बापरे! पुणे, मुंबईत घटस्फोटाचे तब्बल एवढी प्रकरणे प्रलंबित पिंपरी - गेल्या काही वर्षांत पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून, महाराष्ट्रात विविध न्यायालयात ५७ हजार अर्ज दाखल आहेत. पुणे-मुंबईत सुमारे सतरा हजार प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित समुपदेशन कार्यशाळेत जोशी बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते. जादा नफ्याचे आमिष नडले; तरुणीला... जोशी म्हणाल्या, ‘‘अनेक कारणांमुळे मुली घटस्फोटासाठी धाव घेतात. कौटुंबिक, आर्थिक, स्वभाव, भांडणे, आवड, निवड अशा कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्येही अंतर्गत कलहामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हल्ली, मुले तसेच मुलीही शिक्षण, स्वतःचे घर याकडे ओढा आहे. करिअर करण्याच्या नादात मुलीचे वय ३० ते ३५ होत आहे. त्यामुळे तडजोड करून साथीदार निवडतात. सूत्रसंचालन ऐश्वर्या बिरादार आणि निकिता गवळी यांनी केले. प्रा. पद्मावती पाटील यांनी आभार मानले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 6, 2020

बापरे! पुणे, मुंबईत घटस्फोटाचे तब्बल एवढी प्रकरणे प्रलंबित पिंपरी - गेल्या काही वर्षांत पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून, महाराष्ट्रात विविध न्यायालयात ५७ हजार अर्ज दाखल आहेत. पुणे-मुंबईत सुमारे सतरा हजार प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित समुपदेशन कार्यशाळेत जोशी बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते. जादा नफ्याचे आमिष नडले; तरुणीला... जोशी म्हणाल्या, ‘‘अनेक कारणांमुळे मुली घटस्फोटासाठी धाव घेतात. कौटुंबिक, आर्थिक, स्वभाव, भांडणे, आवड, निवड अशा कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्येही अंतर्गत कलहामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हल्ली, मुले तसेच मुलीही शिक्षण, स्वतःचे घर याकडे ओढा आहे. करिअर करण्याच्या नादात मुलीचे वय ३० ते ३५ होत आहे. त्यामुळे तडजोड करून साथीदार निवडतात. सूत्रसंचालन ऐश्वर्या बिरादार आणि निकिता गवळी यांनी केले. प्रा. पद्मावती पाटील यांनी आभार मानले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2PQkewU

No comments:

Post a Comment