बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू! पुणे : एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. 1 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी 1 कोटी रुपयांची रोकड काढली आहे, अशांना आता पुढील प्रत्येक रोख व्यवहारावर 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. दरम्यान, एखाद्या व्यावसायिकाला लग्नसोहळा, घरबांधणी अशा अन्य सेवांसाठी वर्षभरात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा केली, तर त्यावरही 5 टक्के टीडीएस कपात होणार आहे. शिवाय आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवर 15 ते 30 रुपयांचा सेवाकर द्यावा लागणार असून, ज्यांनी आतापर्यंत आपला आधार क्रमांक पॅन कार्डसोबत लिंक केलेला नाही अशांचे पॅन क्रमांक रद्द करून नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. आयुर्विमा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असेल तर, त्यावरही 5 टक्के उद्गम करकपात केली जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1567276872 Mobile Device Headline:  बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. 1 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी 1 कोटी रुपयांची रोकड काढली आहे, अशांना आता पुढील प्रत्येक रोख व्यवहारावर 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. दरम्यान, एखाद्या व्यावसायिकाला लग्नसोहळा, घरबांधणी अशा अन्य सेवांसाठी वर्षभरात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा केली, तर त्यावरही 5 टक्के टीडीएस कपात होणार आहे. शिवाय आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवर 15 ते 30 रुपयांचा सेवाकर द्यावा लागणार असून, ज्यांनी आतापर्यंत आपला आधार क्रमांक पॅन कार्डसोबत लिंक केलेला नाही अशांचे पॅन क्रमांक रद्द करून नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. आयुर्विमा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असेल तर, त्यावरही 5 टक्के उद्गम करकपात केली जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  These rules of banks are applicable from today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे निर्मला सीतारामन nirmala sitharaman अर्थसंकल्प union budget कॅशलेस रेल्वे पॅन कार्ड Search Functional Tags:  पुणे, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman, अर्थसंकल्प, Union Budget, कॅशलेस, रेल्वे, पॅन कार्ड Twitter Publish:  Meta Description:  एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 31, 2019

बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू! पुणे : एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. 1 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी 1 कोटी रुपयांची रोकड काढली आहे, अशांना आता पुढील प्रत्येक रोख व्यवहारावर 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. दरम्यान, एखाद्या व्यावसायिकाला लग्नसोहळा, घरबांधणी अशा अन्य सेवांसाठी वर्षभरात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा केली, तर त्यावरही 5 टक्के टीडीएस कपात होणार आहे. शिवाय आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवर 15 ते 30 रुपयांचा सेवाकर द्यावा लागणार असून, ज्यांनी आतापर्यंत आपला आधार क्रमांक पॅन कार्डसोबत लिंक केलेला नाही अशांचे पॅन क्रमांक रद्द करून नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. आयुर्विमा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असेल तर, त्यावरही 5 टक्के उद्गम करकपात केली जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1567276872 Mobile Device Headline:  बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. 1 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी 1 कोटी रुपयांची रोकड काढली आहे, अशांना आता पुढील प्रत्येक रोख व्यवहारावर 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. दरम्यान, एखाद्या व्यावसायिकाला लग्नसोहळा, घरबांधणी अशा अन्य सेवांसाठी वर्षभरात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा केली, तर त्यावरही 5 टक्के टीडीएस कपात होणार आहे. शिवाय आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवर 15 ते 30 रुपयांचा सेवाकर द्यावा लागणार असून, ज्यांनी आतापर्यंत आपला आधार क्रमांक पॅन कार्डसोबत लिंक केलेला नाही अशांचे पॅन क्रमांक रद्द करून नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. आयुर्विमा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असेल तर, त्यावरही 5 टक्के उद्गम करकपात केली जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  These rules of banks are applicable from today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे निर्मला सीतारामन nirmala sitharaman अर्थसंकल्प union budget कॅशलेस रेल्वे पॅन कार्ड Search Functional Tags:  पुणे, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman, अर्थसंकल्प, Union Budget, कॅशलेस, रेल्वे, पॅन कार्ड Twitter Publish:  Meta Description:  एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34hNfr2

No comments:

Post a Comment