कोरोनाबाधीतांचे प्रमाण राज्यात गेल्या 63 दिवसांमध्ये 92 वरून 72 टक्क्यांपर्यंत कमी झाले. अद्यापही एकूण कोरोनाबाधीत रुग्णांच्या तुलनेत 77 टक्के रुग्ण रुग्णांवर वेगवेगळ्या शहरांमधून उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांचे बरे होण्याचे प्रमाण दर आठवड्याला वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या देशात 67 हजार 635 पर्यंत वाढली आहे. त्यापैकी 44 हजार 299 (65 टक्के) रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एकूण कोरोनाबाधीतांपैकी प्रत्येक शंभर रुग्णांमागे तिघांचा देशात मृत्यू होत आहे. मात्र, त्याच वेळी 31 टक्के रुग्ण (21 हजार 119) कोरोनामुक्त होत आहेत. देशातील 33 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण 72 टक्क्यांपर्यंत कमी होणे, ही राष्ट्रीय पातळी साथनियंत्रणाचे मोठा टप्पा असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी `सकाळ`शी बोलताना सांगितले.  कोरोनाबाधीतांची अशी वाढली संख्या  राज्यात 9 मार्चला पहिले कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळले. त्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या 42 पर्यंत वाढली. तोपर्यंत राज्यात रुग्णांच्या निदानासाठी फक्त राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा होती. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढली. सरकारी, खासगी आणि संशोधन संस्थांमधून कोरोना निदान सुरू झाले. रोगनिदानाच्या सुविधांचा विस्तार झाल्याने रुग्णांची तपासणी वाढविण्यात आली. त्यामुळे प्रत्येक संशयित आणि कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामुळे चौथ्या आठवड्यापासून तपासणीची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा मार्चअखेरनंतर काय झाले?  राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर 9 मार्च ते 30 मार्च या पहिल्या तीन आठवड्यात 220 रुग्णांची नोंद झाली. त्यात 14 दिवसांचे उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 39 होती. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला नव्याने कोरोनाबाधीत होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने कमी झाले. त्यामुळे चौथ्या आठवड्यात (30 मार्चे ते 5 एप्रिल) 545 रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी आढळलेले 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना या आठवड्यात घरी सोडले.  दर आठवड्याला असे झाले प्रमाण कमी  राज्यात 6 ते 12 एप्रिल या आठवड्यात 87 टक्के रुग्ण आढळले. पण, त्याच वेळी 13 टक्के रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दर आठवड्यात नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WLPRdH

No comments:

Post a Comment