काही होणार नाही या भ्रमात राहू नका! - जयंत पाटील मुंबई - प्रचंड प्रगत देशात कोरोना विषाणूमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही, अशा भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करा. सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी समाजमाध्यमातून नागरिकांना केले आहे. जयंत पाटील यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरून आज नागरिकांशी संवाद साधला.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन का जाहीर केला ते आधी लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल, तर इतक्‍या दिवसांत त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची शिस्त पाळा, नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. ‘जगात ५ लाख ९ हजार ६४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आपण त्याबाबत गंभीर आहोत का, याचा अभ्यास करायला हवा,’ असेही जयंत     पाटील म्हणाले.  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जयंत पाटील यांनी तिथली परिस्थितीही समोर मांडली. एकूण २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय एक रुग्ण कोल्हापूरहून आला आहे. आतापर्यंत ७७६ जणांनी परदेश प्रवास केला. त्यापैकी ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १२ जण पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत २४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 28, 2020

काही होणार नाही या भ्रमात राहू नका! - जयंत पाटील मुंबई - प्रचंड प्रगत देशात कोरोना विषाणूमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही, अशा भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करा. सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी समाजमाध्यमातून नागरिकांना केले आहे. जयंत पाटील यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरून आज नागरिकांशी संवाद साधला.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन का जाहीर केला ते आधी लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल, तर इतक्‍या दिवसांत त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची शिस्त पाळा, नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. ‘जगात ५ लाख ९ हजार ६४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आपण त्याबाबत गंभीर आहोत का, याचा अभ्यास करायला हवा,’ असेही जयंत     पाटील म्हणाले.  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जयंत पाटील यांनी तिथली परिस्थितीही समोर मांडली. एकूण २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय एक रुग्ण कोल्हापूरहून आला आहे. आतापर्यंत ७७६ जणांनी परदेश प्रवास केला. त्यापैकी ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १२ जण पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत २४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3arZeF6

No comments:

Post a Comment