प्रत्येक जिल्ह्यात ‘इन्फेटेबल रबर’ बोटी; अनेकांनी जीव गमावल्यानंतर सरकारला जाग मुंबई - पुराच्या तडाख्यात अनेकांचा जीव गेल्यानंतर डोळे उघडलेल्या राज्य सरकारने राज्यभरात आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित आणि पुरेशा क्षमतेच्या ‘इन्फेटेबल रबर’ बोटी उपलब्ध होणार आहेत. विशेष बाब म्हणजे, पावसाळ्याआधी मे महिन्यात या बोटी पुरविण्यात येतील. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या उपायामुळे पूरस्थितीत जीवितहानी टाळणे शक्‍य होण्याची आशा आहे. दुसरीकडे, त्या-त्या शहरांमधील आपत्ती निवारणच्या यंत्रणेचा आढावा घेऊन, आवश्‍यक ते बदल करण्याचा आदेशही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आला आहे. अतिवृष्टी होऊन पावसाळ्यात राज्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली; तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत महापूर येऊन मोठी वित्तहानी झाली. महापुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारी बोट उलटून सांगलीतील ब्रह्मनाळ येथे १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली, तेव्हापासून आपत्ती निवारण्याच्या यंत्रणेचा मुद्दा चर्चेत आला. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! जिल्हा प्रशासनाकडे बोट नसल्यानेच गावकऱ्यांनी तोकड्या क्षमतेच्या बोटीचा वापर केल्यानेच ही घटना घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. मुळातच, राज्यात सक्षम बोटी नसल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली. त्यावरून सरकारच्या कार्यक्षमतेकडे बोटही दाखविले गेले. या घटनेपासून धडा घेतलेल्या राज्य सरकारने यंदा मात्र, बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही एकाच वेळी राज्यातील बहुतांशी म्हणजे, ज्या जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी तातडीने बोटी आणि अन्य सुरक्षिततेचे साहित्य पुरविण्यात येणार आहे. राज्यातील गावे, शहरांना पुराचा धोका निर्माण झाल्यास सुरक्षिततेचे उपाय करीत आहोत. यंदा प्राधान्याने बोटी पुरविण्याचे नियोजन आहे. - विजय वडेट्टीवार, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 13, 2020

प्रत्येक जिल्ह्यात ‘इन्फेटेबल रबर’ बोटी; अनेकांनी जीव गमावल्यानंतर सरकारला जाग मुंबई - पुराच्या तडाख्यात अनेकांचा जीव गेल्यानंतर डोळे उघडलेल्या राज्य सरकारने राज्यभरात आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित आणि पुरेशा क्षमतेच्या ‘इन्फेटेबल रबर’ बोटी उपलब्ध होणार आहेत. विशेष बाब म्हणजे, पावसाळ्याआधी मे महिन्यात या बोटी पुरविण्यात येतील. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या उपायामुळे पूरस्थितीत जीवितहानी टाळणे शक्‍य होण्याची आशा आहे. दुसरीकडे, त्या-त्या शहरांमधील आपत्ती निवारणच्या यंत्रणेचा आढावा घेऊन, आवश्‍यक ते बदल करण्याचा आदेशही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आला आहे. अतिवृष्टी होऊन पावसाळ्यात राज्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली; तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत महापूर येऊन मोठी वित्तहानी झाली. महापुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारी बोट उलटून सांगलीतील ब्रह्मनाळ येथे १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली, तेव्हापासून आपत्ती निवारण्याच्या यंत्रणेचा मुद्दा चर्चेत आला. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! जिल्हा प्रशासनाकडे बोट नसल्यानेच गावकऱ्यांनी तोकड्या क्षमतेच्या बोटीचा वापर केल्यानेच ही घटना घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. मुळातच, राज्यात सक्षम बोटी नसल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली. त्यावरून सरकारच्या कार्यक्षमतेकडे बोटही दाखविले गेले. या घटनेपासून धडा घेतलेल्या राज्य सरकारने यंदा मात्र, बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही एकाच वेळी राज्यातील बहुतांशी म्हणजे, ज्या जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी तातडीने बोटी आणि अन्य सुरक्षिततेचे साहित्य पुरविण्यात येणार आहे. राज्यातील गावे, शहरांना पुराचा धोका निर्माण झाल्यास सुरक्षिततेचे उपाय करीत आहोत. यंदा प्राधान्याने बोटी पुरविण्याचे नियोजन आहे. - विजय वडेट्टीवार, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33iFdOv

No comments:

Post a Comment