स्वार्थी लोकांकडून पक्षबदल - अजित पवार सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.  हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’ News Item ID:  599-news_story-1564158210 Mobile Device Headline:  स्वार्थी लोकांकडून पक्षबदल - अजित पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.  हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’ Vertical Image:  English Headline:  Party changes by selfish people Ajit Pawar Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अजित पवार राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पत्रकार सोलापूर Search Functional Tags:  अजित पवार, राष्ट्रवाद, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पत्रकार, सोलापूर Twitter Publish:  Meta Keyword:  Ajit Pawar, Politics, Party changes, selfish people Meta Description:  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 26, 2019

स्वार्थी लोकांकडून पक्षबदल - अजित पवार सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.  हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’ News Item ID:  599-news_story-1564158210 Mobile Device Headline:  स्वार्थी लोकांकडून पक्षबदल - अजित पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.  हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’ Vertical Image:  English Headline:  Party changes by selfish people Ajit Pawar Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अजित पवार राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पत्रकार सोलापूर Search Functional Tags:  अजित पवार, राष्ट्रवाद, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पत्रकार, सोलापूर Twitter Publish:  Meta Keyword:  Ajit Pawar, Politics, Party changes, selfish people Meta Description:  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2K63JsX

No comments:

Post a Comment