#Lockdown2.0 : कोटातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ‘एसटी’ सज्ज मुंबई - राजस्थान राज्यातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाकॅडाउनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस पाठवण्याचा विचार आहे. एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमूळे अद्याप राज्य शासनाचे आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोटा येथे गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.  एसटी महामंडळाने आपल्या बस सज्ज करून ठेवल्या असून, एका चालकांला लांब पल्ला गाठता येणार नसल्याने, एसटीमध्ये दोन चालकाचे नियोजन सुद्धा केले आहे. तर विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. कोटा येथे लॉकडाउन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबित  आहे.  - अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 28, 2020

#Lockdown2.0 : कोटातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ‘एसटी’ सज्ज मुंबई - राजस्थान राज्यातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाकॅडाउनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस पाठवण्याचा विचार आहे. एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमूळे अद्याप राज्य शासनाचे आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोटा येथे गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.  एसटी महामंडळाने आपल्या बस सज्ज करून ठेवल्या असून, एका चालकांला लांब पल्ला गाठता येणार नसल्याने, एसटीमध्ये दोन चालकाचे नियोजन सुद्धा केले आहे. तर विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. कोटा येथे लॉकडाउन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबित  आहे.  - अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35cTSfb

No comments:

Post a Comment