September 2019 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 30, 2019

कळंब नगरपालिकेत पदाचा गैरवापर करून लाखोंचा घोटाळा
आदित्य ठाकरे जिथून लढतील तो वरळी विधानसभा मतदारसंघ कसा आहे
सावधान! पुण्यात डेंगी वाढतोय

पुणे -  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या शेकड्यात असली, तरीही संशयित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंगीच्या तीन हजार ४९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत तीन हजार २८१ डेंगीचे संशयित रुग्ण  आढळले आहेत.  

का वाढला डेंगी?
गृहनिर्माण सोसायट्या, खासगी आस्थापना, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. फुटलेल्या काचा, टायर, भंगार साहित्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यावर एडिस इजिप्ती डासांचा फैलाव होतो. त्यातून  डेंगी होतो. 

डेंगीबरोबर चिकुनगुनियाही वाढला
शहरात डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीबरोबरच चिकुनगुनियादेखील वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचे जेमतेम १४ रुग्ण होते. ते ऑगस्टमध्ये ४४ झाले; तर सप्टेंबरमध्ये त्यात सुमारे चौपट वाढ होऊन १६४ रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली. 

पुढे काय होणार?
सध्या पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. असे वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये डेंगीचा उद्रेक वाढण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे.

नोटिसा आणि प्रशासकीय शुल्क
डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या एक हजार ८६१ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये दोन लाख ६७ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे.

पाऊस खूप लांबल्याने आणि ऑक्‍टोबर हीट असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. हे गृहीत धरून महापालिकेने डासोत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

पाऊस, गारठा आणि आता उन्हाचा चटका, असे बदलणारे वातावरण पुणेकरांनी चार दिवसांमध्ये अनुभवले. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही दिसते.
- डॉ. सचिन गांधी

News Item ID: 

599-news_story-1569857766

Mobile Device Headline: 

सावधान! पुण्यात डेंगी वाढतोय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे -  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या शेकड्यात असली, तरीही संशयित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंगीच्या तीन हजार ४९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत तीन हजार २८१ डेंगीचे संशयित रुग्ण  आढळले आहेत.  

का वाढला डेंगी?
गृहनिर्माण सोसायट्या, खासगी आस्थापना, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. फुटलेल्या काचा, टायर, भंगार साहित्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यावर एडिस इजिप्ती डासांचा फैलाव होतो. त्यातून  डेंगी होतो. 

डेंगीबरोबर चिकुनगुनियाही वाढला
शहरात डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीबरोबरच चिकुनगुनियादेखील वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचे जेमतेम १४ रुग्ण होते. ते ऑगस्टमध्ये ४४ झाले; तर सप्टेंबरमध्ये त्यात सुमारे चौपट वाढ होऊन १६४ रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली. 

पुढे काय होणार?
सध्या पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. असे वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये डेंगीचा उद्रेक वाढण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे.

नोटिसा आणि प्रशासकीय शुल्क
डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या एक हजार ८६१ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये दोन लाख ६७ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे.

पाऊस खूप लांबल्याने आणि ऑक्‍टोबर हीट असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. हे गृहीत धरून महापालिकेने डासोत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

पाऊस, गारठा आणि आता उन्हाचा चटका, असे बदलणारे वातावरण पुणेकरांनी चार दिवसांमध्ये अनुभवले. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही दिसते.
- डॉ. सचिन गांधी

Vertical Image: 

English Headline: 

Dengue is on the rise in Pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

डेंगी

पुणे

चिकुनगुनिया

Search Functional Tags: 

डेंगी, पुणे, चिकुनगुनिया

Twitter Publish: 

Meta Description: 

पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सावधान! पुण्यात डेंगी वाढतोय पुणे -  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या शेकड्यात असली, तरीही संशयित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंगीच्या तीन हजार ४९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत तीन हजार २८१ डेंगीचे संशयित रुग्ण  आढळले आहेत.   का वाढला डेंगी? गृहनिर्माण सोसायट्या, खासगी आस्थापना, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. फुटलेल्या काचा, टायर, भंगार साहित्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यावर एडिस इजिप्ती डासांचा फैलाव होतो. त्यातून  डेंगी होतो.  डेंगीबरोबर चिकुनगुनियाही वाढला शहरात डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीबरोबरच चिकुनगुनियादेखील वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचे जेमतेम १४ रुग्ण होते. ते ऑगस्टमध्ये ४४ झाले; तर सप्टेंबरमध्ये त्यात सुमारे चौपट वाढ होऊन १६४ रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली.  पुढे काय होणार? सध्या पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. असे वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये डेंगीचा उद्रेक वाढण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. नोटिसा आणि प्रशासकीय शुल्क डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या एक हजार ८६१ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये दोन लाख ६७ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे. पाऊस खूप लांबल्याने आणि ऑक्‍टोबर हीट असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. हे गृहीत धरून महापालिकेने डासोत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे युद्धपातळीवर काम सुरू आहे. - डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका  पाऊस, गारठा आणि आता उन्हाचा चटका, असे बदलणारे वातावरण पुणेकरांनी चार दिवसांमध्ये अनुभवले. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही दिसते. - डॉ. सचिन गांधी News Item ID:  599-news_story-1569857766 Mobile Device Headline:  सावधान! पुण्यात डेंगी वाढतोय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे -  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या शेकड्यात असली, तरीही संशयित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंगीच्या तीन हजार ४९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत तीन हजार २८१ डेंगीचे संशयित रुग्ण  आढळले आहेत.   का वाढला डेंगी? गृहनिर्माण सोसायट्या, खासगी आस्थापना, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. फुटलेल्या काचा, टायर, भंगार साहित्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यावर एडिस इजिप्ती डासांचा फैलाव होतो. त्यातून  डेंगी होतो.  डेंगीबरोबर चिकुनगुनियाही वाढला शहरात डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीबरोबरच चिकुनगुनियादेखील वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचे जेमतेम १४ रुग्ण होते. ते ऑगस्टमध्ये ४४ झाले; तर सप्टेंबरमध्ये त्यात सुमारे चौपट वाढ होऊन १६४ रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली.  पुढे काय होणार? सध्या पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. असे वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये डेंगीचा उद्रेक वाढण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. नोटिसा आणि प्रशासकीय शुल्क डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या एक हजार ८६१ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये दोन लाख ६७ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे. पाऊस खूप लांबल्याने आणि ऑक्‍टोबर हीट असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. हे गृहीत धरून महापालिकेने डासोत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे युद्धपातळीवर काम सुरू आहे. - डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका  पाऊस, गारठा आणि आता उन्हाचा चटका, असे बदलणारे वातावरण पुणेकरांनी चार दिवसांमध्ये अनुभवले. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही दिसते. - डॉ. सचिन गांधी Vertical Image:  English Headline:  Dengue is on the rise in Pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा डेंगी पुणे चिकुनगुनिया Search Functional Tags:  डेंगी, पुणे, चिकुनगुनिया Twitter Publish:  Meta Description:  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nhZkvv
Read More
विश्व एथलेटिक्स: फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय बनीं अनु रानी https://ift.tt/2o4POfa
गाजियाबाद: रेड मॉल के दो मालिक गिरफ्तार, 147 करोड़ का राजस्व बकाया https://ift.tt/2oHL2Vj
कश्मीर घाटी में 3 अक्टूबर से खुल जाएंगे सभी स्कूल, सरकार का फैसला https://ift.tt/2neOtTb
ग्रेटर नोएडा: तीन लुटेरे गिरफ्तार, कर्मचारियों से 7.30 लाख की लूट https://ift.tt/2nXsQXw
फरीदाबाद के सीही गांव में प्रॉपर्टी डीलर की गोली मारकर हत्या https://ift.tt/2nWk10e
समस्तीपुर: LJP के प्रिंस राज ने भरा पर्चा, पूरा पासवान कुनबा रहा मौजूद https://ift.tt/2n3VGWg
Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. 

तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

मनसे लढविणार आठही जागा...
शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील.

News Item ID: 

599-news_story-1569872106

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. 

तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

मनसे लढविणार आठही जागा...
शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील.

Vertical Image: 

English Headline: 

Three BJP MLAs do not get nomination in Pune constituency

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

भाजप

पुणे

भारत

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

दिलीप कांबळे

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, पुणे, भारत, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, दिलीप कांबळे

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारतीय जनता पक्ष

चंद्रकांत पाटील

काँग्रेस

भाजप

अजित पवार

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.  तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.  मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे.  आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  मनसे लढविणार आठही जागा... शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील. News Item ID:  599-news_story-1569872106 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.  तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.  मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे.  आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  मनसे लढविणार आठही जागा... शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील. Vertical Image:  English Headline:  Three BJP MLAs do not get nomination in Pune constituency Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 भाजप पुणे भारत चंद्रकांत पाटील chandrakant patil दिलीप कांबळे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, पुणे, भारत, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, दिलीप कांबळे Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. Send as Notification:  Topic Tags:  भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील काँग्रेस भाजप अजित पवार वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n3dWyZ
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

September 30, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 30, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 30, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

September 30, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 30, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 30, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

विधानसभा 2019 
नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे.

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात.

श्रीगोंदा, जामखेडला चुरस
श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत.

पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय.

राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल.

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही.

News Item ID: 

599-news_story-1569867806

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Paschim Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा 2019 
नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे.

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात.

श्रीगोंदा, जामखेडला चुरस
श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत.

पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय.

राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल.

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही.

Vertical Image: 

English Headline: 

The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district

Author Type: 

External Author

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

विधानसभा 2019

vidhansabha 2019

नगर

काँग्रेस

indian national congress

बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

राधाकृष्ण विखे पाटील

radhakrishna vikhe patil

निवडणूक

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. News Item ID:  599-news_story-1569867806 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Paschim Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. Vertical Image:  English Headline:  The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district Author Type:  External Author ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील विधानसभा 2019 vidhansabha 2019 नगर काँग्रेस indian national congress बाळासाहेब थोरात balasaheb thorat राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil निवडणूक Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक Twitter Publish:  Meta Description:  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n2KIAh
Read More
अयोध्या केस: जब SC ने कहा- हम बाबर के पाप पुण्य का हिसाब करने नहीं बैठे हैं https://ift.tt/2mp9J8h

Sunday, September 29, 2019

आज चेन्नई में पीएम मोदी, कई कार्यक्रम में लेंगे हिस्सा https://ift.tt/2NfH8z5
हरियाणा चुनाव: जेजेपी ने जारी की 15 उम्मीदवारों की सूची, फरीदाबाद से इनको दिया टिकट https://ift.tt/2NfH8z5
चीन: फैक्ट्री में लगी आग, 19 लोगों की मौत https://ift.tt/2NfH8z5
बिहार में आज भी दिखेगा कुदरत का कहर, 14 जिलों में भारी बारिश का अलर्ट https://ift.tt/2nHScZi
PAK सीमा पर सेना ने की सर्जिकल स्ट्राइक जैसे ऑपरेशन के लिए प्रैक्टिस https://ift.tt/2mUPSy4
बजरंग दल का फरमान, दूसरे धर्म के लोग गरबा से रहें दूर https://ift.tt/2NfH8z5
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर

दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार 

मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे. 

सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे. 

वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. 

धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. 

मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत. 

कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल. 

मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील. 

पंचांग 30 सप्टेंबर 2019 
सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1569766195

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार 

मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे. 

सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे. 

वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. 

धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. 

मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत. 

कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल. 

मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील. 

पंचांग 30 सप्टेंबर 2019 
सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 30 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार  मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे.  सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.  कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे.  वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.  मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत.  कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल.  मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1569766195 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार  मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे.  सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.  कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे.  वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.  मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत.  कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल.  मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 30 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2mWJQwN
Read More
राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारेल का?
BJP ने जारी की प्रत्याशियों की लिस्ट, राधनपुर से अल्पेश ठाकोर को टिकट https://ift.tt/2onfwM9
Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत

विधानसभा  
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते.

यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे.

आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो.

वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे. 

पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. 

आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल.

संभाव्य नवीन चेहरे
यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे.

News Item ID: 

599-news_story-1569784252

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा  
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते.

यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे.

आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो.

वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे. 

पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. 

आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल.

संभाव्य नवीन चेहरे
यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे.

Vertical Image: 

English Headline: 

yavatmal district Assembly election

Author Type: 

External Author

राजकुमार भीतकर

राजकारण

politics

काँग्रेस

indian national congress

भाजप

यवतमाळ

yavatmal

आमदार

Search Functional Tags: 

राजकारण, Politics, काँग्रेस, Indian National Congress, भाजप, यवतमाळ, Yavatmal, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते. यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे. आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो. वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे.  पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.  आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल. संभाव्य नवीन चेहरे यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे. News Item ID:  599-news_story-1569784252 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते. यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे. आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो. वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे.  पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.  आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल. संभाव्य नवीन चेहरे यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे. Vertical Image:  English Headline:  yavatmal district Assembly election Author Type:  External Author राजकुमार भीतकर राजकारण politics काँग्रेस indian national congress भाजप यवतमाळ yavatmal आमदार Search Functional Tags:  राजकारण, Politics, काँग्रेस, Indian National Congress, भाजप, यवतमाळ, Yavatmal, आमदार Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nF2Fol
Read More
बेहरमी से मासूम बच्चे को पीट रहा था पिता, मां बना रही थी वीडियो https://ift.tt/2mKCJaY
बीजेपी सांसद ने आईएएस अफसर को दी जिंदा गाड़ देने की धमकी https://ift.tt/2mTEEKb
तुर्की ने सीरिया बॉर्डर पर मार गिराया यूएवी, 6 बार कर चुका था घुसपैठ https://ift.tt/2m8RF25
Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

विधानसभा 
बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे. 

युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले. 

News Item ID: 

599-news_story-1569778349

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा 
बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे. 

युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले. 

Vertical Image: 

English Headline: 

Who will fight against Ajit Pawar in Baramati

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अजित पवार

ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

indian national congress

बारामती

भाजप

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

लोकसभा

नगरसेवक

Search Functional Tags: 

अजित पवार, Ajit Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, बारामती, भाजप, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभा, नगरसेवक

Twitter Publish: 

Meta Description: 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

शिवसेना

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण?  विधानसभा  बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे.  विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे.  युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले.  News Item ID:  599-news_story-1569778349 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा  बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे.  विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे.  युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले.  Vertical Image:  English Headline:  Who will fight against Ajit Pawar in Baramati Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अजित पवार ajit pawar राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress बारामती भाजप चंद्रकांत पाटील chandrakant patil लोकसभा नगरसेवक Search Functional Tags:  अजित पवार, Ajit Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, बारामती, भाजप, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभा, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार शिवसेना चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nIVw6r
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 29, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 29, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
पंडित जसराज के नाम पर रखा गया ग्रह का नाम, नासा ने दिया ये सम्मान https://ift.tt/2mSQMer
ये है UP का पेपरलेस गांव, जहां हर समस्या का निस्तारण होता है डिजिटली https://ift.tt/2oqBqyf
केजरीवाल ने किया ट्रामा सेंटर का भूमि पूजन, बोले- 290 करोड़ की करेंगे बचत https://ift.tt/2mcIEVU
महाराष्ट्र-हरियाणा चुनाव: BJP आज जारी कर सकती है पहली लिस्ट https://ift.tt/2nMVj1X

Saturday, September 28, 2019

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 28, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 28, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
खरंच 'रोज अंडी खावीत का?'
उत्तर प्रदेश में बारिश ने मचाया कोहराम, दो दिन में 79 लोगों की मौत https://ift.tt/2odc4nj
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 28, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 28, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 28, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
शरद पवार-अजित पवार: महाराष्ट्रातील राजकारणातल्या काका-पुतण्यांच्या 7 सुपरहिट जोड्या
कॉमनवेल्थ संसदीय सम्मेलन: PAK ने गाया कश्मीर राग, भारत ने जताया विरोध https://ift.tt/2nAHqns
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 28, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 28, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 28, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 28, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार!

मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. 

रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ""शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,'' असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही या वेळी दिले.

Vidhan Sabha 2019 : शरद पवार आमचे आदर्श : चंद्रकांत पाटील

निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा, मी म्हणजे शिवसेना, हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. मला हात वर करून वचन द्या, की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू, अशी भावनिक सादही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली. 

भाजपला इशारा

शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. कपट- कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमांसाठी आहे, असा इशारा देत युतीप्रकरणी नमते घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

Vidhan Sabha 2019 : अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार (व्हिडिओ)

शरद पवारांना टोला 

मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाही. जर कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली. आपल्या कर्माने जो मरणार, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. जो शिवसेनेशी वाईट वागतो, त्यांना त्याचे फळ मिळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 

पवार यांच्या भेटीला संजय राऊत 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. "ईडी' चौकशी प्रकरणात शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला.

याबाबत पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असे सांगितल्याचे समजते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1569688595

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. 

रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ""शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,'' असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही या वेळी दिले.

Vidhan Sabha 2019 : शरद पवार आमचे आदर्श : चंद्रकांत पाटील

निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा, मी म्हणजे शिवसेना, हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. मला हात वर करून वचन द्या, की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू, अशी भावनिक सादही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली. 

भाजपला इशारा

शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. कपट- कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमांसाठी आहे, असा इशारा देत युतीप्रकरणी नमते घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

Vidhan Sabha 2019 : अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार (व्हिडिओ)

शरद पवारांना टोला 

मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाही. जर कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली. आपल्या कर्माने जो मरणार, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. जो शिवसेनेशी वाईट वागतो, त्यांना त्याचे फळ मिळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 

पवार यांच्या भेटीला संजय राऊत 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. "ईडी' चौकशी प्रकरणात शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला.

याबाबत पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असे सांगितल्याचे समजते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Next CM of Maharashtra will be Shivsenas says Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना

भाजप

संजय राऊत

sanjay raut

शरद पवार

sharad pawar

मुंबई

mumbai

अमित शहा

amit shah

shivsena

उद्धव ठाकरे

uddhav thakare

मुख्यमंत्री

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

शिवसेना, भाजप, संजय राऊत, Sanjay Raut, शरद पवार, Sharad Pawar, मुंबई, Mumbai, अमित शहा, Amit Shah, Shivsena, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Description: 

शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार! मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे.  रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ""शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,'' असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही या वेळी दिले. Vidhan Sabha 2019 : शरद पवार आमचे आदर्श : चंद्रकांत पाटील निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा, मी म्हणजे शिवसेना, हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. मला हात वर करून वचन द्या, की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू, अशी भावनिक सादही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली.  भाजपला इशारा शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. कपट- कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमांसाठी आहे, असा इशारा देत युतीप्रकरणी नमते घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला.  Vidhan Sabha 2019 : अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार (व्हिडिओ) शरद पवारांना टोला  मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाही. जर कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली. आपल्या कर्माने जो मरणार, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. जो शिवसेनेशी वाईट वागतो, त्यांना त्याचे फळ मिळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.  पवार यांच्या भेटीला संजय राऊत  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. "ईडी' चौकशी प्रकरणात शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला. याबाबत पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असे सांगितल्याचे समजते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. News Item ID:  599-news_story-1569688595 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे.  रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ""शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,'' असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही या वेळी दिले. Vidhan Sabha 2019 : शरद पवार आमचे आदर्श : चंद्रकांत पाटील निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा, मी म्हणजे शिवसेना, हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. मला हात वर करून वचन द्या, की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू, अशी भावनिक सादही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली.  भाजपला इशारा शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. कपट- कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमांसाठी आहे, असा इशारा देत युतीप्रकरणी नमते घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला.  Vidhan Sabha 2019 : अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार (व्हिडिओ) शरद पवारांना टोला  मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाही. जर कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली. आपल्या कर्माने जो मरणार, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. जो शिवसेनेशी वाईट वागतो, त्यांना त्याचे फळ मिळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.  पवार यांच्या भेटीला संजय राऊत  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. "ईडी' चौकशी प्रकरणात शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला. याबाबत पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असे सांगितल्याचे समजते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. Vertical Image:  English Headline:  Next CM of Maharashtra will be Shivsenas says Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना भाजप संजय राऊत sanjay raut शरद पवार sharad pawar मुंबई mumbai अमित शहा amit shah shivsena उद्धव ठाकरे uddhav thakare मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  शिवसेना, भाजप, संजय राऊत, Sanjay Raut, शरद पवार, Sharad Pawar, मुंबई, Mumbai, अमित शहा, Amit Shah, Shivsena, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Description:  शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nCSbWl
Read More
फिल्मी चेज के बाद रिश्वत मामले में पुलिस इंस्पेक्टर को ACB ने किया गिरफ्तार https://ift.tt/2mHKdeG

Friday, September 27, 2019

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 27, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
Pune Rains : वाढविली वर्दीची शान!

पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले. 

भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते. 

...आणि वाहने वाहून गेली  
वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले.

जीव आणि सोनेही वाचविले 
वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले.

पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले.
- अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा

News Item ID: 

599-news_story-1569614029

Mobile Device Headline: 

Pune Rains : वाढविली वर्दीची शान!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले. 

भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते. 

...आणि वाहने वाहून गेली  
वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले.

जीव आणि सोनेही वाचविले 
वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले.

पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले.
- अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा

Vertical Image: 

English Headline: 

pune rains traffic police glory of uniform

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

पुणे

पूर

Search Functional Tags: 

पोलिस, पुणे, पूर

Twitter Publish: 

Meta Description: 

वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rains : वाढविली वर्दीची शान! पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले.  भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते.  ...आणि वाहने वाहून गेली   वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले. जीव आणि सोनेही वाचविले  वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले. पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले. - अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा News Item ID:  599-news_story-1569614029 Mobile Device Headline:  Pune Rains : वाढविली वर्दीची शान! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले.  भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते.  ...आणि वाहने वाहून गेली   वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले. जीव आणि सोनेही वाचविले  वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले. पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले. - अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा Vertical Image:  English Headline:  pune rains traffic police glory of uniform Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुणे पूर Search Functional Tags:  पोलिस, पुणे, पूर Twitter Publish:  Meta Description:  वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nYXn7m
Read More
BIS की जांच में दावा, पीने लायक नहीं है दिल्ली का पानी https://ift.tt/2nko8CO
BJP के खिलाफ आपत्तिजनक पोस्ट करना वकील को पड़ा महंगा, हुआ गिरफ्तार https://ift.tt/2nmVbGA
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 27, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 27, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More

Thursday, September 26, 2019

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

September 26, 2019 0 Comments
सनी देओल के बेटे करण देओल की फिल्म पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस पर आ चुकी है और पहले दिन के पहले शो के बाद फिल्म की ओपनिंग रिपोर्ट भी आ चुकी ...
Read More
BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

September 26, 2019 0 Comments
प्रभास साहो की रिलीज के बाद इस वक्त अपनी आगामी फिल्म की तैयारी कर रहे हैं। लेकिन साहो कमाई के मामले में अभी तक तेजी से आगे बढ़ रही है। बता द...
Read More
Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

September 26, 2019 0 Comments
हिंदी सिनेमा के लिहाज से इस वीक का शुक्रवार काफी दिलचस्प और महा क्लैश से गुजरने वाला है। इसकी वजह है एक साथ तीन बिग स्टार्स की फिल्मों का रि...
Read More
अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत

नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्या (ता. २७) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात पावसाने कहर केला असताना मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते दिल्लीत भाजपच्या निवडणूक बैठकीसाठी पोचले, याबद्दल चौफेर टीका सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी बैठक सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाबाहेर येऊन पुण्यातील जलप्रलयाबाबत सरकारच्या उपाययोजनांची माहिती पत्रकारांना दिली. माजी उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व सर्वतोपरी मदतीचे आदेश प्रशासनास दिल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत लगेचच ट्विटही केले. ते म्हणाले की, पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत पुरविली असून, यापुढेही ती पोचविली जाईल. पुण्यासाठी दोन, तर बारामतीसाठी दोन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) रवाना करण्यात आली आहेत. आणखीही आवश्‍यक ती मदत तत्काळ पोचविण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यावर अचानक कोसळलेल्या या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, आणखी काही जणांना हलविण्याचे काम सुरू आहे. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले.

बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी सारे उपाय करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

स्थितीवर बारकाईने लक्ष - पाटील
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्यापासून मी व जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहोत. बारामतीत नदीकाठच्या बहुतांश लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी मदतकार्य सुरू केले असून, कात्रजजवळील महामार्ग काही अंशी सुरळीत झाला आहे. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. या अनैसर्गिक संकटाला सर्वांनी एकदिलाने तोंड द्यायचे आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत सारी मदत पुरवत आहे व सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.

News Item ID: 

599-news_story-1569526081

Mobile Device Headline: 

अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्या (ता. २७) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात पावसाने कहर केला असताना मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते दिल्लीत भाजपच्या निवडणूक बैठकीसाठी पोचले, याबद्दल चौफेर टीका सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी बैठक सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाबाहेर येऊन पुण्यातील जलप्रलयाबाबत सरकारच्या उपाययोजनांची माहिती पत्रकारांना दिली. माजी उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व सर्वतोपरी मदतीचे आदेश प्रशासनास दिल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत लगेचच ट्विटही केले. ते म्हणाले की, पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत पुरविली असून, यापुढेही ती पोचविली जाईल. पुण्यासाठी दोन, तर बारामतीसाठी दोन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) रवाना करण्यात आली आहेत. आणखीही आवश्‍यक ती मदत तत्काळ पोचविण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यावर अचानक कोसळलेल्या या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, आणखी काही जणांना हलविण्याचे काम सुरू आहे. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले.

बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी सारे उपाय करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

स्थितीवर बारकाईने लक्ष - पाटील
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्यापासून मी व जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहोत. बारामतीत नदीकाठच्या बहुतांश लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी मदतकार्य सुरू केले असून, कात्रजजवळील महामार्ग काही अंशी सुरळीत झाला आहे. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. या अनैसर्गिक संकटाला सर्वांनी एकदिलाने तोंड द्यायचे आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत सारी मदत पुरवत आहे व सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Immediate help to rainstorms

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

पुणे

बारामती

बळी

bali

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

दिल्ली

पूर

floods

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

भाजप

निवडणूक

सरकार

government

आमदार

अजित पवार

ajit pawar

प्रशासन

administrations

प्राण

महामार्ग

ऊस

Search Functional Tags: 

पाऊस, पुणे, बारामती, बळी, Bali, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, दिल्ली, पूर, Floods, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, भाजप, निवडणूक, सरकार, Government, आमदार, अजित पवार, Ajit Pawar, प्रशासन, Administrations, प्राण, महामार्ग, ऊस

Twitter Publish: 

Meta Description: 

पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले.

Send as Notification: 

Topic Tags: 

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्या (ता. २७) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यात पावसाने कहर केला असताना मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते दिल्लीत भाजपच्या निवडणूक बैठकीसाठी पोचले, याबद्दल चौफेर टीका सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी बैठक सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाबाहेर येऊन पुण्यातील जलप्रलयाबाबत सरकारच्या उपाययोजनांची माहिती पत्रकारांना दिली. माजी उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व सर्वतोपरी मदतीचे आदेश प्रशासनास दिल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत लगेचच ट्विटही केले. ते म्हणाले की, पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत पुरविली असून, यापुढेही ती पोचविली जाईल. पुण्यासाठी दोन, तर बारामतीसाठी दोन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) रवाना करण्यात आली आहेत. आणखीही आवश्‍यक ती मदत तत्काळ पोचविण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यावर अचानक कोसळलेल्या या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, आणखी काही जणांना हलविण्याचे काम सुरू आहे. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले. बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी सारे उपाय करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्थितीवर बारकाईने लक्ष - पाटील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्यापासून मी व जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहोत. बारामतीत नदीकाठच्या बहुतांश लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी मदतकार्य सुरू केले असून, कात्रजजवळील महामार्ग काही अंशी सुरळीत झाला आहे. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. या अनैसर्गिक संकटाला सर्वांनी एकदिलाने तोंड द्यायचे आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत सारी मदत पुरवत आहे व सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. News Item ID:  599-news_story-1569526081 Mobile Device Headline:  अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्या (ता. २७) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यात पावसाने कहर केला असताना मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते दिल्लीत भाजपच्या निवडणूक बैठकीसाठी पोचले, याबद्दल चौफेर टीका सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी बैठक सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाबाहेर येऊन पुण्यातील जलप्रलयाबाबत सरकारच्या उपाययोजनांची माहिती पत्रकारांना दिली. माजी उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व सर्वतोपरी मदतीचे आदेश प्रशासनास दिल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत लगेचच ट्विटही केले. ते म्हणाले की, पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत पुरविली असून, यापुढेही ती पोचविली जाईल. पुण्यासाठी दोन, तर बारामतीसाठी दोन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) रवाना करण्यात आली आहेत. आणखीही आवश्‍यक ती मदत तत्काळ पोचविण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यावर अचानक कोसळलेल्या या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, आणखी काही जणांना हलविण्याचे काम सुरू आहे. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले. बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी सारे उपाय करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्थितीवर बारकाईने लक्ष - पाटील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्यापासून मी व जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहोत. बारामतीत नदीकाठच्या बहुतांश लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी मदतकार्य सुरू केले असून, कात्रजजवळील महामार्ग काही अंशी सुरळीत झाला आहे. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. या अनैसर्गिक संकटाला सर्वांनी एकदिलाने तोंड द्यायचे आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत सारी मदत पुरवत आहे व सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. Vertical Image:  English Headline:  Immediate help to rainstorms Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस पुणे बारामती बळी bali मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis दिल्ली पूर floods चंद्रकांत पाटील chandrakant patil भाजप निवडणूक सरकार government आमदार अजित पवार ajit pawar प्रशासन administrations प्राण महामार्ग ऊस Search Functional Tags:  पाऊस, पुणे, बारामती, बळी, Bali, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, दिल्ली, पूर, Floods, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, भाजप, निवडणूक, सरकार, Government, आमदार, अजित पवार, Ajit Pawar, प्रशासन, Administrations, प्राण, महामार्ग, ऊस Twitter Publish:  Meta Description:  पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2mYHIV3
Read More
Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. 

राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या. 

पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

News Item ID: 

599-news_story-1569524941

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. 

राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या. 

पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

Vertical Image: 

English Headline: 

BJP agrees to hand over deputy chief minister to Shiv Sena

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019

vidhansabha 2019

दिल्ली

महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

पंकजा मुंडे

pankaja munde

गिरीश महाजन

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, दिल्ली, महाराष्ट्र, Maharashtra, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, पंकजा मुंडे, Pankaja Munde, गिरीश महाजन

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली.  राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या.  पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. News Item ID:  599-news_story-1569524941 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली.  राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या.  पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. Vertical Image:  English Headline:  BJP agrees to hand over deputy chief minister to Shiv Sena Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 vidhansabha 2019 दिल्ली महाराष्ट्र maharashtra मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील chandrakant patil पंकजा मुंडे pankaja munde गिरीश महाजन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, दिल्ली, महाराष्ट्र, Maharashtra, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, पंकजा मुंडे, Pankaja Munde, गिरीश महाजन Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2lt7Kzh
Read More
डोनाल्ड ट्रंप के खिलाफ गोपनीय शिकायत, व्हाइट हाउस ने किया बचाव https://ift.tt/2m8uCVc
एक्शन में अमेरिका, सऊदी अरब में भेजेगा 200 सैन्य टुकड़ियां https://ift.tt/2lYm17A
दिन दहाड़े बैंक से 9 लाख रुपये की लूट, एक बदमाश गिरफ्तार https://ift.tt/2n4TgGw
Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप

पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. 

गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली. 

अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.  

उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात
मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता. 

News Item ID: 

599-news_story-1569530052

Mobile Device Headline: 

Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. 

गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली. 

अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.  

उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात
मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता. 

Vertical Image: 

English Headline: 

Pune Rains Dharmanath Kumar death

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

Search Functional Tags: 

पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

 घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली.  गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली.  अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.   उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता.  News Item ID:  599-news_story-1569530052 Mobile Device Headline:  Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली.  गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली.  अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.   उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता.  Vertical Image:  English Headline:  Pune Rains Dharmanath Kumar death Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे Search Functional Tags:  पुणे Twitter Publish:  Meta Description:   घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nGp30N
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 26, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

September 26, 2019 0 Comments
सनी देओल के बेटे करण देओल की फिल्म पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस पर आ चुकी है और पहले दिन के पहले शो के बाद फिल्म की ओपनिंग रिपोर्ट भी आ चुकी ...
Read More
BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

September 26, 2019 0 Comments
प्रभास साहो की रिलीज के बाद इस वक्त अपनी आगामी फिल्म की तैयारी कर रहे हैं। लेकिन साहो कमाई के मामले में अभी तक तेजी से आगे बढ़ रही है। बता द...
Read More
Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

September 26, 2019 0 Comments
हिंदी सिनेमा के लिहाज से इस वीक का शुक्रवार काफी दिलचस्प और महा क्लैश से गुजरने वाला है। इसकी वजह है एक साथ तीन बिग स्टार्स की फिल्मों का रि...
Read More

Wednesday, September 25, 2019

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 25, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 25, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 25, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

September 25, 2019 0 Comments
सनी देओल के बेटे करण देओल की फिल्म पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस पर आ चुकी है और पहले दिन के पहले शो के बाद फिल्म की ओपनिंग रिपोर्ट भी आ चुकी ...
Read More
BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

September 25, 2019 0 Comments
प्रभास साहो की रिलीज के बाद इस वक्त अपनी आगामी फिल्म की तैयारी कर रहे हैं। लेकिन साहो कमाई के मामले में अभी तक तेजी से आगे बढ़ रही है। बता द...
Read More
Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

September 25, 2019 0 Comments
हिंदी सिनेमा के लिहाज से इस वीक का शुक्रवार काफी दिलचस्प और महा क्लैश से गुजरने वाला है। इसकी वजह है एक साथ तीन बिग स्टार्स की फिल्मों का रि...
Read More
PMC बँक : 'माझा सगळा पैसा अडकला, आता लेकीचं लग्न कसं करू?'
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 25, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 25, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 25, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 25, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 25, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 25, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

September 25, 2019 0 Comments
सनी देओल के बेटे करण देओल की फिल्म पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस पर आ चुकी है और पहले दिन के पहले शो के बाद फिल्म की ओपनिंग रिपोर्ट भी आ चुकी ...
Read More
BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

September 25, 2019 0 Comments
प्रभास साहो की रिलीज के बाद इस वक्त अपनी आगामी फिल्म की तैयारी कर रहे हैं। लेकिन साहो कमाई के मामले में अभी तक तेजी से आगे बढ़ रही है। बता द...
Read More
Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

September 25, 2019 0 Comments
हिंदी सिनेमा के लिहाज से इस वीक का शुक्रवार काफी दिलचस्प और महा क्लैश से गुजरने वाला है। इसकी वजह है एक साथ तीन बिग स्टार्स की फिल्मों का रि...
Read More
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राबाबत काँग्रेसची आज बैठक

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी काँग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते. 

साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे ७० हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल. काँग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही काँग्रेसने आखली आहे.

गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात
काँग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते.

काँग्रेस पवारांच्या पाठीशी
‘निवडणुका येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडीचा ससेमिरा लागतो,’ अशा शब्दांत काँग्रेसने राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राष्ट्रपिता म्हटल्याचीही काँग्रेसने जोरदार खिल्ली उडवली. भारतीयांना पुरेसे ज्ञान आणि विवेक आहे. त्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता कोण आहे. भारतीयांनी कोणाला राष्ट्रपिता मानावे हे कोणीही बाहेरचा नेता, परदेशी व्यक्ती सांगू शकत नाही.

News Item ID: 

599-news_story-1569439290

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राबाबत काँग्रेसची आज बैठक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी काँग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते. 

साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे ७० हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल. काँग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही काँग्रेसने आखली आहे.

गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात
काँग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते.

काँग्रेस पवारांच्या पाठीशी
‘निवडणुका येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडीचा ससेमिरा लागतो,’ अशा शब्दांत काँग्रेसने राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राष्ट्रपिता म्हटल्याचीही काँग्रेसने जोरदार खिल्ली उडवली. भारतीयांना पुरेसे ज्ञान आणि विवेक आहे. त्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता कोण आहे. भारतीयांनी कोणाला राष्ट्रपिता मानावे हे कोणीही बाहेरचा नेता, परदेशी व्यक्ती सांगू शकत नाही.

Vertical Image: 

English Headline: 

Congress meeting on Maharashtra today

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

ईडी

ed

महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस

indian national congress

दिल्ली

लोकसभा

लोकसभा मतदारसंघ

Search Functional Tags: 

ईडी, ED, महाराष्ट्र, Maharashtra, काँग्रेस, Indian National Congress, दिल्ली, लोकसभा, लोकसभा मतदारसंघ

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राबाबत काँग्रेसची आज बैठक विधानसभा 2019  नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी काँग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते.  साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते.  या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे ७० हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल. काँग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही काँग्रेसने आखली आहे. गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात काँग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते. काँग्रेस पवारांच्या पाठीशी ‘निवडणुका येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडीचा ससेमिरा लागतो,’ अशा शब्दांत काँग्रेसने राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राष्ट्रपिता म्हटल्याचीही काँग्रेसने जोरदार खिल्ली उडवली. भारतीयांना पुरेसे ज्ञान आणि विवेक आहे. त्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता कोण आहे. भारतीयांनी कोणाला राष्ट्रपिता मानावे हे कोणीही बाहेरचा नेता, परदेशी व्यक्ती सांगू शकत नाही. News Item ID:  599-news_story-1569439290 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राबाबत काँग्रेसची आज बैठक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  विधानसभा 2019  नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी काँग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते.  साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते.  या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे ७० हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल. काँग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही काँग्रेसने आखली आहे. गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात काँग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते. काँग्रेस पवारांच्या पाठीशी ‘निवडणुका येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडीचा ससेमिरा लागतो,’ अशा शब्दांत काँग्रेसने राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राष्ट्रपिता म्हटल्याचीही काँग्रेसने जोरदार खिल्ली उडवली. भारतीयांना पुरेसे ज्ञान आणि विवेक आहे. त्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता कोण आहे. भारतीयांनी कोणाला राष्ट्रपिता मानावे हे कोणीही बाहेरचा नेता, परदेशी व्यक्ती सांगू शकत नाही. Vertical Image:  English Headline:  Congress meeting on Maharashtra today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा ईडी ed महाराष्ट्र maharashtra काँग्रेस indian national congress दिल्ली लोकसभा लोकसभा मतदारसंघ Search Functional Tags:  ईडी, ED, महाराष्ट्र, Maharashtra, काँग्रेस, Indian National Congress, दिल्ली, लोकसभा, लोकसभा मतदारसंघ Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 25, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2lbK16C
Read More
मोदी का ऐलान- CARICOM में विकास के लिए 14 मिलियन डॉलर देगा भारत https://ift.tt/2nfJRvz
पुणे में भारी बारिश के कारण दीवार गिरने से 5 लोगों की मौत https://ift.tt/2nf0nfj
धोखेबाज है मेहुल चोकसी, पूछताछ के लिए भारत स्वतंत्र: एंटीगुआ के पीएम https://ift.tt/2mHFw4j
अमेरिकी कारोबारियों से मिले पीएम मोदी, भारत में निवेश का दिया न्योता https://ift.tt/2mNLUXu