राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे. ...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1580749084 Mobile Device Headline:  राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे. ...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  8 lakh cancer patients are treated in the state सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency कर्करोग rajesh tope आयुर्वेद टाटा कर्करोग रुग्णालय mumbai health महात्मा फुले maharashtra ऍप sindhudurg पुणे jangaon beed कोल्हापूर floods usmanabad training रायगड washim निवडणूक uddhav thakare Search Functional Tags:  कर्करोग, Rajesh Tope, आयुर्वेद, टाटा कर्करोग रुग्णालय, Mumbai, Health, महात्मा फुले, Maharashtra, ऍप, Sindhudurg, पुणे, Jangaon, Beed, कोल्हापूर, Floods, Usmanabad, Training, रायगड, Washim, निवडणूक, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  8 lakh cancer patients are treated in the state राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  कर्करोग महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 3, 2020

राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे. ...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1580749084 Mobile Device Headline:  राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे. ...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  8 lakh cancer patients are treated in the state सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency कर्करोग rajesh tope आयुर्वेद टाटा कर्करोग रुग्णालय mumbai health महात्मा फुले maharashtra ऍप sindhudurg पुणे jangaon beed कोल्हापूर floods usmanabad training रायगड washim निवडणूक uddhav thakare Search Functional Tags:  कर्करोग, Rajesh Tope, आयुर्वेद, टाटा कर्करोग रुग्णालय, Mumbai, Health, महात्मा फुले, Maharashtra, ऍप, Sindhudurg, पुणे, Jangaon, Beed, कोल्हापूर, Floods, Usmanabad, Training, रायगड, Washim, निवडणूक, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  8 lakh cancer patients are treated in the state राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  कर्करोग महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RVPvjF

No comments:

Post a Comment