Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 28, 2020

नवी मुंबईत बोगस पत्रकाराकडून खंडणीसाठी गोळीबार
खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती !

नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटसमोर सामाजिक अंतर न पाळता गर्दी करीत आहे. त्यामुळे पार्सलच्या नावावर उघडण्यात आलेली रेस्टॉरंट कोरोना संक्रमणाचे मोठे अड्डे ठरण्याची शक्यता वाढली आहे. 

कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे.

सेंट्रल बाजार रोडवरील दररोज रात्री खवय्यांची जत्रा दिसून येत आहे. ऑर्डर घेतल्यानंतर ते पदार्थ तयार होईपर्यंत नागरिक येथेच थांबतात. अनेक जण येथेच ताव मारतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा लवलेशही दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नाही.

महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात

एकीकडे महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, प्रशासनाचे आवाहन कुणी गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी खवय्यांच्या बेफिकिरीने सर्व खर्च व्यर्थ जात असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले.

रस्त्यांवर ‘ट्राफिक जाम'
रामदासपेठेतील एका रेस्टॉरंटपुढे सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने सेंट्रल बाजार रोडवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. अनेकदा महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस याच रस्त्याने जाताना दिसतात. परंतु, कारवाईसाठी महापालिका किंवा वाहतूक पोलिसही पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटल्स असल्याने ॲम्बुलन्सचीही रहदारी असते. वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्त विचारला जात आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती ! नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटसमोर सामाजिक अंतर न पाळता गर्दी करीत आहे. त्यामुळे पार्सलच्या नावावर उघडण्यात आलेली रेस्टॉरंट कोरोना संक्रमणाचे मोठे अड्डे ठरण्याची शक्यता वाढली आहे.  कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे. सेंट्रल बाजार रोडवरील दररोज रात्री खवय्यांची जत्रा दिसून येत आहे. ऑर्डर घेतल्यानंतर ते पदार्थ तयार होईपर्यंत नागरिक येथेच थांबतात. अनेक जण येथेच ताव मारतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा लवलेशही दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नाही. महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात एकीकडे महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, प्रशासनाचे आवाहन कुणी गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी खवय्यांच्या बेफिकिरीने सर्व खर्च व्यर्थ जात असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले. रस्त्यांवर ‘ट्राफिक जाम' रामदासपेठेतील एका रेस्टॉरंटपुढे सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने सेंट्रल बाजार रोडवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. अनेकदा महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस याच रस्त्याने जाताना दिसतात. परंतु, कारवाईसाठी महापालिका किंवा वाहतूक पोलिसही पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटल्स असल्याने ॲम्बुलन्सचीही रहदारी असते. वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्त विचारला जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3icvIGq
Read More
स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी 

नागपूर :  व्वा यार, त्याची तर बातच न्यारी. काय बोलतो तो आणि वागणं एवढं साधं आहे ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे उद्गार आपण बरेचदा ऐकतो. त्यावेळी आपल्याबद्दलही कुणी असे बोलावे, असे वाटते. परंतु ते मिळविणे सोपे नसते. त्यासाठी कमालीचा संयम, दुसऱ्यांप्रती चांगली भावना आणि शत्रूंवरही प्रेम करण्याची तयारी असावी लागते.     

लोकांना "इम्प्रेस" करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे आहे? मग काही गुण तुमच्यात असलेच पाहिजे. बरेचदा असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या अगदी कायम स्मरणात राहते. तुमच्या असे लक्षात येईल की, अशी बरीच माणसे आहेत. अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलं बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

मग आपल्यालाही असे वाटत राहते की, आपल्या बाबतीत असे होत असेल का, आपण कोणाच्या लक्षात राहत असू का? हो असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आणि नसेल तर तुम्ही ती कला नक्कीच आत्मसाद करून घ्या. स्वतःमध्ये काही चांगले बदल करून काही जुन्या सवयी सोडून काही नवीन सवयी लावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकता. जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलाच विचार केला जाईल. 

मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा करू नका

तुम्ही लोकांना मदत करा, पण लोकांकडून कुठलीही अपेक्षा करू नका.  स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा. आपल्याला असं वाटलं की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू. परंतु आपली चूक मान्य करणे आपल्याला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो. यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही. दुसऱ्याने ती दाखवली तर आपण नाकारतो. 

स्वतः बोलण्यापेक्षा इतरांना संधी द्या

जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मान्य केली तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. लोकांना इम्प्रेस करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपली स्टेप लावतो. आपण काय काय केलं, कसं केलं आपल्याला आत्तापर्यंत आयुष्यात काय मिळालं, काय नाही मिळालं आयुष्यात तिथवर पोहोचायला आपण कितीक खाचखळगे पार केले, हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही, यापेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल.

स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा, पण आपले मत इतरांवर थोपू नका

आपण  मांडलेल्या मुद्यावर कुणी काही सुचवले तर लगेच आपण आपले मत बदलतो. परंतु असे होता कामा नये. आपले निर्णय एवढे ताकदीचे असावे की ते एखाद्याने ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपणास आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. परंतु हे करताना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवू नका. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन जे बरोबर असेल ते त्या व्यक्तीला पटेल, रुचेल अशा पद्धतीने समजावून सांगा. 

राग, चिडचिड नुकसानदायीच

‘राग किंवा चिडचिड’ यामुळे सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते. समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते. एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.  कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं. राग आल्यावर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याच्याजवळ न जाता शांतपणे विचार करून मग त्या व्यक्तीशी बोलावे.

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

छंद जपा आणि त्याबद्दल बोलाही

तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला गाण्याचा छंद असेल तर तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील. यासोबतच सर्वांशी आदराने वागणे गरजेचे आहे.

संकलन / संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी  नागपूर :  व्वा यार, त्याची तर बातच न्यारी. काय बोलतो तो आणि वागणं एवढं साधं आहे ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे उद्गार आपण बरेचदा ऐकतो. त्यावेळी आपल्याबद्दलही कुणी असे बोलावे, असे वाटते. परंतु ते मिळविणे सोपे नसते. त्यासाठी कमालीचा संयम, दुसऱ्यांप्रती चांगली भावना आणि शत्रूंवरही प्रेम करण्याची तयारी असावी लागते.      लोकांना "इम्प्रेस" करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे आहे? मग काही गुण तुमच्यात असलेच पाहिजे. बरेचदा असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या अगदी कायम स्मरणात राहते. तुमच्या असे लक्षात येईल की, अशी बरीच माणसे आहेत. अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलं बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला   मग आपल्यालाही असे वाटत राहते की, आपल्या बाबतीत असे होत असेल का, आपण कोणाच्या लक्षात राहत असू का? हो असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आणि नसेल तर तुम्ही ती कला नक्कीच आत्मसाद करून घ्या. स्वतःमध्ये काही चांगले बदल करून काही जुन्या सवयी सोडून काही नवीन सवयी लावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकता. जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलाच विचार केला जाईल.  मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा करू नका तुम्ही लोकांना मदत करा, पण लोकांकडून कुठलीही अपेक्षा करू नका.  स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा. आपल्याला असं वाटलं की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू. परंतु आपली चूक मान्य करणे आपल्याला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो. यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही. दुसऱ्याने ती दाखवली तर आपण नाकारतो.  स्वतः बोलण्यापेक्षा इतरांना संधी द्या जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मान्य केली तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. लोकांना इम्प्रेस करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपली स्टेप लावतो. आपण काय काय केलं, कसं केलं आपल्याला आत्तापर्यंत आयुष्यात काय मिळालं, काय नाही मिळालं आयुष्यात तिथवर पोहोचायला आपण कितीक खाचखळगे पार केले, हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही, यापेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा, पण आपले मत इतरांवर थोपू नका आपण  मांडलेल्या मुद्यावर कुणी काही सुचवले तर लगेच आपण आपले मत बदलतो. परंतु असे होता कामा नये. आपले निर्णय एवढे ताकदीचे असावे की ते एखाद्याने ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपणास आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. परंतु हे करताना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवू नका. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन जे बरोबर असेल ते त्या व्यक्तीला पटेल, रुचेल अशा पद्धतीने समजावून सांगा.  राग, चिडचिड नुकसानदायीच ‘राग किंवा चिडचिड’ यामुळे सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते. समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते. एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.  कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं. राग आल्यावर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याच्याजवळ न जाता शांतपणे विचार करून मग त्या व्यक्तीशी बोलावे. सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन   छंद जपा आणि त्याबद्दल बोलाही तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला गाण्याचा छंद असेल तर तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील. यासोबतच सर्वांशी आदराने वागणे गरजेचे आहे. संकलन / संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33bFx3e
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९० ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली.
१९०८ : पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त.
१९३२ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.
१९६६ : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते.
१९९७ : ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी १’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.
२००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष : शेअर मार्केटचा अंदाज घेवून गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील. 
वृषभ : नोकरी, व्यवसायात अस्थिरता जाणवेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. 
मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सौख्य लाभेल.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
सिंह : उत्साह व उमेद वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कन्या : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. खर्च वाढेल.
तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस आजचा दिवस चांगला आहे.
धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. छोटे प्रवास होतील. 
मकर : आर्थिक चढ-उतार जाणवतील. कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च होईल. 
कुंभ : वैवाहिक जीवन सुखकर राहील. भागीदारीत गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. 
मीन : धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आत्मविश्‍वासाचा अभाव राहील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर पंचांग - मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८९० ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली. १९०८ : पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त. १९३२ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म. १९६६ : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते. १९९७ : ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी १’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण. २००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान. दिनमान - मेष : शेअर मार्केटचा अंदाज घेवून गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील.  वृषभ : नोकरी, व्यवसायात अस्थिरता जाणवेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.  मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सौख्य लाभेल. कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. सिंह : उत्साह व उमेद वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  कन्या : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. खर्च वाढेल. तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस आजचा दिवस चांगला आहे. धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. छोटे प्रवास होतील.  मकर : आर्थिक चढ-उतार जाणवतील. कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च होईल.  कुंभ : वैवाहिक जीवन सुखकर राहील. भागीदारीत गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.  मीन : धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आत्मविश्‍वासाचा अभाव राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kSMqwc
Read More
सीआरझेड सुनावणीस विरोध, मालवणात जोरदार घोषणा

मालवण (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या आनलाईन जनसुनावणीस वारंवार येत असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यांमुळे या सुनावणीस मालवणवासीयांचा तीव्र विरोध असल्याचे पत्र गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे सुपूर्द करत पंचायत समितीच्या सभागृहातून जमलेल्या सुमारे 75 हून अधिक सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी आणि हरकतदार बाहेर पडले. 

सभागृहात प्रशासकीय अधिकारी थांबून होते. यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या सुनावणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त पंचायत समितीच्या आवारात तैनात होता. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सुविधा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित केलेल्या या जनसुनावणीत हरकतदारांना मते मांडण्यासाठी वेळ 
दिला होता. यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात हरकतदार आणि मच्छीमार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुनावणीचे प्रक्षेपण दिसू लागले होते.

यावेळी सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, माजी उपसभापती अशोक बागवे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, विष्णू मोंडकर, राकेश कुंटे, डॉ. चंद्रशेखर परब, हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, मिलींद झाड, विष्णू मेस्त्री, सतीश खोत, रविंद्र खानविलकर, सागर चव्हाण, ज्ञानेश्वर सादये, शरद माडये, दिपक कुडाळकर, विठ्ठल कवटकर, प्रदीप आचरेकर, तुळशीदास कोयंडे, राहुल कोयंडे, घन:श्‍याम कुबल, राजन कुमठेकर, दत्तात्रय पडवळ, शंकर मेस्त्री, संजय नाटळकर, अभय पाटकर, गणेश माडये, दर्शन वेंगुर्लेकर, साईनाथ माडये, मंदार गोवेकर, दिलीप घारे, बाबी जोगी आदी उपस्थित होते.

सुनावणी सुरू झाल्यानंतर कुणाचे काय समजेना. त्यामुळे सुनावणी बंद करण्याची मागणी केली. हरकत नोंदविताना तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, ही जनसुनावणी बेकायदेशीर आहे. किनारपट्टीवरील भूमीपुत्रांना विस्थापित करण्यासाठी चालविलेला डाव असल्याचा आरोप केला. सुनावणी समोरासमोर झाली पाहिजे.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ही जनसुनावणी नसून मनसुनावणी आहे. मच्छीमारांना विश्‍वासात घेवून लोकप्रतिनिधींना माहिती देवूनच हा सीआरझेडचा आराखडा बनविला गेला पाहिजे. जनतेच्या बाजूने जोपर्यंत आराखडा बनणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहिल. 
महेंद्र पराडकर म्हणाले, ""आराखडा मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. मच्छीमारांच्या वसाहती उद्धस्त करण्याचा डाव असल्याने नकाशात कोळीवाडे समाविष्ठ करण्यात यावेत.'' 

निषेधाचे पत्र सुपूर्द 
दरम्यान, विरोध वाढत असल्याचे लक्षात घेता गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वांचा विरोध असेल तर तशाप्रकारचे पत्र आद्या, आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो, असे स्पष्ट केले. यानंतर उपस्थितांनी निषेधाचे पत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे देत जनसुनावणी रद्द करून तालुकास्तरावर घेण्याची मागणी केली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीआरझेड सुनावणीस विरोध, मालवणात जोरदार घोषणा मालवण (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या आनलाईन जनसुनावणीस वारंवार येत असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यांमुळे या सुनावणीस मालवणवासीयांचा तीव्र विरोध असल्याचे पत्र गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे सुपूर्द करत पंचायत समितीच्या सभागृहातून जमलेल्या सुमारे 75 हून अधिक सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी आणि हरकतदार बाहेर पडले.  सभागृहात प्रशासकीय अधिकारी थांबून होते. यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या सुनावणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त पंचायत समितीच्या आवारात तैनात होता. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सुविधा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित केलेल्या या जनसुनावणीत हरकतदारांना मते मांडण्यासाठी वेळ  दिला होता. यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात हरकतदार आणि मच्छीमार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुनावणीचे प्रक्षेपण दिसू लागले होते. यावेळी सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, माजी उपसभापती अशोक बागवे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, विष्णू मोंडकर, राकेश कुंटे, डॉ. चंद्रशेखर परब, हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, मिलींद झाड, विष्णू मेस्त्री, सतीश खोत, रविंद्र खानविलकर, सागर चव्हाण, ज्ञानेश्वर सादये, शरद माडये, दिपक कुडाळकर, विठ्ठल कवटकर, प्रदीप आचरेकर, तुळशीदास कोयंडे, राहुल कोयंडे, घन:श्‍याम कुबल, राजन कुमठेकर, दत्तात्रय पडवळ, शंकर मेस्त्री, संजय नाटळकर, अभय पाटकर, गणेश माडये, दर्शन वेंगुर्लेकर, साईनाथ माडये, मंदार गोवेकर, दिलीप घारे, बाबी जोगी आदी उपस्थित होते. सुनावणी सुरू झाल्यानंतर कुणाचे काय समजेना. त्यामुळे सुनावणी बंद करण्याची मागणी केली. हरकत नोंदविताना तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, ही जनसुनावणी बेकायदेशीर आहे. किनारपट्टीवरील भूमीपुत्रांना विस्थापित करण्यासाठी चालविलेला डाव असल्याचा आरोप केला. सुनावणी समोरासमोर झाली पाहिजे. शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ही जनसुनावणी नसून मनसुनावणी आहे. मच्छीमारांना विश्‍वासात घेवून लोकप्रतिनिधींना माहिती देवूनच हा सीआरझेडचा आराखडा बनविला गेला पाहिजे. जनतेच्या बाजूने जोपर्यंत आराखडा बनणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहिल.  महेंद्र पराडकर म्हणाले, ""आराखडा मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. मच्छीमारांच्या वसाहती उद्धस्त करण्याचा डाव असल्याने नकाशात कोळीवाडे समाविष्ठ करण्यात यावेत.''  निषेधाचे पत्र सुपूर्द  दरम्यान, विरोध वाढत असल्याचे लक्षात घेता गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वांचा विरोध असेल तर तशाप्रकारचे पत्र आद्या, आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो, असे स्पष्ट केले. यानंतर उपस्थितांनी निषेधाचे पत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे देत जनसुनावणी रद्द करून तालुकास्तरावर घेण्याची मागणी केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GlmSZv
Read More
सीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड

ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला. 

जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. केसरकर म्हणाले, ""सीआरझेड सुधारित आराखडा जनतेवर अन्याय करणारा आहे. यात पाडलेले एक ते चार भाग कुठे व कशासाठी करण्यात आले हे निश्‍चित होत नाही. यात विकासाचे नियोजन दिसत नाही.

जिल्ह्यातील खड्ड्यांचे पुर्नभरण झाले पाहिजे. अन्यथा हा भाग विकासापासून वंचित राहिल. आराखडा करताना अभ्यास केलेला दिसत नाही. काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत आढळले ते तसेच आहे. योग्य न्याय न मिळाल्यास अन्यायाविरोधात न्यायालयात जावू शकतो.'' 
ई-सुनावणीचे मुख्यस्थळ असलेल्या जिल्हा नियोजन नवीन सभागृहात सहभागी झालेल्या आमदार नाईक यांनी ई-सुनावणीला विरोध करीत सुधारित आराखड्याचा मराठी अनुवाद पहिला. समुद्र किनाऱ्याच्या उच्चतम भरती पासून संरक्षित करण्यात आलेले 50 ते 100 मीटर अंतर कोणते हे निश्‍चित होत नाही. भाग 2 मध्ये मालवण शहर घेतले आहे. हे शहर जुने आहे. येथे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय चालतो. किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. येथे शिवकालीन समुद्र किनारा आहे. गरज पडल्यास त्या किल्ल्याची दुरुस्ती करावी लागणार. याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर राहिले पाहिजेत, अशी मागणी नाईक यांनी केली. 

ऑनलाईन सहभाग घेताना आमदार नितेश राणे यांनी सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मध्येच रोखले. तुम्हीच बोलत राहणार, की आम्हाला बोलू देणार? असा प्रश्‍न केला. त्यानंतर लोकप्रतिनिधीना बोलू दिले. यावेळी बोलताना त्यांचे संभाषण ऐकू येत नव्हते. यावेळी त्यांनी ई-सुनावणीला तीव्र विरोध करीत तालुकावार ऑफलाईन सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणी योग्य पद्धतीने न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा दिला. 

खासदार विनायक राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. ते कायम बोलत होते; पण त्यांचे संभाषण ऐकूच येत नव्हते. ते प्रदूषण व पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वत्सा नायर व मनीषा म्हैसकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी ही सुनावणी रद्द करण्यास परवानगी दिली आहे, असे सांगत होते; मात्र प्रशासनाने सुनावणी सुरुच ठेवली होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुनावणी होत आहे का? असा प्रश्‍न करीत पर्यावरण व प्रदूषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत का? असा प्रश्‍न केला; मात्र सुनावणी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले. 

आता मुंबई वारी नाही 
यावेळी जनसुनावणी अधिकाऱ्यांनी 2011च्या सीआरझेड आराखड्यात 100 मीटर अंतर संरक्षित केले होते. 2019च्या आराखड्यात केवळ 50 मीटर अंतर संरक्षित केले आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार घर बांधणी परवानगीसाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता 300 स्क्वेअर फुट घरांची परवानगी स्थानिक पातळीवर मिळणार आहे. सीआरझेड केवळ समुद्रापुरता मर्यादित नाही. समुद्राला जोडणाऱ्या नदी, खाडीचा प्रवाह आहे तिथपर्यंत सीआरझेड असतो, असे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. केसरकर म्हणाले, ""सीआरझेड सुधारित आराखडा जनतेवर अन्याय करणारा आहे. यात पाडलेले एक ते चार भाग कुठे व कशासाठी करण्यात आले हे निश्‍चित होत नाही. यात विकासाचे नियोजन दिसत नाही. जिल्ह्यातील खड्ड्यांचे पुर्नभरण झाले पाहिजे. अन्यथा हा भाग विकासापासून वंचित राहिल. आराखडा करताना अभ्यास केलेला दिसत नाही. काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत आढळले ते तसेच आहे. योग्य न्याय न मिळाल्यास अन्यायाविरोधात न्यायालयात जावू शकतो.''  ई-सुनावणीचे मुख्यस्थळ असलेल्या जिल्हा नियोजन नवीन सभागृहात सहभागी झालेल्या आमदार नाईक यांनी ई-सुनावणीला विरोध करीत सुधारित आराखड्याचा मराठी अनुवाद पहिला. समुद्र किनाऱ्याच्या उच्चतम भरती पासून संरक्षित करण्यात आलेले 50 ते 100 मीटर अंतर कोणते हे निश्‍चित होत नाही. भाग 2 मध्ये मालवण शहर घेतले आहे. हे शहर जुने आहे. येथे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय चालतो. किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. येथे शिवकालीन समुद्र किनारा आहे. गरज पडल्यास त्या किल्ल्याची दुरुस्ती करावी लागणार. याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर राहिले पाहिजेत, अशी मागणी नाईक यांनी केली.  ऑनलाईन सहभाग घेताना आमदार नितेश राणे यांनी सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मध्येच रोखले. तुम्हीच बोलत राहणार, की आम्हाला बोलू देणार? असा प्रश्‍न केला. त्यानंतर लोकप्रतिनिधीना बोलू दिले. यावेळी बोलताना त्यांचे संभाषण ऐकू येत नव्हते. यावेळी त्यांनी ई-सुनावणीला तीव्र विरोध करीत तालुकावार ऑफलाईन सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणी योग्य पद्धतीने न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा दिला.  खासदार विनायक राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. ते कायम बोलत होते; पण त्यांचे संभाषण ऐकूच येत नव्हते. ते प्रदूषण व पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वत्सा नायर व मनीषा म्हैसकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी ही सुनावणी रद्द करण्यास परवानगी दिली आहे, असे सांगत होते; मात्र प्रशासनाने सुनावणी सुरुच ठेवली होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुनावणी होत आहे का? असा प्रश्‍न करीत पर्यावरण व प्रदूषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत का? असा प्रश्‍न केला; मात्र सुनावणी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले.  आता मुंबई वारी नाही  यावेळी जनसुनावणी अधिकाऱ्यांनी 2011च्या सीआरझेड आराखड्यात 100 मीटर अंतर संरक्षित केले होते. 2019च्या आराखड्यात केवळ 50 मीटर अंतर संरक्षित केले आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार घर बांधणी परवानगीसाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता 300 स्क्वेअर फुट घरांची परवानगी स्थानिक पातळीवर मिळणार आहे. सीआरझेड केवळ समुद्रापुरता मर्यादित नाही. समुद्राला जोडणाऱ्या नदी, खाडीचा प्रवाह आहे तिथपर्यंत सीआरझेड असतो, असे सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2G1zLIK
Read More
महाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म? ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क 

नागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची श्रद्धा आहे. महाबली आणि सामर्थ्यशाली हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामांची मदत केली होती. त्यावेळी संपूर्ण वानरसेना लढली होती. पण हनुमानाच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?  महादेवाच्या या अवताराला वानर रूपात जन्म का घ्यावा लागला? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.    

पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या. एकवेळी त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या एका ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला श्राप दिला कि तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील.

मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

त्यानंतर पुंजीकस्थलाने क्षमायाचना करत ऋषीकडे आपला श्राप वापस घेण्याची विनती केली. तिला आपल्या चुकीची जाणीव झालीय हे पाहून ऋषींनी दया दाखवत सांगितले की तुझा जन्म वानर कुळात होईल आणि तू एक खूप कीर्तिवान, यशस्वी पुत्राला जन्म देशील.

ऋषींनी श्राप दिल्यांनतर एके दिवशी इंद्र्देवाने पुंजीकस्थलाला वर मागण्यास सांगितले.  तेव्हा पुंजीकस्थलाने इंद्रदेवाला सांगितले जर शक्य असेल तर मला ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापातून मुक्त करा. इंद्र्देवाने पूर्ण वृतांत एकल्यानंतर सांगितले की तूला पृथ्वी लोकात जाऊन वास्तव्य करावे लागेल. तेथे तुला एका राजकुमाराशी प्रेम होईल आणि तो तुझा पती बनेल. विवाहानंतर तू  महादेवांच्या अवताराला जन्म देशील आणि या श्रापातून तुझी मुक्तता होईल.

इंद्रदेवांचा आदेश मानून पुंजीकस्थला “अंजनी” च्या रुपात धरतीलोकात वास्तव्य करू लागली. एकदा तिला एक युवक दिसला ज्याच्याकडे ती आकर्षित झाली. जसेही त्या युवकाने अंजनीकडे बघितले की लगेच अंजनीचा चेहरा वानराचा झाला. अंजनीने त्या युवकापासून आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्या युवकाने अंजनीचा चेहरा पहिला तेव्हा तो आनंदून गेला. 
अंजनीने युवकाकडे पहिले तर तोसुद्धा वानर रुपात होता. युवकाने अंजनीला सांगितले कि मी वानरराज केसरी आहे. आणि जेव्हा वाटेल तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो. दोघानंही एकमेकांवर प्रेम झाले होते आणि दोघेही विवाह बंधनात अडकले.

झाला अंजनीपुत्राचा जन्म 

विवाहानंतर अनेक वर्ष बिना संततीचे राहिल्यानंतर अंजनी मातंग ऋषीकडे जाऊन पोहचली. आणि त्यांना आपले दुखः सांगितले. तेव्हा मातंग ऋषीने तिल नारायण पर्वतावर स्थित असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन १२ वर्ष उपवास करून तप करण्यास सांगितले. तपादरम्यान वायुदेवाने अंजनीच्या तपावर खुश होऊन वरदान दिले कि तिला अग्नी,सूर्य ,वेदाचा मर्मज्ञ आणि वीर बलशाली
पुत्र प्राप्ती होईल.

त्यांतर अंजनीने भगवान महादेवाची कठोर आराधना केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितल्यास सांगिते. तेव्हा अंजनीने ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापाची गोष्ट सांगितली कि मला या श्रापातून मुक्त व्हायचे असेल तर महादेवाच्या अवताराला मला जन्म द्यावा लागेल त्यामुळे कृपा करुन तुम्ही बालरूपात माझ्या गर्भात जन्म घ्या.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिले आणि हनुमानाच्या रुपात अंजनीच्या गर्भातून जन्म घेतला. आणि अशा रीतीने  महादेवांना ऋषीच्या श्रापातून अंजनाला मुक्त करण्यासाठी हनुमान रुपी वानररुपात जन्म  घ्यावा लागला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म? ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क  नागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची श्रद्धा आहे. महाबली आणि सामर्थ्यशाली हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामांची मदत केली होती. त्यावेळी संपूर्ण वानरसेना लढली होती. पण हनुमानाच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?  महादेवाच्या या अवताराला वानर रूपात जन्म का घ्यावा लागला? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.     पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या. एकवेळी त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या एका ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला श्राप दिला कि तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील. मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक त्यानंतर पुंजीकस्थलाने क्षमायाचना करत ऋषीकडे आपला श्राप वापस घेण्याची विनती केली. तिला आपल्या चुकीची जाणीव झालीय हे पाहून ऋषींनी दया दाखवत सांगितले की तुझा जन्म वानर कुळात होईल आणि तू एक खूप कीर्तिवान, यशस्वी पुत्राला जन्म देशील. ऋषींनी श्राप दिल्यांनतर एके दिवशी इंद्र्देवाने पुंजीकस्थलाला वर मागण्यास सांगितले.  तेव्हा पुंजीकस्थलाने इंद्रदेवाला सांगितले जर शक्य असेल तर मला ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापातून मुक्त करा. इंद्र्देवाने पूर्ण वृतांत एकल्यानंतर सांगितले की तूला पृथ्वी लोकात जाऊन वास्तव्य करावे लागेल. तेथे तुला एका राजकुमाराशी प्रेम होईल आणि तो तुझा पती बनेल. विवाहानंतर तू  महादेवांच्या अवताराला जन्म देशील आणि या श्रापातून तुझी मुक्तता होईल. इंद्रदेवांचा आदेश मानून पुंजीकस्थला “अंजनी” च्या रुपात धरतीलोकात वास्तव्य करू लागली. एकदा तिला एक युवक दिसला ज्याच्याकडे ती आकर्षित झाली. जसेही त्या युवकाने अंजनीकडे बघितले की लगेच अंजनीचा चेहरा वानराचा झाला. अंजनीने त्या युवकापासून आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्या युवकाने अंजनीचा चेहरा पहिला तेव्हा तो आनंदून गेला.  अंजनीने युवकाकडे पहिले तर तोसुद्धा वानर रुपात होता. युवकाने अंजनीला सांगितले कि मी वानरराज केसरी आहे. आणि जेव्हा वाटेल तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो. दोघानंही एकमेकांवर प्रेम झाले होते आणि दोघेही विवाह बंधनात अडकले. झाला अंजनीपुत्राचा जन्म  विवाहानंतर अनेक वर्ष बिना संततीचे राहिल्यानंतर अंजनी मातंग ऋषीकडे जाऊन पोहचली. आणि त्यांना आपले दुखः सांगितले. तेव्हा मातंग ऋषीने तिल नारायण पर्वतावर स्थित असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन १२ वर्ष उपवास करून तप करण्यास सांगितले. तपादरम्यान वायुदेवाने अंजनीच्या तपावर खुश होऊन वरदान दिले कि तिला अग्नी,सूर्य ,वेदाचा मर्मज्ञ आणि वीर बलशाली पुत्र प्राप्ती होईल. त्यांतर अंजनीने भगवान महादेवाची कठोर आराधना केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितल्यास सांगिते. तेव्हा अंजनीने ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापाची गोष्ट सांगितली कि मला या श्रापातून मुक्त व्हायचे असेल तर महादेवाच्या अवताराला मला जन्म द्यावा लागेल त्यामुळे कृपा करुन तुम्ही बालरूपात माझ्या गर्भात जन्म घ्या. हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज  महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिले आणि हनुमानाच्या रुपात अंजनीच्या गर्भातून जन्म घेतला. आणि अशा रीतीने  महादेवांना ऋषीच्या श्रापातून अंजनाला मुक्त करण्यासाठी हनुमान रुपी वानररुपात जन्म  घ्यावा लागला.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jeN2Md
Read More
केंद्राचे कृषी कायदे झुगारुन लावा; सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस हायकमांडच्या ताज्या आदेशांमुळे आता केंद्र विरुद्ध काँग्रेसशासित राज्ये असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनिया गांधींच्या आदेशानंतर पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांसह पुद्दुचेरीमध्ये कृषी कायद्यांची अंमलबजावणी संकटात सापडणार आहे. महाराष्ट्रातही या कायद्यांना विरोध होतो आहे. संसदेने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांचे आता राष्ट्रपतींच्या औपचारिक संमतीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, या कायद्यांच्या विरोधात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही (एनडीए) याच मुद्यांवरून फाटाफूट झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या परदेशात असलेल्या सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना केंद्राचे कायदे झुगारण्याचे केलेली सूचना महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर माजी केंद्रीय मंत्री व जयराम रमेश यांनी आज सकाळीच ट्विट करून, २५४ (२) कलमाचा वापर करून राज्यांनी २०१३ मध्ये भूसंपादन कायद्यातील तरतुदी झुगारल्याचा दाखला दिला होता. तसेच या कलमाचा वापर ताज्या कृषी सुधारणा कायद्यांबाबतही राज्यांना करता येईल, असे सुचविले होते. 

भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना पुन्हा संधी

वेणुगोपाल यांचे निर्देश
काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसशासित राज्यांना पक्षाध्यक्षांच्या आदेशवजा सल्ल्याबाबत माहिती देताना केंद्राचे कृषीविरोधी कायदे झुगारण्यासाठी राज्य घटनेच्या २५४ (२) या कलमाचा वापर करण्यास सांगितले आहे. याद्वारे राज्यांना केंद्राच्या कृषीविरोधी कायद्यातील तरतुदी अमान्य करता येतील, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉंग्रेसच्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची हानी केली जात आहे हे निषेधार्ह आहे. या ऐतिहासिक कृषी कायद्यांबाबत कॉंग्रेस  धादांत खोटे बोलून शेतकरी व जनतेची दिशाभूल करत आहे. कॉंग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
- किरण रिजिजू, केंद्रीयमंत्री

covid-19: उमा भारती एम्समध्ये दाखल; बाबरी प्रकरणी कोर्टात उपस्थित राहण्याची इच्छा

हा शेतकऱ्यांना मृत्युदंड - राहुल
कृषी सुधारणा विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर नाराज झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा असल्याची टीका केली. काँग्रेसने याच मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी देशभरात आंदोलन सुरू केले असून युवक काँग्रेसच्या पंजाबमधील कार्यकर्त्यांनी आज  दिल्लीतील  इंडिया गेट परिसरात जुने ट्रॅक्टर पेटवून दिल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. राहुल गांधींनी ट्विट करून नव्या कृषी कायद्यांवर कडाडून टीका केली. भारतातील लोकशाही मृत झाल्याचा हा पुरावा आहे, अशा कडवट शब्दांत राहुल गांधींनी या कायद्यांना लक्ष्य केले.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली आज ट्रकमध्ये  ट्रॅक्‍टर आणले व इंडिया गेटजवळ ते जाळले.  कॉंग्रेसची नौटंकी आहे.  या असल्या उपद्‌व्यापांमुळेच या पक्षाला देशाच्या जनतेने एकदा नव्हे सलग दोनदा केंद्रातील सत्तेतून बेदखल केले.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीयमंत्री

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

केंद्राचे कृषी कायदे झुगारुन लावा; सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांना आदेश नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस हायकमांडच्या ताज्या आदेशांमुळे आता केंद्र विरुद्ध काँग्रेसशासित राज्ये असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोनिया गांधींच्या आदेशानंतर पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांसह पुद्दुचेरीमध्ये कृषी कायद्यांची अंमलबजावणी संकटात सापडणार आहे. महाराष्ट्रातही या कायद्यांना विरोध होतो आहे. संसदेने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांचे आता राष्ट्रपतींच्या औपचारिक संमतीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, या कायद्यांच्या विरोधात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही (एनडीए) याच मुद्यांवरून फाटाफूट झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या परदेशात असलेल्या सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना केंद्राचे कायदे झुगारण्याचे केलेली सूचना महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर माजी केंद्रीय मंत्री व जयराम रमेश यांनी आज सकाळीच ट्विट करून, २५४ (२) कलमाचा वापर करून राज्यांनी २०१३ मध्ये भूसंपादन कायद्यातील तरतुदी झुगारल्याचा दाखला दिला होता. तसेच या कलमाचा वापर ताज्या कृषी सुधारणा कायद्यांबाबतही राज्यांना करता येईल, असे सुचविले होते.  भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना पुन्हा संधी वेणुगोपाल यांचे निर्देश काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसशासित राज्यांना पक्षाध्यक्षांच्या आदेशवजा सल्ल्याबाबत माहिती देताना केंद्राचे कृषीविरोधी कायदे झुगारण्यासाठी राज्य घटनेच्या २५४ (२) या कलमाचा वापर करण्यास सांगितले आहे. याद्वारे राज्यांना केंद्राच्या कृषीविरोधी कायद्यातील तरतुदी अमान्य करता येतील, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कॉंग्रेसच्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची हानी केली जात आहे हे निषेधार्ह आहे. या ऐतिहासिक कृषी कायद्यांबाबत कॉंग्रेस  धादांत खोटे बोलून शेतकरी व जनतेची दिशाभूल करत आहे. कॉंग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल. - किरण रिजिजू, केंद्रीयमंत्री covid-19: उमा भारती एम्समध्ये दाखल; बाबरी प्रकरणी कोर्टात उपस्थित राहण्याची इच्छा हा शेतकऱ्यांना मृत्युदंड - राहुल कृषी सुधारणा विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर नाराज झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा असल्याची टीका केली. काँग्रेसने याच मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी देशभरात आंदोलन सुरू केले असून युवक काँग्रेसच्या पंजाबमधील कार्यकर्त्यांनी आज  दिल्लीतील  इंडिया गेट परिसरात जुने ट्रॅक्टर पेटवून दिल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. राहुल गांधींनी ट्विट करून नव्या कृषी कायद्यांवर कडाडून टीका केली. भारतातील लोकशाही मृत झाल्याचा हा पुरावा आहे, अशा कडवट शब्दांत राहुल गांधींनी या कायद्यांना लक्ष्य केले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली आज ट्रकमध्ये  ट्रॅक्‍टर आणले व इंडिया गेटजवळ ते जाळले.  कॉंग्रेसची नौटंकी आहे.  या असल्या उपद्‌व्यापांमुळेच या पक्षाला देशाच्या जनतेने एकदा नव्हे सलग दोनदा केंद्रातील सत्तेतून बेदखल केले. - प्रकाश जावडेकर, केंद्रीयमंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3454WdX
Read More
स्टेट बँकेकडून आली गुडन्यूज, कर्जांवरील प्रोसेसिंग फी संदर्भातील महत्वाची बातमी

मुंबई : आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी स्टेट बँकेने वाहन, सोने आणि पर्सनल लोन या कर्जांवरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त गृहप्रकल्पांच्या कर्जांना देखील ही सवलत मिळेल. या सर्वांचे व्याजदर दहा टक्क्यांखाली आले आहेत. 

त्यांच्या योनो बँकिंग मोबाईल ऍप्लिकेशनवरून घेतलेल्या कर्जांसाठी ही सुविधा मिळेल. ग्राहकांनी घेतलेल्या गृहकर्जाची रक्कम तसेच ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर यानुसार गृहकर्जासाठीच्या व्याजदरात एक टक्का सवलतही दिली जाईल. त्याखेरीज योनो ऍप वरून अर्ज करणाऱ्यांना व्याजदरात आणखी अर्धा टक्का जास्त सवलत मिळेल. त्यांच्या वाहनकर्जाचे दर साडेसात टक्क्यांपासून सुरु होत असून विशिष्ठ प्रकारच्या वाहनांसाठी शंभर टक्के कर्जही दिले जाईल.

सोन्यासाठी कर्ज हवे असल्यासही त्याचा व्याजदर साडेसात टक्के एवढाच आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदतही तीन वर्षांपर्यंत आहे. पर्सनल लोनचे व्याजदरही 9.6 टक्क्यांपर्यंत घटविण्यात आले आहेत.  ही माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रीटेल व डिजिटल बँकिंग) सी. एस. शेट्टी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

-- राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय

-- संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'

-- NCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स?

-- मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

-- 'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा

good news from SBI processing fees on personal loans and two wheeler loans are waved off 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्टेट बँकेकडून आली गुडन्यूज, कर्जांवरील प्रोसेसिंग फी संदर्भातील महत्वाची बातमी मुंबई : आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी स्टेट बँकेने वाहन, सोने आणि पर्सनल लोन या कर्जांवरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त गृहप्रकल्पांच्या कर्जांना देखील ही सवलत मिळेल. या सर्वांचे व्याजदर दहा टक्क्यांखाली आले आहेत.  त्यांच्या योनो बँकिंग मोबाईल ऍप्लिकेशनवरून घेतलेल्या कर्जांसाठी ही सुविधा मिळेल. ग्राहकांनी घेतलेल्या गृहकर्जाची रक्कम तसेच ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर यानुसार गृहकर्जासाठीच्या व्याजदरात एक टक्का सवलतही दिली जाईल. त्याखेरीज योनो ऍप वरून अर्ज करणाऱ्यांना व्याजदरात आणखी अर्धा टक्का जास्त सवलत मिळेल. त्यांच्या वाहनकर्जाचे दर साडेसात टक्क्यांपासून सुरु होत असून विशिष्ठ प्रकारच्या वाहनांसाठी शंभर टक्के कर्जही दिले जाईल. सोन्यासाठी कर्ज हवे असल्यासही त्याचा व्याजदर साडेसात टक्के एवढाच आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदतही तीन वर्षांपर्यंत आहे. पर्सनल लोनचे व्याजदरही 9.6 टक्क्यांपर्यंत घटविण्यात आले आहेत.  ही माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रीटेल व डिजिटल बँकिंग) सी. एस. शेट्टी यांनी दिली. महत्त्वाच्या बातम्या वाचा :  -- राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय -- संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही' -- NCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स? -- मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती -- 'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा good news from SBI processing fees on personal loans and two wheeler loans are waved off    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3idx1Vq
Read More
सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन आता मिळणार एकाच छताखाली

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम. टेक पूर्ण झाले. तेव्हा नोकरी करण्याऐवजी मित्रांच्या भागीदारीतून सौरविद्युत, सौरतापक यांचा पुरवठा करणारे स्टार्टअप सुरू केले; त्यातून सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन एकाच छताखाली पुरवणाऱ्या ‘सोलरमार्टस’ची कल्पना प्रत्यक्षात उतरली, सांगत होता सोलरमार्टस.इनचा संस्थापक निखिल समुद्रे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपारंपरिक ऊर्जास्रोतांशी निगडित वाढती बाजारपेठ कवेत घेण्यासाठी या नवउद्योजकाने ‘सोलरमार्टस’ नावाचे ऑनलाइन खरेदी, विक्री, सेवा-सुविधा आणि माहिती देणारे ‘मार्ट’ सुरू केले आहे. निखिल म्हणाला, की वेगाने वाढत चाललेल्या सौर बाजारपेठेत ग्राहकाला सौरविद्युत प्रकल्प बसवण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच त्याची पूर्ण माहितीही त्याच्याकडे नसते. त्यासाठी पीव्ही, केबल, ढाचा, बॅटरी आदी अनेक गोष्टी लागतात. यांच्या खात्रीलायक माहितीबरोबरच त्यांची खरेदीही ऑनलाइन पद्धतीने करणे शक्‍य होणार आहे.

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सौर उत्पादनांच्या खरेदी विक्रीसह, मार्गदर्शन, थेट व्यवहार, माहितीचा खजिना आणि नोकऱ्यांची संधी देणारे हे देशातील पहिले स्टार्टअप आहे. 

मागील महिनाभरापासून मी ‘सोलरमार्टस’चा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत आहे. सौर उपकरणे आणि सेवांबरोबरच त्यासंबंधीची उपयुक्त माहिती मिळते. तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी जॉब पोर्टलही यात उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास वाढत आहे. 
- सिद्धांत सुरसे, सौरउत्पादनांचे व्यावसायिक, नाशिक.

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

या गरजांतून स्टार्टअपची संकल्पना 

सौर बाजारपेठेतील वस्तूंचा दर्जा आणि किमतीबद्दल साशंकता

सौर उत्पादनांविषयी पुरेशी माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव

घराचे छत किंवा जागेनुसार सौर प्रकल्पांची रचनाही बदलते

इतर सुविधा, योग्य किमतीत वस्तू उपलब्ध होणे गरजेचे

नवीन नोकऱ्यांच्या माहितीचा अभाव

व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद तूर्त स्थगित; राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

‘सोलरमार्टस’ देणार या सुविधा 

सौरविद्युत प्रकल्पांशी निगडित सर्व वस्तूंची खरेदी-विक्री

सौरतापक, सौरपंप, सौरबॅटरी, सौर कॅमेरा, सौर कुकर आदी

सौर बाजारपेठेशी निगडित लेख, माहिती, व्हिडिओ, कन्सल्टंसी

सोलारस्टोअरच्या माध्यमातून नवीन उत्पादन थेट घरपोच

सौर बाजारपेठेतील नोकऱ्यांची माहिती आणि अर्ज करता येणार

पिस्तुलाच्या धाकानं डॉक्टर दाम्पत्याची लूट; कात्रज बोगद्याजवळील घटना

सोलरमार्टसचे फायदे 

ग्राहकांना योग्य दरात सेवा

विक्रेत्यांना खात्रीशीर ग्राहक आणि बाजारपेठ 

सौर उत्पादनांविषयी जनसामान्यांमध्ये माहिती आणि विश्‍वास वाढेल

ग्राहक देशातील कोणत्याही विक्रेत्याशी थेट संपर्क साधून निविदा मागवू शकतात

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन आता मिळणार एकाच छताखाली पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम. टेक पूर्ण झाले. तेव्हा नोकरी करण्याऐवजी मित्रांच्या भागीदारीतून सौरविद्युत, सौरतापक यांचा पुरवठा करणारे स्टार्टअप सुरू केले; त्यातून सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन एकाच छताखाली पुरवणाऱ्या ‘सोलरमार्टस’ची कल्पना प्रत्यक्षात उतरली, सांगत होता सोलरमार्टस.इनचा संस्थापक निखिल समुद्रे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अपारंपरिक ऊर्जास्रोतांशी निगडित वाढती बाजारपेठ कवेत घेण्यासाठी या नवउद्योजकाने ‘सोलरमार्टस’ नावाचे ऑनलाइन खरेदी, विक्री, सेवा-सुविधा आणि माहिती देणारे ‘मार्ट’ सुरू केले आहे. निखिल म्हणाला, की वेगाने वाढत चाललेल्या सौर बाजारपेठेत ग्राहकाला सौरविद्युत प्रकल्प बसवण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच त्याची पूर्ण माहितीही त्याच्याकडे नसते. त्यासाठी पीव्ही, केबल, ढाचा, बॅटरी आदी अनेक गोष्टी लागतात. यांच्या खात्रीलायक माहितीबरोबरच त्यांची खरेदीही ऑनलाइन पद्धतीने करणे शक्‍य होणार आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सौर उत्पादनांच्या खरेदी विक्रीसह, मार्गदर्शन, थेट व्यवहार, माहितीचा खजिना आणि नोकऱ्यांची संधी देणारे हे देशातील पहिले स्टार्टअप आहे.  मागील महिनाभरापासून मी ‘सोलरमार्टस’चा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत आहे. सौर उपकरणे आणि सेवांबरोबरच त्यासंबंधीची उपयुक्त माहिती मिळते. तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी जॉब पोर्टलही यात उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास वाढत आहे.  - सिद्धांत सुरसे, सौरउत्पादनांचे व्यावसायिक, नाशिक. जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की' या गरजांतून स्टार्टअपची संकल्पना  सौर बाजारपेठेतील वस्तूंचा दर्जा आणि किमतीबद्दल साशंकता सौर उत्पादनांविषयी पुरेशी माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव घराचे छत किंवा जागेनुसार सौर प्रकल्पांची रचनाही बदलते इतर सुविधा, योग्य किमतीत वस्तू उपलब्ध होणे गरजेचे नवीन नोकऱ्यांच्या माहितीचा अभाव व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद तूर्त स्थगित; राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय ‘सोलरमार्टस’ देणार या सुविधा  सौरविद्युत प्रकल्पांशी निगडित सर्व वस्तूंची खरेदी-विक्री सौरतापक, सौरपंप, सौरबॅटरी, सौर कॅमेरा, सौर कुकर आदी सौर बाजारपेठेशी निगडित लेख, माहिती, व्हिडिओ, कन्सल्टंसी सोलारस्टोअरच्या माध्यमातून नवीन उत्पादन थेट घरपोच सौर बाजारपेठेतील नोकऱ्यांची माहिती आणि अर्ज करता येणार पिस्तुलाच्या धाकानं डॉक्टर दाम्पत्याची लूट; कात्रज बोगद्याजवळील घटना सोलरमार्टसचे फायदे  ग्राहकांना योग्य दरात सेवा विक्रेत्यांना खात्रीशीर ग्राहक आणि बाजारपेठ  सौर उत्पादनांविषयी जनसामान्यांमध्ये माहिती आणि विश्‍वास वाढेल ग्राहक देशातील कोणत्याही विक्रेत्याशी थेट संपर्क साधून निविदा मागवू शकतात Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kWF76E
Read More
घराबाहेर पडताना मास्क हवाच

पुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो. जवळपास प्रत्येक १० जणांपैकी तीन जण मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिक गंभीर होत असताना अनेक जण मास्क हनुवटीभोवती ठेवून वावरत आहेत. हे पाहून मनात अनेक शंका येतात,’ अश्विनी खांडके या आपल्या तीन महिन्यांच्या बाळाविषयी काळजी व्यक्त करत सांगत होत्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी कंपनीत काम करणाऱ्या अश्विनी सध्या गरोदरपणाच्या सुटीवर आहेत. बाळ लहान असल्याने त्या घराबाहेर पडत नाहीत. पण लसीकरणासाठी त्या बाळाला घेऊन घराबाहेर पडतात. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येकाने मास्क घेतलाच पाहिजे, असे आग्रही मत अश्विनी यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणे जवळपास ८८ टक्के नागरिकांना मास्क अनिवार्य आहे, 
असे वाटते.

सावधान! कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये मास्क घालणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल्स’च्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, वेळ पडलीच तर दंडात वाढ करावी, असे उपाय नागरिकांनी सुचविले आहेत.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

प्रत्येकाने मास्क घालयला हवा. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क घातल्यास कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल. मास्क न घातल्यास कोणतीही शिक्षा करावी, याचे समर्थन मी करत नाही. पण काही नागरिक मास्क घालत नसतील, तर त्यांना आरोग्य केंद्रात स्वंयसेवक म्हणून काही दिवस काम दिले पाहिजे.
- श्वेता चौधरी, मानसिक समुपदेशक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घराबाहेर पडताना मास्क हवाच पुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो. जवळपास प्रत्येक १० जणांपैकी तीन जण मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिक गंभीर होत असताना अनेक जण मास्क हनुवटीभोवती ठेवून वावरत आहेत. हे पाहून मनात अनेक शंका येतात,’ अश्विनी खांडके या आपल्या तीन महिन्यांच्या बाळाविषयी काळजी व्यक्त करत सांगत होत्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खासगी कंपनीत काम करणाऱ्या अश्विनी सध्या गरोदरपणाच्या सुटीवर आहेत. बाळ लहान असल्याने त्या घराबाहेर पडत नाहीत. पण लसीकरणासाठी त्या बाळाला घेऊन घराबाहेर पडतात. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येकाने मास्क घेतलाच पाहिजे, असे आग्रही मत अश्विनी यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणे जवळपास ८८ टक्के नागरिकांना मास्क अनिवार्य आहे,  असे वाटते. सावधान! कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये मास्क घालणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल्स’च्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, वेळ पडलीच तर दंडात वाढ करावी, असे उपाय नागरिकांनी सुचविले आहेत. पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण प्रत्येकाने मास्क घालयला हवा. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क घातल्यास कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल. मास्क न घातल्यास कोणतीही शिक्षा करावी, याचे समर्थन मी करत नाही. पण काही नागरिक मास्क घालत नसतील, तर त्यांना आरोग्य केंद्रात स्वंयसेवक म्हणून काही दिवस काम दिले पाहिजे. - श्वेता चौधरी, मानसिक समुपदेशक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kZJsWX
Read More
हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ आवाज येतोय; फोर जी फक्त नावालाच, प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीचा आवाजही येईना

श्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्याकडुन ग्राहकांना सुरळीत सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांतुन संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या अडचणीत आल्या असुन उत्तम सेवा पुरविणे अवघड बनले आहे.

सद्या सुरळीत नेट सुविधा मिळत नसल्याचे शेकडो ग्राहकांच्या तोंडून सांगितले जाते. यासंदर्भात ग्राहक प्रतिनिधीकडे तक्रार करुन देखील सुरळीत सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना पुढे आली. परंतू ग्रामीण भागासह शहरात अनेक ठिकाणी आजही मोबाईल नेटवर्कसाठी अडचणी येतात. मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडते. अनेकदा समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत नसल्याने संवाद अर्धवट राहतो. एकीकडे फोर-जी तंत्रज्ञाची जोरात चर्चा सुरु असली तरी ग्राहकांसाठी सुरळीत सेवा पुरविणे मोबाईल नेटवर्क कंपन्यासमोर मोठे आव्हान आहे.

ग्रामीण भागात सद्या काॅलवरील समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट आवाजही येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने नेटचा वापर कमी प्रमाणात होतो. मात्र कंपन्या अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखाली ग्राहकांची लुट करतात. मोबाईलची संख्या झपाट्याने वाढल्याने नेटवर्क यंत्रणेवरील ताण वाढला. त्यात अनेक ठिकाणचे टाॅवर बंद अवस्थेत आहे. ग्राहक सोईनुसार विविध कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. परंतू सद्या सर्वच मोबाईल कंपनीच्या ग्राहकांना नेटवर्कच्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. मोबाईल नेटवर्कच्या टॉवरची तात्काळ दुरुस्ती करुन पुर्णवेळ ऑपरेटरची नेमणुक करुन ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे 

सध्या आयडियाकडून सुरळीत सेवा मिळत नाही. कॉल सुरू असताना अचानक समोरचा आवाज बंद होतो. अनेकदा नेटवर्क उपलब्ध नसल्याने इंटरनेटला गती मिळत नाही. यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षण सुरु झाले. त्यासाठी सुरळीत नेटवर्कची गरजेचे आहे. परंतू सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखावी विविध कंपन्याकडुन ग्राहकांची फसवणुक केली जाते. फोर- जी सोडा प्रत्यक्ष कॉलवरील समोरच्या व्यक्तीचा आवाज देखील स्पष्ट येत नाही. 
- गोपाल सपकार, मोबाईल ग्राहक 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ आवाज येतोय; फोर जी फक्त नावालाच, प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीचा आवाजही येईना श्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्याकडुन ग्राहकांना सुरळीत सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांतुन संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या अडचणीत आल्या असुन उत्तम सेवा पुरविणे अवघड बनले आहे. सद्या सुरळीत नेट सुविधा मिळत नसल्याचे शेकडो ग्राहकांच्या तोंडून सांगितले जाते. यासंदर्भात ग्राहक प्रतिनिधीकडे तक्रार करुन देखील सुरळीत सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना पुढे आली. परंतू ग्रामीण भागासह शहरात अनेक ठिकाणी आजही मोबाईल नेटवर्कसाठी अडचणी येतात. मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडते. अनेकदा समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत नसल्याने संवाद अर्धवट राहतो. एकीकडे फोर-जी तंत्रज्ञाची जोरात चर्चा सुरु असली तरी ग्राहकांसाठी सुरळीत सेवा पुरविणे मोबाईल नेटवर्क कंपन्यासमोर मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात सद्या काॅलवरील समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट आवाजही येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने नेटचा वापर कमी प्रमाणात होतो. मात्र कंपन्या अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखाली ग्राहकांची लुट करतात. मोबाईलची संख्या झपाट्याने वाढल्याने नेटवर्क यंत्रणेवरील ताण वाढला. त्यात अनेक ठिकाणचे टाॅवर बंद अवस्थेत आहे. ग्राहक सोईनुसार विविध कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. परंतू सद्या सर्वच मोबाईल कंपनीच्या ग्राहकांना नेटवर्कच्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. मोबाईल नेटवर्कच्या टॉवरची तात्काळ दुरुस्ती करुन पुर्णवेळ ऑपरेटरची नेमणुक करुन ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे  सध्या आयडियाकडून सुरळीत सेवा मिळत नाही. कॉल सुरू असताना अचानक समोरचा आवाज बंद होतो. अनेकदा नेटवर्क उपलब्ध नसल्याने इंटरनेटला गती मिळत नाही. यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षण सुरु झाले. त्यासाठी सुरळीत नेटवर्कची गरजेचे आहे. परंतू सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखावी विविध कंपन्याकडुन ग्राहकांची फसवणुक केली जाते. फोर- जी सोडा प्रत्यक्ष कॉलवरील समोरच्या व्यक्तीचा आवाज देखील स्पष्ट येत नाही.  - गोपाल सपकार, मोबाईल ग्राहक  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jpTArH
Read More
'पीएमआरडीए'चा प्रारूप विकास आराखडा जानेवारीत 

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याला (डीपी) एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जुलै 2017 मध्ये विकास आराखड्याचे काम हाती घेतले होते. आता नवीन वर्षांत जानेवारीअखेरपर्यंत आराखडा राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतरच्या 30 दिवसांत हरकती-सूचना मागविल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार अभिराम गिरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम 23 नुसार प्रस्तावित सात हजार चौरस किलोमीटर व 856 गावांचा समावेश असलेला हा विकास आराखडा आहे. मात्र, या आराखड्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तारलेल्या त्रुटी दूर करून पुणे महानगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी या आराखड्याचे काम हाती घेतले आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये आराखडा करण्याचा निर्णय घेतला. कायद्यातील तरतुदीनुसार निर्णयानंतर तो दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात पीएमआरडीएच्या स्थापनेपासून हाती घेतलेला आराखडा अद्याप तयार झाला नाही. नियोजित आराखड्याचे काम हाती घेऊन तब्बल तीन वर्षे उलटली आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या वर्षी निवडणुकांचे कामकाजही पीएआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे होते. त्यामुळे आराखड्याला वेळ लागला. 24 ऑक्‍टोबर 2019 रोजी आराखड्याची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर लगेचच सरकारकडे आराखड्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागितल्यावर 23 एप्रिलपर्यंत ती मिळाली. एक वर्षांतच आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ते प्रत्यक्षात उतरले नाही. 
 
पुढील वीस वर्षांसाठी नियोजन 

रिंगरोडसह लगतच्या भागांसाठीही या आराखड्यांचे पूर्व नियोजन असणे आवश्‍यक आहे. अन्यथा प्रकल्पात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा आराखडा पूर्ण झाल्यानंतर पालिकांकडे देखील हस्तातंरित केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षाच्या कालावधीसाठी हा नियोजन आराखडा उपयोगी पडणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही आहे सद्यःस्थिती 

सुरबाना जुरांग या कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (ईएलयू) जमीन वापर नकाशा 

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा सेटिंमीटरपर्यंतचे स्पष्टता असलेले हवाई चित्रीकरण 

जागा, टेकड्या, वळणे व विहिरी समजण्यास मदत 

प्रस्तावित जागा वापरांच्या कामांचे नियोजन सुरू 

आराखडा तयार करताना महापालिका, गावठाण, कॅंटोन्मेंट झोन, प्रदेश रस्ते या सर्वांचा विचार 

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट सर्व गावांचा विचार करून नियोजन 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'पीएमआरडीए'चा प्रारूप विकास आराखडा जानेवारीत  पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याला (डीपी) एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जुलै 2017 मध्ये विकास आराखड्याचे काम हाती घेतले होते. आता नवीन वर्षांत जानेवारीअखेरपर्यंत आराखडा राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतरच्या 30 दिवसांत हरकती-सूचना मागविल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार अभिराम गिरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम 23 नुसार प्रस्तावित सात हजार चौरस किलोमीटर व 856 गावांचा समावेश असलेला हा विकास आराखडा आहे. मात्र, या आराखड्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तारलेल्या त्रुटी दूर करून पुणे महानगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी या आराखड्याचे काम हाती घेतले आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये आराखडा करण्याचा निर्णय घेतला. कायद्यातील तरतुदीनुसार निर्णयानंतर तो दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात पीएमआरडीएच्या स्थापनेपासून हाती घेतलेला आराखडा अद्याप तयार झाला नाही. नियोजित आराखड्याचे काम हाती घेऊन तब्बल तीन वर्षे उलटली आहेत.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  गेल्या वर्षी निवडणुकांचे कामकाजही पीएआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे होते. त्यामुळे आराखड्याला वेळ लागला. 24 ऑक्‍टोबर 2019 रोजी आराखड्याची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर लगेचच सरकारकडे आराखड्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागितल्यावर 23 एप्रिलपर्यंत ती मिळाली. एक वर्षांतच आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ते प्रत्यक्षात उतरले नाही.    पुढील वीस वर्षांसाठी नियोजन  रिंगरोडसह लगतच्या भागांसाठीही या आराखड्यांचे पूर्व नियोजन असणे आवश्‍यक आहे. अन्यथा प्रकल्पात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा आराखडा पूर्ण झाल्यानंतर पालिकांकडे देखील हस्तातंरित केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षाच्या कालावधीसाठी हा नियोजन आराखडा उपयोगी पडणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही आहे सद्यःस्थिती  सुरबाना जुरांग या कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (ईएलयू) जमीन वापर नकाशा  डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा सेटिंमीटरपर्यंतचे स्पष्टता असलेले हवाई चित्रीकरण  जागा, टेकड्या, वळणे व विहिरी समजण्यास मदत  प्रस्तावित जागा वापरांच्या कामांचे नियोजन सुरू  आराखडा तयार करताना महापालिका, गावठाण, कॅंटोन्मेंट झोन, प्रदेश रस्ते या सर्वांचा विचार  पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट सर्व गावांचा विचार करून नियोजन    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30g3SmA
Read More