नवरा नवरीच्या वडिलांसह लग्न सोहळा आयोजकावर गुन्हा दाखल सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी विवाहस्थळी जाऊन पोलिसांनी वधू-वरांच्या पालकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. 31 मार्चपर्यंत कोणत्याही प्रकाराची दारूविक्री होणार नाही, याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन) घरगुती पद्धतीने घरीच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.  नागठाणे (जि.सातारा) : खोजेवाडी (ता. सातारा) येथे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून लग्न सोहळा आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोजेवाडी येथील खालची आळी या ठिकाणी वसंत घोरपडे यांच्या दारासमोर लग्न कार्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. या ठिकाणी जेवणावळीसाठी 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती. वसंत घोरपडे यांचा मुलगा, तसेच विठ्ठल पाटील (रा. आजरा, जि. कोल्हापूर) यांची मुलगी यांचा विवाह गुरुवारी दुपारी होणार होता. मात्र, संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे, मुलीचे वडील, तसेच आयोजक प्रकाश घोरपडे यांच्याविरूद्ध कारवाई केली. दरम्यान, खोजेवाडी- नांदगाव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या बाजूला दिलीप घाडगे यांच्या घरासमोर लग्न कार्यासाठी मोठा मंडप उभारल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणी दिलीप घाडगे यांचा मुलगा व सदैव घोरपडे यांची मुलगी यांचा विवाह सुरू होता. या वेळी सुमारे 500 ते 600 लोक जमविल्यामुळे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली.   पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलिस नाईक राजू शिखरे, विशाल जाधव, श्री. चव्हाण हे सहभागी झाले होते.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी है तय्यार हम जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणून लोक एकत्र येऊन गर्दी होणार नाही. याबाबत विशेष आदेश काढला आहे. गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन Coronavirus : आता त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

नवरा नवरीच्या वडिलांसह लग्न सोहळा आयोजकावर गुन्हा दाखल सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी विवाहस्थळी जाऊन पोलिसांनी वधू-वरांच्या पालकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. 31 मार्चपर्यंत कोणत्याही प्रकाराची दारूविक्री होणार नाही, याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन) घरगुती पद्धतीने घरीच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.  नागठाणे (जि.सातारा) : खोजेवाडी (ता. सातारा) येथे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून लग्न सोहळा आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोजेवाडी येथील खालची आळी या ठिकाणी वसंत घोरपडे यांच्या दारासमोर लग्न कार्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. या ठिकाणी जेवणावळीसाठी 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती. वसंत घोरपडे यांचा मुलगा, तसेच विठ्ठल पाटील (रा. आजरा, जि. कोल्हापूर) यांची मुलगी यांचा विवाह गुरुवारी दुपारी होणार होता. मात्र, संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे, मुलीचे वडील, तसेच आयोजक प्रकाश घोरपडे यांच्याविरूद्ध कारवाई केली. दरम्यान, खोजेवाडी- नांदगाव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या बाजूला दिलीप घाडगे यांच्या घरासमोर लग्न कार्यासाठी मोठा मंडप उभारल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणी दिलीप घाडगे यांचा मुलगा व सदैव घोरपडे यांची मुलगी यांचा विवाह सुरू होता. या वेळी सुमारे 500 ते 600 लोक जमविल्यामुळे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली.   पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलिस नाईक राजू शिखरे, विशाल जाधव, श्री. चव्हाण हे सहभागी झाले होते.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी है तय्यार हम जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणून लोक एकत्र येऊन गर्दी होणार नाही. याबाबत विशेष आदेश काढला आहे. गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन Coronavirus : आता त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2wmrcDl

No comments:

Post a Comment