कारगिल युद्ध का झाले? लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत.  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते. News Item ID:  599-news_story-1564066880 Mobile Device Headline:  कारगिल युद्ध का झाले? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत.  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते. Vertical Image:  English Headline:  Why the Kargil War dattatray Shekatkar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कारगिल पाकिस्तान समुद्र union budget Search Functional Tags:  कारगिल, पाकिस्तान, समुद्र, Union Budget Twitter Publish:  Meta Keyword:  Kargil War, dattatray Shekatkar Meta Description:  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 25, 2019

कारगिल युद्ध का झाले? लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत.  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते. News Item ID:  599-news_story-1564066880 Mobile Device Headline:  कारगिल युद्ध का झाले? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत.  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते. Vertical Image:  English Headline:  Why the Kargil War dattatray Shekatkar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कारगिल पाकिस्तान समुद्र union budget Search Functional Tags:  कारगिल, पाकिस्तान, समुद्र, Union Budget Twitter Publish:  Meta Keyword:  Kargil War, dattatray Shekatkar Meta Description:  कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2OgESbd

No comments:

Post a Comment