Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 28, 2020

कोरोनाने 100 दिवसात शिकवल्या 'या' गोष्टी #CoronaPodcast
बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS

एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी होतात तर काही वेळा वाईट. आय़पीएस शालिनी अग्निहोत्री यांना एसटी बसमध्ये एका व्यक्तीने बोललेल्या वाक्यामुळे युपीएससी करण्याची इच्छा मनात आली. त्यानंतर शालिनी अग्निहोत्री युपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या. एका बस कंडक्टरच्या मुलीचा आय़पीएस होण्याचा प्रवास जाणून घेऊ.

हे वाचा - एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...

शालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा त्या आई सोबत बसने प्रवास करत होत्या. त्या बसमध्ये वडील कंडक्टर होते. जिथं आई बसली होती त्याच्या मागच्या सीटवर एक माणूस सीट पकडून उभा राहिला होता. तेव्हा आईने त्या व्यक्तीला हात बाजुला घेण्यास सांगितलं. मात्र ती व्यक्ती मोठ्याने दरडावत म्हणाली की तुम्ही कलेक्टर आहात का मी तुमचं ऐकायला'

दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा

त्या व्यक्तीच्या एका वाक्याने लहान असलेल्या शालिनी यांच्या मनात अनेक प्रश्न आले. कलेक्टर कोण असतं. त्याचं सगळे कसे ऐकतात. लहान वयात पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे शालिनी यांनी दहावीला असताना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माहिती घेतली आणि पोलीस अधिकारी होण्यचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या शालिनीला घरच्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. शालिनी यांनी सांगितलं की, वडील बस कंडक्टर होत पण माझ्या शिक्षणासाठी त्यांनी कोणतीच कमी भासू दिली नाही. 

हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

धर्मशाला इथल्या DAV स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमाचल प्रदेश अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत शालिनी ग्रॅज्युएशनसाठी गेली. तिथं शिकायला जाण्याआधी डोक्यात युपीएससीचा विचार नव्हता. मात्र त्याचवेळी लहानपणीची घटना आठवली आणि पोलिस अधिकारी होण्याचं ठरवलं. त्यासाठी तयारीला सुरुवात केली. दीड वर्षांच्या अभ्यासानंतर 2011 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात यश मिळवून शालिनी यांनी त्यांच्या बॅचमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता.

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

शालिनी यांनी 2011 मध्ये परीक्षा दिली. त्यांची मुलाखत मार्च 2012 मध्ये झाला होता. त्यानंतर मे महिन्यात लागलेल्या निकालात ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांनी 285 वी रँक मिळवली होती. डिसेंबर 2012 मध्ये हैदराबाद इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या दाखल झाल्या. सध्या कुल्लू जिल्ह्यात एसपी पदावर कार्यरत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी होतात तर काही वेळा वाईट. आय़पीएस शालिनी अग्निहोत्री यांना एसटी बसमध्ये एका व्यक्तीने बोललेल्या वाक्यामुळे युपीएससी करण्याची इच्छा मनात आली. त्यानंतर शालिनी अग्निहोत्री युपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या. एका बस कंडक्टरच्या मुलीचा आय़पीएस होण्याचा प्रवास जाणून घेऊ. हे वाचा - एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि... शालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा त्या आई सोबत बसने प्रवास करत होत्या. त्या बसमध्ये वडील कंडक्टर होते. जिथं आई बसली होती त्याच्या मागच्या सीटवर एक माणूस सीट पकडून उभा राहिला होता. तेव्हा आईने त्या व्यक्तीला हात बाजुला घेण्यास सांगितलं. मात्र ती व्यक्ती मोठ्याने दरडावत म्हणाली की तुम्ही कलेक्टर आहात का मी तुमचं ऐकायला' दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा त्या व्यक्तीच्या एका वाक्याने लहान असलेल्या शालिनी यांच्या मनात अनेक प्रश्न आले. कलेक्टर कोण असतं. त्याचं सगळे कसे ऐकतात. लहान वयात पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे शालिनी यांनी दहावीला असताना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माहिती घेतली आणि पोलीस अधिकारी होण्यचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या शालिनीला घरच्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. शालिनी यांनी सांगितलं की, वडील बस कंडक्टर होत पण माझ्या शिक्षणासाठी त्यांनी कोणतीच कमी भासू दिली नाही.  हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS धर्मशाला इथल्या DAV स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमाचल प्रदेश अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत शालिनी ग्रॅज्युएशनसाठी गेली. तिथं शिकायला जाण्याआधी डोक्यात युपीएससीचा विचार नव्हता. मात्र त्याचवेळी लहानपणीची घटना आठवली आणि पोलिस अधिकारी होण्याचं ठरवलं. त्यासाठी तयारीला सुरुवात केली. दीड वर्षांच्या अभ्यासानंतर 2011 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात यश मिळवून शालिनी यांनी त्यांच्या बॅचमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा शालिनी यांनी 2011 मध्ये परीक्षा दिली. त्यांची मुलाखत मार्च 2012 मध्ये झाला होता. त्यानंतर मे महिन्यात लागलेल्या निकालात ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांनी 285 वी रँक मिळवली होती. डिसेंबर 2012 मध्ये हैदराबाद इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या दाखल झाल्या. सध्या कुल्लू जिल्ह्यात एसपी पदावर कार्यरत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZgtgXT
Read More
StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

पुणे - मॉल, बँक किंवा अगदी एखाद्या सरकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्याची कशी ?, या प्रश्नावर आता एका महाविद्यायीन तरुणानी उत्तर शोधले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी त्याने 'मेंटेन सोशल डिस्टंस’ (एमएसडी) या अनोख्या उपकरणाची निर्मिती केली आहे.

सिंबायोसिस इन्स्टीट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंटमधील (एसआयबीएम) मंगेश ठोकळ या विद्यार्थ्यांने सोशल डिस्टंसिंग पाळणं सहज सोपं होईल असे एमएसडी हे सेन्सर डिव्हाईस बनवलं आहे. मंगेश हा एसआयबीएम येथे "नावीन्य व उद्योजकता" या विषयातील एमबीएचे शिक्षण घेत आहे. मंगेशने तयार केलेल्या उपकरणामध्ये "सेन्सर्स" चा वापर केला आहे, जेणेकरून हे उपकरण जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला त्याद्वारे योग्य सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होणार आहे.

'एसआयबीएम'ने तर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मंगेशने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा विजेता म्हणून मिळालेल्या एक लाख रुपये रक्कमेचा वापर त्याने या उपकरणाच्या निर्मितीसाठी केला आहे. मंगेशने सनराज इन्फोटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु केली असून या कंपनीतर्फे ग्रामीण आणि शहरी भागात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. या कंपनीचे मुख्य कार्यालय सिंबायोसिसच्या लवळे येथील कॅम्पसमध्येच आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'एमएसडी' या उपकरणाचा विविध खासगी व सरकारी कार्यालये, बँक, दवाखाने, मॉल, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी उपयोग होऊ शकणार आहे. सध्या आता बहुतांश कार्यालये सुरु झाली असून त्यात सोशल डिस्टंसिंग पाळणंही आवश्यक आहे. त्यासाठी हे उपकरण मदत करेल असे मंगेश याचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी हे डिव्हाईस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

'मेंटेन सोशल डिस्टंस' उपकरण असे होते कार्यन्वित

"अगदी छोटं आणि पोर्टेबल असं हे डिव्हाईस असून ते आपल्या सोबत कॅरी करणं देखील अगदी शक्य आहे. यामध्ये आपण एक अंतर 'सेट' करू शकतो. एकदा एखादे अंतर सेट केल्यानंतर त्या अंतराच्या आतमध्ये जर कुणी आलं तर हे डिव्हाइस विशिष्ट प्रकारचा आवाज (अलार्म वाजवते) करते आणि लाईट फ्लॅश देखील लागते. जेणेकरून सोशल डिस्टंसिंग पाळणे सहज शक्य होते," अशी माहिती मंगेश  ठोकळ याने दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमएसडी' या उपकरणाचे वैशिष्टये :
- सोशल डिस्टंसिंग पाळणे होणार शक्य
- विशिष्ट अंतराच्या आत आल्यास वाजणार अलार्म
- एलईडी लाइट ही लगण्याची सोय
- यूएसबी प्लग डेस्कटॉप, लॅपटॉप, पॉवर बँकला लागण्याची सुविधा
- स्मार्ट वॉल्यूम कंट्रोल

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक पुणे - मॉल, बँक किंवा अगदी एखाद्या सरकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्याची कशी ?, या प्रश्नावर आता एका महाविद्यायीन तरुणानी उत्तर शोधले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी त्याने 'मेंटेन सोशल डिस्टंस’ (एमएसडी) या अनोख्या उपकरणाची निर्मिती केली आहे. सिंबायोसिस इन्स्टीट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंटमधील (एसआयबीएम) मंगेश ठोकळ या विद्यार्थ्यांने सोशल डिस्टंसिंग पाळणं सहज सोपं होईल असे एमएसडी हे सेन्सर डिव्हाईस बनवलं आहे. मंगेश हा एसआयबीएम येथे "नावीन्य व उद्योजकता" या विषयातील एमबीएचे शिक्षण घेत आहे. मंगेशने तयार केलेल्या उपकरणामध्ये "सेन्सर्स" चा वापर केला आहे, जेणेकरून हे उपकरण जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला त्याद्वारे योग्य सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होणार आहे. 'एसआयबीएम'ने तर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मंगेशने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा विजेता म्हणून मिळालेल्या एक लाख रुपये रक्कमेचा वापर त्याने या उपकरणाच्या निर्मितीसाठी केला आहे. मंगेशने सनराज इन्फोटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु केली असून या कंपनीतर्फे ग्रामीण आणि शहरी भागात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. या कंपनीचे मुख्य कार्यालय सिंबायोसिसच्या लवळे येथील कॅम्पसमध्येच आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'एमएसडी' या उपकरणाचा विविध खासगी व सरकारी कार्यालये, बँक, दवाखाने, मॉल, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी उपयोग होऊ शकणार आहे. सध्या आता बहुतांश कार्यालये सुरु झाली असून त्यात सोशल डिस्टंसिंग पाळणंही आवश्यक आहे. त्यासाठी हे उपकरण मदत करेल असे मंगेश याचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी हे डिव्हाईस उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  'मेंटेन सोशल डिस्टंस' उपकरण असे होते कार्यन्वित "अगदी छोटं आणि पोर्टेबल असं हे डिव्हाईस असून ते आपल्या सोबत कॅरी करणं देखील अगदी शक्य आहे. यामध्ये आपण एक अंतर 'सेट' करू शकतो. एकदा एखादे अंतर सेट केल्यानंतर त्या अंतराच्या आतमध्ये जर कुणी आलं तर हे डिव्हाइस विशिष्ट प्रकारचा आवाज (अलार्म वाजवते) करते आणि लाईट फ्लॅश देखील लागते. जेणेकरून सोशल डिस्टंसिंग पाळणे सहज शक्य होते," अशी माहिती मंगेश  ठोकळ याने दिली. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एमएसडी' या उपकरणाचे वैशिष्टये : - सोशल डिस्टंसिंग पाळणे होणार शक्य - विशिष्ट अंतराच्या आत आल्यास वाजणार अलार्म - एलईडी लाइट ही लगण्याची सोय - यूएसबी प्लग डेस्कटॉप, लॅपटॉप, पॉवर बँकला लागण्याची सुविधा - स्मार्ट वॉल्यूम कंट्रोल ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VrKGQu
Read More
विधायक..! हार तुऱ्यांना फाटा, वृक्षसंवर्धनासाठी एक पाऊल

म्हैसाळ (सिंधुदुर्ग) - म्हैसाळ (ता. मिरज) येथे वृक्ष चळवळ रुजविण्यासाठी गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणाचा वाढदिवस असल्यास अथवा निवड, विशेष कामगिरी, निवृत्ती आदीचे औचित्य साधत त्यांचा सागवानाचे रोप देऊन सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या विधायक उपक्रमास मेघराज शिंदे-म्हैसाळकर, पंचायत समितीचे सदस्य दिलीपकुमार पाटील, शेखर मराठे, धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, विजय सुतार आदींचे पाठबळ मिळत आहे. 

शिंदे म्हणाले, की गावांमध्ये बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे होतात. यावेळी हार, केक आदींची रेलचेल असतेच. सध्या जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणाचा गंभीर प्रश्‍न उभा आहे. निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षसंवर्धन आवश्‍यक आहे. यातूनच गावातील संबंधितांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा रोप देऊन सत्कार करण्याची कल्पना सुचली. सहकाऱ्यांच्या चर्चेतून मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त साधत या उपक्रमाची सुरुवात केल्याचे सांगून शिंदे म्हणाले, एखाद्याला त्याच्या घरी जाऊन रोप भेट दिल्यास त्यांच्याकडून रोपाचा सांभाळ होतोच. सागवानाचे रोप देण्यामागचा हेतू त्यांना भविष्यात या रोपाचा उपयोग व्हावा हाच आहे. या उपक्रमासाठी सन्मतीकुमार कबुरे, अनिल संगलगे, जितेंद्र खोत, शिवतेज घोरपडे, सुशांत कोळी, नेमिनाथ चौंडाज, सुनील बेळवे, प्रवीण साळुंखे, मनोज घाबरे आदींचे सहकार्य मिळत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

अशा समाजोपयोगी उपक्रमाचे प्रेरणास्थान वडील कृषितज्ज्ञ कै. डॉ. आप्पासाहेब शिंदे-म्हैसाळकर आहेत. गावातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा विविध उपक्रमांतून सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे पाठबळ मिळत आहे. 
- आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी सरपंच, म्हैसाळ 

तीसहून अधिक रोपांची भेट 
"सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांना त्यांच्या वाढदिनी आणि एरंडोली (ता. मिरज) येथील तहसीलदारपदी निवड झालेले राकेश गिड्डे यांचाही सागवानाचे रोप देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 15 जूनपासून सुरू केलेल्या या उपक्रमात तीसहून अधिक रोपांची भेट दिली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विधायक..! हार तुऱ्यांना फाटा, वृक्षसंवर्धनासाठी एक पाऊल म्हैसाळ (सिंधुदुर्ग) - म्हैसाळ (ता. मिरज) येथे वृक्ष चळवळ रुजविण्यासाठी गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणाचा वाढदिवस असल्यास अथवा निवड, विशेष कामगिरी, निवृत्ती आदीचे औचित्य साधत त्यांचा सागवानाचे रोप देऊन सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या विधायक उपक्रमास मेघराज शिंदे-म्हैसाळकर, पंचायत समितीचे सदस्य दिलीपकुमार पाटील, शेखर मराठे, धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, विजय सुतार आदींचे पाठबळ मिळत आहे.  शिंदे म्हणाले, की गावांमध्ये बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे होतात. यावेळी हार, केक आदींची रेलचेल असतेच. सध्या जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणाचा गंभीर प्रश्‍न उभा आहे. निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षसंवर्धन आवश्‍यक आहे. यातूनच गावातील संबंधितांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा रोप देऊन सत्कार करण्याची कल्पना सुचली. सहकाऱ्यांच्या चर्चेतून मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त साधत या उपक्रमाची सुरुवात केल्याचे सांगून शिंदे म्हणाले, एखाद्याला त्याच्या घरी जाऊन रोप भेट दिल्यास त्यांच्याकडून रोपाचा सांभाळ होतोच. सागवानाचे रोप देण्यामागचा हेतू त्यांना भविष्यात या रोपाचा उपयोग व्हावा हाच आहे. या उपक्रमासाठी सन्मतीकुमार कबुरे, अनिल संगलगे, जितेंद्र खोत, शिवतेज घोरपडे, सुशांत कोळी, नेमिनाथ चौंडाज, सुनील बेळवे, प्रवीण साळुंखे, मनोज घाबरे आदींचे सहकार्य मिळत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.  अशा समाजोपयोगी उपक्रमाचे प्रेरणास्थान वडील कृषितज्ज्ञ कै. डॉ. आप्पासाहेब शिंदे-म्हैसाळकर आहेत. गावातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा विविध उपक्रमांतून सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे पाठबळ मिळत आहे.  - आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी सरपंच, म्हैसाळ  तीसहून अधिक रोपांची भेट  "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांना त्यांच्या वाढदिनी आणि एरंडोली (ता. मिरज) येथील तहसीलदारपदी निवड झालेले राकेश गिड्डे यांचाही सागवानाचे रोप देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 15 जूनपासून सुरू केलेल्या या उपक्रमात तीसहून अधिक रोपांची भेट दिली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dHSN1B
Read More
कोरोनाग्रस्त आढळताच सतर्कता, परिसर कंटेन्मेंट झोन

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील बाजारपेठ आणि परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षा म्हणून हा परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडण्यास बंदी केली आहे. तसेच शहरातील साईनगरमधील 300 मीटर परिसरही कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. 

कणकवली शहरातील या परिसरात 1 हजार 376 कुटुंबे राहतात. बाजारपेठ व साईनगरच्या काही भाग 10 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत सील असेल. याबाबत प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांनी आज आदेश जारी केला आहे. कणकवली बाजारपेठेसह शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत.

त्यामध्ये राजेंद्र म्हापसेकर यांचे घर, गुरुकृपा अपार्टमेंट, संजय वाळके स्टॉल, विद्यामंदिर हायस्कूलकडे जाणारा रस्ता, रेशनदुकान, स्वामी डिजिटल फोटो स्टुडिओ, खरेदी विक्री संघाकडे जाणारा रस्ता, राजन वरवडेकर कॉमनसेन्स प्रिंटींग प्रेस येथून हर्णेआळीमध्ये जाणारा रस्ता, झेडा चौक खानोलकर पतंजली दुकान पवन नॉव्हेल्टी दुकान ढालकाठीकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, हरी महादेव सुतार घर शेखर दिंगबर उचले मारूतीमंदिरकडे जाणारा रस्ता, हरि निखार्गे घर रवि खोचरे घर पटकीदेवी मंदिरकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, गंगा सिंधु अपार्टमेंट व इमारतीमधील व्यापारी गाळे, स्नेहल निवास अशोक सावंत यांचे घर परिसर या भागांचा समावेश आहे. 

साईनगरातील साईपूजा अपार्टमेंट ते साईशब्द अपार्टमेंट अशा 300 मीटर परिसरातील 65 घरांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री ही 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाग्रस्त आढळताच सतर्कता, परिसर कंटेन्मेंट झोन कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील बाजारपेठ आणि परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षा म्हणून हा परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडण्यास बंदी केली आहे. तसेच शहरातील साईनगरमधील 300 मीटर परिसरही कंटेन्मेंट झोनमध्ये आहे.  कणकवली शहरातील या परिसरात 1 हजार 376 कुटुंबे राहतात. बाजारपेठ व साईनगरच्या काही भाग 10 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत सील असेल. याबाबत प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांनी आज आदेश जारी केला आहे. कणकवली बाजारपेठेसह शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. त्यामध्ये राजेंद्र म्हापसेकर यांचे घर, गुरुकृपा अपार्टमेंट, संजय वाळके स्टॉल, विद्यामंदिर हायस्कूलकडे जाणारा रस्ता, रेशनदुकान, स्वामी डिजिटल फोटो स्टुडिओ, खरेदी विक्री संघाकडे जाणारा रस्ता, राजन वरवडेकर कॉमनसेन्स प्रिंटींग प्रेस येथून हर्णेआळीमध्ये जाणारा रस्ता, झेडा चौक खानोलकर पतंजली दुकान पवन नॉव्हेल्टी दुकान ढालकाठीकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, हरी महादेव सुतार घर शेखर दिंगबर उचले मारूतीमंदिरकडे जाणारा रस्ता, हरि निखार्गे घर रवि खोचरे घर पटकीदेवी मंदिरकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, गंगा सिंधु अपार्टमेंट व इमारतीमधील व्यापारी गाळे, स्नेहल निवास अशोक सावंत यांचे घर परिसर या भागांचा समावेश आहे.  साईनगरातील साईपूजा अपार्टमेंट ते साईशब्द अपार्टमेंट अशा 300 मीटर परिसरातील 65 घरांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री ही 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g8SpuA
Read More
अनाथ मुलांची कोरोनामुळे दयनीय अवस्था होणार 

नवी दिल्ली - रस्त्याकडेला भीक मागून जगणाऱ्या मुलांची कोरोनामुळे उपासमार होत आहे. सिग्नल, रेल्वे स्टेशन या ठिकाणी एखाद्या मुलाला शंभर ते दोनशे रुपये मिळत असत; त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत त्यांना दिवसाला पंधरा ते वीसच रुपये मिळविता आले. अशी मुले कर्ज घेऊन आपले जगणे रेटत आहेत. मात्र, त्यामुळे वेठबिगारी वाढण्याची शक्‍यता या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

‘सेव्ह द चिल्ड्रन’, ‘चेतना’, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांविषयी चिंता व्यक्त करताना हे निरीक्षण नोंदविले आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बालकामगार, वेठबिगार यांच्या सक्षमीकरणासाठी मोठी कामे झाली. त्यामुळे एक अपेक्षित मदतयंत्रणा उभारता आली आहे. पण, हे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता कोरोनाच्या उद्रेकाने निर्माण केली आहे, असे मत ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे कार्यक्रम संचालक आनंदित रॉय चौधरी यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाउनदरम्यान ‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील ३२८ मुलांची सुटका करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलांना भीक न मिळाल्यामुळे काही जणांनी ओळखीच्या लोकांकडून तीन महिन्यांसाठी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांच्यापुढे वेठबिगार होण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती चेतना संस्थेचे संजय गुप्ता  यांनी दिली. 

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांकडून जेवण आणि अन्य मदत मिळाली. मात्र, त्यानंतर मागील एक महिना आमच्यासाठी नरकासारखा झाला आहे, असे रस्त्यावरील अनाथ मुलांनी या संस्थांना सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनाथ मुलांची कोरोनामुळे दयनीय अवस्था होणार  नवी दिल्ली - रस्त्याकडेला भीक मागून जगणाऱ्या मुलांची कोरोनामुळे उपासमार होत आहे. सिग्नल, रेल्वे स्टेशन या ठिकाणी एखाद्या मुलाला शंभर ते दोनशे रुपये मिळत असत; त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत त्यांना दिवसाला पंधरा ते वीसच रुपये मिळविता आले. अशी मुले कर्ज घेऊन आपले जगणे रेटत आहेत. मात्र, त्यामुळे वेठबिगारी वाढण्याची शक्‍यता या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ‘सेव्ह द चिल्ड्रन’, ‘चेतना’, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांविषयी चिंता व्यक्त करताना हे निरीक्षण नोंदविले आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बालकामगार, वेठबिगार यांच्या सक्षमीकरणासाठी मोठी कामे झाली. त्यामुळे एक अपेक्षित मदतयंत्रणा उभारता आली आहे. पण, हे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता कोरोनाच्या उद्रेकाने निर्माण केली आहे, असे मत ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे कार्यक्रम संचालक आनंदित रॉय चौधरी यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाउनदरम्यान ‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील ३२८ मुलांची सुटका करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुलांना भीक न मिळाल्यामुळे काही जणांनी ओळखीच्या लोकांकडून तीन महिन्यांसाठी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांच्यापुढे वेठबिगार होण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती चेतना संस्थेचे संजय गुप्ता  यांनी दिली.  लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांकडून जेवण आणि अन्य मदत मिळाली. मात्र, त्यानंतर मागील एक महिना आमच्यासाठी नरकासारखा झाला आहे, असे रस्त्यावरील अनाथ मुलांनी या संस्थांना सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eFKzIA
Read More
घरामध्येच करता येणार कोरोना चाचणी; ‘आयआयटी’, ‘एनसीएल’कडून तयार होतेय किट

नवी दिल्ली - घरामध्येच बसून कोरोनाची चाचणी लवकरच करता येणार आहे. दिल्ली आयआयटी आणि पुण्यातील राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) यावर संशोधन करीत आहेत. ही चाचणी अचूक असणार आहे. विज्ञान व उद्योग संशोधन परिषदेअंतर्गत (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-सीएसआयआर) हे संशोधन होत असून, त्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यासंदर्भात काम करणाऱ्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात ‘एलायझा’ (एंझाइम लिंक्‍ड इम्युनोसे सिरेओलॉजिकल ॲसे) नावाचे किट विकसित करण्यात येईल. ते यशस्वी झाल्यास संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरेल. येत्या महिनाभरात ही चाचणी प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंदाजे पाचशे रुपयांमध्ये हे किट उपलब्ध होईल. ते तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशातील प्रयोगशाळेत काम सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूशी लढा देताना त्याची चाचणी करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. सध्या ‘रिअल टाइम-पॉलिमरेझ चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) या चाचणीद्वारे कोरोनाचे निदान केले जाते. ही चाचणी केवळ प्रयोगशाळेत शक्‍य आहे. त्यालाही अनेक तास लागतात. त्यामुळे घरामध्येच सहजपणे करता येणारी चाचणी आम्ही विकसित करीत आहोत.
- अनुराग राठोड, प्राध्यापक, रसायन अभियांत्रिकी, आयआयटी, दिल्ली

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घरामध्येच करता येणार कोरोना चाचणी; ‘आयआयटी’, ‘एनसीएल’कडून तयार होतेय किट नवी दिल्ली - घरामध्येच बसून कोरोनाची चाचणी लवकरच करता येणार आहे. दिल्ली आयआयटी आणि पुण्यातील राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) यावर संशोधन करीत आहेत. ही चाचणी अचूक असणार आहे. विज्ञान व उद्योग संशोधन परिषदेअंतर्गत (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-सीएसआयआर) हे संशोधन होत असून, त्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    यासंदर्भात काम करणाऱ्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात ‘एलायझा’ (एंझाइम लिंक्‍ड इम्युनोसे सिरेओलॉजिकल ॲसे) नावाचे किट विकसित करण्यात येईल. ते यशस्वी झाल्यास संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरेल. येत्या महिनाभरात ही चाचणी प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंदाजे पाचशे रुपयांमध्ये हे किट उपलब्ध होईल. ते तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशातील प्रयोगशाळेत काम सुरू आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना विषाणूशी लढा देताना त्याची चाचणी करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. सध्या ‘रिअल टाइम-पॉलिमरेझ चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) या चाचणीद्वारे कोरोनाचे निदान केले जाते. ही चाचणी केवळ प्रयोगशाळेत शक्‍य आहे. त्यालाही अनेक तास लागतात. त्यामुळे घरामध्येच सहजपणे करता येणारी चाचणी आम्ही विकसित करीत आहोत. - अनुराग राठोड, प्राध्यापक, रसायन अभियांत्रिकी, आयआयटी, दिल्ली News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZfS2HP
Read More
नामवंत शाळेत प्रवेशासाठी पालकांकडून लढवली जाते ही शक्‍कल... 

नागपूर : राज्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. प्रक्रियेत आता विद्यार्थ्यांना शाळेत तात्पुरता प्रवेश देत, त्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, चांगल्या शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांकडून नामवंत शाळेच्या आजूबाजूला भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्यांची संख्या जास्त असते. यावर्षीही आरटीईच्या प्रवेशासाठी बऱ्याच पालकांनी शपथपत्र सादर केले असून, त्यापैकी निम्मे शपथपत्र बोगस असल्याची बाब समोर आली आहे. 

यंदाच्या सत्रात प्रवेश प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांना 17 मार्च रोजी संदेश पाठविण्यात आले होते. मात्र, टाळेबंदीमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. 24 जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू होणार होती. यासाठी शाळांना "आरटीई' संकेतस्थळाची लिंक देण्यात येणार असून, या माध्यमातून शाळा पालकांना संदेश पाठविण्यात येणार होते.

जाणून घ्या - प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?
 

मात्र, 24 जून उलटल्यावरही शाळांकडून संदेश न आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली. शुक्रवारी (ता. 26) याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळांना पाठविले. आता सोमवारपासून पालकांना संदेश मिळणार आहे. 

मात्र, आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी नामवंत सीबीएसई शाळेच्या आजूबाजूला घरामध्ये भाड्याने राहण्याचे काम पालक करतात. ऑक्‍टोबरपासून पालकांच्या वास्तव्यास सुरुवात होते. यासाठी घरमालकाकडून सहा महिन्यांसाठी वर्षभराचे भाडे आणि शपथपत्रासाठीही अधिकचे पैसे घेण्यात येतात.

यापूर्वीही सिव्हिल लाइन्स परिसरातील एका नामवंत शाळेत प्रवेशासाठी बाजूच्या मरियमनगर येथे पालकांकडून घरमालकाचे हमीपत्र घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे याही वर्षी बोगस हमीपत्रावर प्रवेश घेण्यासाठी काही पालक सक्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 

दलाल सक्रिय 

खोटे प्रमाणपत्रासह आधार कार्डवरील पत्ता बदलविणे, खोटा उत्पन्नाचा दाखला देणे आणि भाडेकरू असल्याचे बोगस शपथपत्र तयार करणारे दलाल मोठ्या प्रमाणात या काळात सक्रिय होतात. विशेष म्हणजे, खोल्या किरायाने देत, प्रवेश मिळवून देण्याचाही दावा केला जातो. 
 

 

निकषात बदलाची करणार मागणी 
प्रवेशादरम्यान बोगस कागदपत्रे देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एनजीओकडून करण्यात आलेल्या तपासणीत भाडेकरू असल्याचे बोगस शपथपत्र देणाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. याबाबत सरकारला पत्र पाठवून निकषात बदल करण्याची मागणी करणार आहे. 
-शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नामवंत शाळेत प्रवेशासाठी पालकांकडून लढवली जाते ही शक्‍कल...  नागपूर : राज्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. प्रक्रियेत आता विद्यार्थ्यांना शाळेत तात्पुरता प्रवेश देत, त्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, चांगल्या शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांकडून नामवंत शाळेच्या आजूबाजूला भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्यांची संख्या जास्त असते. यावर्षीही आरटीईच्या प्रवेशासाठी बऱ्याच पालकांनी शपथपत्र सादर केले असून, त्यापैकी निम्मे शपथपत्र बोगस असल्याची बाब समोर आली आहे.  यंदाच्या सत्रात प्रवेश प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांना 17 मार्च रोजी संदेश पाठविण्यात आले होते. मात्र, टाळेबंदीमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. 24 जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू होणार होती. यासाठी शाळांना "आरटीई' संकेतस्थळाची लिंक देण्यात येणार असून, या माध्यमातून शाळा पालकांना संदेश पाठविण्यात येणार होते. जाणून घ्या - प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?   मात्र, 24 जून उलटल्यावरही शाळांकडून संदेश न आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली. शुक्रवारी (ता. 26) याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळांना पाठविले. आता सोमवारपासून पालकांना संदेश मिळणार आहे.  मात्र, आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी नामवंत सीबीएसई शाळेच्या आजूबाजूला घरामध्ये भाड्याने राहण्याचे काम पालक करतात. ऑक्‍टोबरपासून पालकांच्या वास्तव्यास सुरुवात होते. यासाठी घरमालकाकडून सहा महिन्यांसाठी वर्षभराचे भाडे आणि शपथपत्रासाठीही अधिकचे पैसे घेण्यात येतात. यापूर्वीही सिव्हिल लाइन्स परिसरातील एका नामवंत शाळेत प्रवेशासाठी बाजूच्या मरियमनगर येथे पालकांकडून घरमालकाचे हमीपत्र घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे याही वर्षी बोगस हमीपत्रावर प्रवेश घेण्यासाठी काही पालक सक्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे.    दलाल सक्रिय  खोटे प्रमाणपत्रासह आधार कार्डवरील पत्ता बदलविणे, खोटा उत्पन्नाचा दाखला देणे आणि भाडेकरू असल्याचे बोगस शपथपत्र तयार करणारे दलाल मोठ्या प्रमाणात या काळात सक्रिय होतात. विशेष म्हणजे, खोल्या किरायाने देत, प्रवेश मिळवून देण्याचाही दावा केला जातो.      निकषात बदलाची करणार मागणी  प्रवेशादरम्यान बोगस कागदपत्रे देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एनजीओकडून करण्यात आलेल्या तपासणीत भाडेकरू असल्याचे बोगस शपथपत्र देणाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. याबाबत सरकारला पत्र पाठवून निकषात बदल करण्याची मागणी करणार आहे.  -शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VrpDND
Read More
पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट

नागपूर : यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र 85 हजार हेक्‍टर नियोजित करण्यात आले असले तरी मागील वर्षीचा कापसाचे उत्पादन पाहता यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसून ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 

कृषी विभागाकडे 27 जूनपर्यंत 200 वर शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यंदा मृग नक्षत्रातच जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने उगवलेले सोयाबीन कोमेजू लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचा तक्रारी वाढत चालल्या आहेत. 

जिल्ह्यात खरिपाची 60 टक्के पेरणी 
यंदा जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही शेतकऱ्यांच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यात यंदा 5 लाख 100 हेक्‍टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 652 हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहे. 

महत्त्वाच्या पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये) 
पीक पेरणी नियोजन 
कपाशी 159111 235000 
धान 9425 95000 
सोयाबीन 76513 85000 
तूर 33277 65000  

कृषी सभापती आपल्या शिवारात या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे तत्काळ पंचनामे करून ते नुकसानभरपाईकरिता महाबीजला पाठविण्यात येत आहे. शासनाने महाबीजला मदतीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. 
-तापेश्‍वर वैद्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद 

सोयाबीनचे 93.05 बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. बियाणे तक्रार निवारण समितीकडून तपासणी सुरू आहे. 
-मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट नागपूर : यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र 85 हजार हेक्‍टर नियोजित करण्यात आले असले तरी मागील वर्षीचा कापसाचे उत्पादन पाहता यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसून ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.  कृषी विभागाकडे 27 जूनपर्यंत 200 वर शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यंदा मृग नक्षत्रातच जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने उगवलेले सोयाबीन कोमेजू लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचा तक्रारी वाढत चालल्या आहेत.  जिल्ह्यात खरिपाची 60 टक्के पेरणी  यंदा जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही शेतकऱ्यांच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यात यंदा 5 लाख 100 हेक्‍टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 652 हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहे.  महत्त्वाच्या पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये)  पीक पेरणी नियोजन  कपाशी 159111 235000  धान 9425 95000  सोयाबीन 76513 85000  तूर 33277 65000   कृषी सभापती आपल्या शिवारात या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे तत्काळ पंचनामे करून ते नुकसानभरपाईकरिता महाबीजला पाठविण्यात येत आहे. शासनाने महाबीजला मदतीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार.  -तापेश्‍वर वैद्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद  सोयाबीनचे 93.05 बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. बियाणे तक्रार निवारण समितीकडून तपासणी सुरू आहे.  -मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eHZj9z
Read More
वाघांची संख्या तर वाढली, परंतु हा धोकाही दुपटीने वाढला, काय सांगते आकडेवारी... 

नागपूर : वाघांची संख्या वाढल्याने राज्यात गेल्या सहा महिन्यांत मानव-वन्यप्राण्यांच्या संषर्घात दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 38 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 22 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16 मृत्यू झाले आहेत. नागरिकांचा जंगलातील वावर वाढल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली. शासनाला यापोटी आता 15 लाख प्रतिव्यक्ती प्रमाणे पाच कोटी 70 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना द्यावे लागणार आहे. 

राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू झाले होते. त्यातुलनेत हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावामध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच बफर आणि गावामध्ये सुरू झाला आहे. वाघ, बिबट्यासह अस्वल, गवा, रानडुकरांचे वास्तव्य असलेल्या भागात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे घटनावरून लक्षात येत आहे. 

हेही वाचा - तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन्‌ लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...
 

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसह इतरही परिसरातही वाघाची संख्या वाढली आहे. त्या तुलनेच जंगलाचे क्षेत्र कमी पडत असल्याने या जिल्ह्यातील वाघ इतरत्र संचार करीत आहेत. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची लढाईही होऊ लागली आहे. मानव-वन्यप्राण्याचा संघर्षही वाढला आहे. वाघ शिकार, पाण्याच्या शोधात जंगलाशेजारील गावात प्रवेश करतात. 

वन विभागाकडील आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16, गडचिरोलीत तीन, भंडारा, गोंदियामध्ये प्रत्येकी दोन तर नागपूर जिल्ह्यात एका जणांचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणाचे जीव गेले आहेत. नाशिक दोन, वर्धा, चंद्रपूर, अहमदनगर येथे प्रत्येकी एक कोल्हापूर जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला. 

चंद्रपूर जिल्ह्यात जंगल क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा वाघांच्या संख्या अधिक झालेली आहेत. वाघांची वाढलेली संख्या लक्षात घेता तज्ज्ञाच्या अहवालानुसार वन विभागाने येथील वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याघ्र अभ्यासकांकडून या निर्णयाला चुकीचा असल्याचे सांगत आहे. मात्र, वाढत्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांकडूनही वाघांना स्थलांतरित करा अशी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 15 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. 

त्यामुळेही घटनेत वाढ झाल्याचे काही अधिकारी, वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक दबक्‍या आवाजात बोलत आहेत. यामुळे यापुढे जंगलात जाणाऱ्या व्यक्तीचे वय काय हाही निकष लक्षात घेऊन सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. पोलिस पाटील, सरपंच आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीवरही त्याची जबाबदारी निश्‍चित करावी असा सूर उमटू लागला आहे. 

वर्ष - मनुष्यांचा मृत्यू 

2016 - 53 

2017 - 50 

2018 - 36 

2019 - 32 

जून 2020 पर्यंत - 38 

 
संख्यावाढीमुळे हल्ले 
वाघांची संख्या वाढल्याने राज्यात हल्ले वाढलेले आहेत. त्यासोबतच बिबट, अस्वल, गवा, रानडुक्करांच्या हल्लात मानवाचा जीव गेला आहे. याची कारणमीमांसा करण्यात येत आहे. 
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाघांची संख्या तर वाढली, परंतु हा धोकाही दुपटीने वाढला, काय सांगते आकडेवारी...  नागपूर : वाघांची संख्या वाढल्याने राज्यात गेल्या सहा महिन्यांत मानव-वन्यप्राण्यांच्या संषर्घात दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 38 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 22 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16 मृत्यू झाले आहेत. नागरिकांचा जंगलातील वावर वाढल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली. शासनाला यापोटी आता 15 लाख प्रतिव्यक्ती प्रमाणे पाच कोटी 70 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना द्यावे लागणार आहे.  राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू झाले होते. त्यातुलनेत हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावामध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच बफर आणि गावामध्ये सुरू झाला आहे. वाघ, बिबट्यासह अस्वल, गवा, रानडुकरांचे वास्तव्य असलेल्या भागात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे घटनावरून लक्षात येत आहे.  हेही वाचा - तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन्‌ लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...   ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसह इतरही परिसरातही वाघाची संख्या वाढली आहे. त्या तुलनेच जंगलाचे क्षेत्र कमी पडत असल्याने या जिल्ह्यातील वाघ इतरत्र संचार करीत आहेत. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची लढाईही होऊ लागली आहे. मानव-वन्यप्राण्याचा संघर्षही वाढला आहे. वाघ शिकार, पाण्याच्या शोधात जंगलाशेजारील गावात प्रवेश करतात.  वन विभागाकडील आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16, गडचिरोलीत तीन, भंडारा, गोंदियामध्ये प्रत्येकी दोन तर नागपूर जिल्ह्यात एका जणांचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणाचे जीव गेले आहेत. नाशिक दोन, वर्धा, चंद्रपूर, अहमदनगर येथे प्रत्येकी एक कोल्हापूर जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला.  चंद्रपूर जिल्ह्यात जंगल क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा वाघांच्या संख्या अधिक झालेली आहेत. वाघांची वाढलेली संख्या लक्षात घेता तज्ज्ञाच्या अहवालानुसार वन विभागाने येथील वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याघ्र अभ्यासकांकडून या निर्णयाला चुकीचा असल्याचे सांगत आहे. मात्र, वाढत्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांकडूनही वाघांना स्थलांतरित करा अशी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 15 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली.  त्यामुळेही घटनेत वाढ झाल्याचे काही अधिकारी, वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक दबक्‍या आवाजात बोलत आहेत. यामुळे यापुढे जंगलात जाणाऱ्या व्यक्तीचे वय काय हाही निकष लक्षात घेऊन सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. पोलिस पाटील, सरपंच आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीवरही त्याची जबाबदारी निश्‍चित करावी असा सूर उमटू लागला आहे.  वर्ष - मनुष्यांचा मृत्यू  2016 - 53  2017 - 50  2018 - 36  2019 - 32  जून 2020 पर्यंत - 38    संख्यावाढीमुळे हल्ले  वाघांची संख्या वाढल्याने राज्यात हल्ले वाढलेले आहेत. त्यासोबतच बिबट, अस्वल, गवा, रानडुक्करांच्या हल्लात मानवाचा जीव गेला आहे. याची कारणमीमांसा करण्यात येत आहे.  नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BRuqks
Read More
प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

पुणे - प्राथमिक ऊर्जावापरामध्ये भारताने जगात तिसरे स्थान पटकाविले आहे. तर, ऊर्जावापरातील दराच्या बाबतीत चीननंतर भारताने जगात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बीपी स्टॅटिस्टिक रिव्ह्यूव या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जगभरामध्ये कोळसा आणि तेलाची मागणी तुलनेने घटल्याचेही निदर्शनास आले आहे. जागतिक स्तरावर प्राथमिक ऊर्जावापराचा दर मागील वर्षी थोडा कमी होत १.३ टक्‍क्‍यांवर आला, हाच दर २०१८ मध्ये २.८ टक्के एवढा होता. जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि नैसर्गिक गॅसचा वापर वाढल्याचे अहवालातून स्पष्ट होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक प्राथमिक ऊर्जावापरात जवळ जवळ एकचतुर्थांश वाटा चीनचा आहे. त्या खालोखाल भारत आणि इंडोनेशियामध्ये प्राथमिक ऊर्जेचा वापर करण्यात येतो. 

ऊर्जावापराची वैशिष्ट्ये ः 
    खनिज तेलाच्या वापरात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर 
    जगातील कोळशाचा वापर घटला, भारतात फक्त ०.३ टक्‍क्‍याने वाढ
    जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरात वाढ 
    जलविद्युतच्या निर्मितीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर 

प्राथमिक ऊर्जा म्हणजे काय?
निसर्गतः मिळणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणतात. ही ऊर्जा मिळविण्यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाची गरज नसते. यामध्ये खनिज तेल, नैसर्गिक गॅस, कोळसा, विद्युतधारा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा समावेश होतो.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर पुणे - प्राथमिक ऊर्जावापरामध्ये भारताने जगात तिसरे स्थान पटकाविले आहे. तर, ऊर्जावापरातील दराच्या बाबतीत चीननंतर भारताने जगात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बीपी स्टॅटिस्टिक रिव्ह्यूव या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    जगभरामध्ये कोळसा आणि तेलाची मागणी तुलनेने घटल्याचेही निदर्शनास आले आहे. जागतिक स्तरावर प्राथमिक ऊर्जावापराचा दर मागील वर्षी थोडा कमी होत १.३ टक्‍क्‍यांवर आला, हाच दर २०१८ मध्ये २.८ टक्के एवढा होता. जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि नैसर्गिक गॅसचा वापर वाढल्याचे अहवालातून स्पष्ट होते.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जागतिक प्राथमिक ऊर्जावापरात जवळ जवळ एकचतुर्थांश वाटा चीनचा आहे. त्या खालोखाल भारत आणि इंडोनेशियामध्ये प्राथमिक ऊर्जेचा वापर करण्यात येतो.  ऊर्जावापराची वैशिष्ट्ये ः      खनिज तेलाच्या वापरात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर      जगातील कोळशाचा वापर घटला, भारतात फक्त ०.३ टक्‍क्‍याने वाढ     जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरात वाढ      जलविद्युतच्या निर्मितीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर  प्राथमिक ऊर्जा म्हणजे काय? निसर्गतः मिळणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणतात. ही ऊर्जा मिळविण्यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाची गरज नसते. यामध्ये खनिज तेल, नैसर्गिक गॅस, कोळसा, विद्युतधारा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा समावेश होतो.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31rH9oW
Read More
हत्ती विरुद्ध ड्रॅगनचा संघर्ष 

गलवान खोऱ्यातील चिनी घुसखोरीनंतर भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करीत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे दोन देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. आशियाच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच जगभरातील माध्यमांनी चीनच्या घुसखोरीचे विविध अंगाने विश्‍लेषण केले आहे. 

जगात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या "द इकॉनॉमिस्ट"ने या संघर्षाचे वर्णन करताना म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात चीनने नेहमीपेक्षा जास्त सैन्य भारताच्या सीमेजवळ आणले ती मनाशी एक योजना आखूनच. या सीमेवरील अनेक वर्षांची शांततापूर्ण "जैसे थे" स्थिती चीनने आत्ताच का बदलली हा खरा प्रश्न आहे. कोणी म्हणेल कोरोनाशी लढताना भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे चीनने ही चाल खेळली असेल. पण भारतीय टीकाकारांच्या मते भारतानेच या भागातील "जैसे थे" स्थिती आधी बदलली आहे. भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, या भागात हळूहळू पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली. तसेच पाकव्याप्त काश्‍मीर व अक्‍साई चीन ताब्यात घेण्याची भाषा भारतीय नेत्यांनी सुरू केली. त्यामुळेच चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेशी जास्त दोस्ती केल्यास त्याची किंमत मोजावी लागले, असा इशाराही चीन यातून भारताला देवू पहात आहे. सध्या जरी चीन बलवान वाटत असला तरी मार्ग शोधल्यास भारत चीनला नक्कीच वेदना देऊ शकतो. त्यामुळे सारे जग हत्ती विरुद्ध ड्रॅगनच्या या संघर्षाकडे डोळे लावून बसले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

...तर परिस्थिती हाताबाहेर  
"न्यूयॉर्क टाइम्स"ने दोन्ही देशांच्या नेतृत्वाबाबत टिपण्णी करताना म्हटले आहे की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांची प्रतिमा आपापल्या देशांत कट्टर राष्ट्रवादी नेते अशी आहे. दोन्ही नेते प्रचंड महत्त्वाकांक्षी असून त्यांना स्वतःच्या देशांत मोठी भूमिका अदा करण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक प्रश्न असले तरी उभय नेत्यांनी पोलादी प्रतिमेच्या संवर्धनावर नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे माघार घेणे त्यांच्यासाठी कठीण बनले आहे. कोरोनाच्या साथीने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. अशा काळात हा लष्करी संघर्ष अधिक चिघळल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. "गार्डियन'च्या मते दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. तेथील सरकारेही प्रखर राष्ट्रवादी म्हणून ओळखली जातात. अशा परिस्थितीत या संघर्षाचे परिणाम साऱ्या जगावर होतील. अचानक उद्भवलेल्या संघर्षाने परिस्थिती बिकट बनली आहे. 

चीनचे वागणे निराळे  
"बीबीसी'ने चीनविषयक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ञांशी बोलून केलेल्या विश्‍लेषणात म्हटले आहे की, सीमेवर सध्या अभूतपूर्व असा तणाव आहे. 3440 किलोमीटरच्या या सीमेवर गेल्या 40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर आत्ताचा संघर्ष आश्‍चर्यकारक आहे. यावेळचे चीनचे वागणेही निराळे आहे. यामागे विविध शक्‍यता आहेत. कदाचित सीमेलगत अनेक पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे चीनने ही कुरापत काढली असावी. अथवा अंतर्गत प्रश्न, आर्थिक अडचणींवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीही चीनने हा मार्ग अवलंबला असावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनी माध्यम्ये चिडीचूप  
भारतासह जगभरातील माध्यमांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सविस्तर विवेचन केले असले तरी चीनमधील माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. हे धक्कादायक आहे. चीनच्या सैन्याची जास्त जीवितहानी झाल्याने असे घडले असेल. चीनच्या "ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात भारतीय हुतात्म्यांची संख्या नमूद करताना सीमेवरील संघर्षात चीनचे किती जवान मारले गेले, याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. सीमेवरील हा प्रश्न चीनला आणखी चिघळू द्यायचा नाही. तसेच मृतांच्या संख्येची तुलना करून चीनला तो आणखी वाढवण्याची इच्छा नाही, अशी मखलाशी या दैनिकाने अग्रलेखात केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीव्हीवर फारसा उल्लेखही नाही  
चीनच्या सरकारी टीव्हीवरील सायंकाळच्या बातम्या कोट्यवधी चिनी नागरिक न चुकता पाहतात. या बातमीपत्रात सीमेवरील या घडामोडींना फारसे स्थान दिले जात नसल्याचे चित्र आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी मोठी नाराजी असून त्यांच्याविरुद्ध सध्या जनमत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले असल्याने कदाचित या बातमीला स्थान दिले गेले नसण्याची शक्‍यता असल्याचे मानले जाते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हत्ती विरुद्ध ड्रॅगनचा संघर्ष  गलवान खोऱ्यातील चिनी घुसखोरीनंतर भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करीत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे दोन देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. आशियाच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच जगभरातील माध्यमांनी चीनच्या घुसखोरीचे विविध अंगाने विश्‍लेषण केले आहे.  जगात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या "द इकॉनॉमिस्ट"ने या संघर्षाचे वर्णन करताना म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात चीनने नेहमीपेक्षा जास्त सैन्य भारताच्या सीमेजवळ आणले ती मनाशी एक योजना आखूनच. या सीमेवरील अनेक वर्षांची शांततापूर्ण "जैसे थे" स्थिती चीनने आत्ताच का बदलली हा खरा प्रश्न आहे. कोणी म्हणेल कोरोनाशी लढताना भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे चीनने ही चाल खेळली असेल. पण भारतीय टीकाकारांच्या मते भारतानेच या भागातील "जैसे थे" स्थिती आधी बदलली आहे. भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, या भागात हळूहळू पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली. तसेच पाकव्याप्त काश्‍मीर व अक्‍साई चीन ताब्यात घेण्याची भाषा भारतीय नेत्यांनी सुरू केली. त्यामुळेच चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेशी जास्त दोस्ती केल्यास त्याची किंमत मोजावी लागले, असा इशाराही चीन यातून भारताला देवू पहात आहे. सध्या जरी चीन बलवान वाटत असला तरी मार्ग शोधल्यास भारत चीनला नक्कीच वेदना देऊ शकतो. त्यामुळे सारे जग हत्ती विरुद्ध ड्रॅगनच्या या संघर्षाकडे डोळे लावून बसले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ...तर परिस्थिती हाताबाहेर   "न्यूयॉर्क टाइम्स"ने दोन्ही देशांच्या नेतृत्वाबाबत टिपण्णी करताना म्हटले आहे की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांची प्रतिमा आपापल्या देशांत कट्टर राष्ट्रवादी नेते अशी आहे. दोन्ही नेते प्रचंड महत्त्वाकांक्षी असून त्यांना स्वतःच्या देशांत मोठी भूमिका अदा करण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक प्रश्न असले तरी उभय नेत्यांनी पोलादी प्रतिमेच्या संवर्धनावर नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे माघार घेणे त्यांच्यासाठी कठीण बनले आहे. कोरोनाच्या साथीने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. अशा काळात हा लष्करी संघर्ष अधिक चिघळल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. "गार्डियन'च्या मते दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. तेथील सरकारेही प्रखर राष्ट्रवादी म्हणून ओळखली जातात. अशा परिस्थितीत या संघर्षाचे परिणाम साऱ्या जगावर होतील. अचानक उद्भवलेल्या संघर्षाने परिस्थिती बिकट बनली आहे.  चीनचे वागणे निराळे   "बीबीसी'ने चीनविषयक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ञांशी बोलून केलेल्या विश्‍लेषणात म्हटले आहे की, सीमेवर सध्या अभूतपूर्व असा तणाव आहे. 3440 किलोमीटरच्या या सीमेवर गेल्या 40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर आत्ताचा संघर्ष आश्‍चर्यकारक आहे. यावेळचे चीनचे वागणेही निराळे आहे. यामागे विविध शक्‍यता आहेत. कदाचित सीमेलगत अनेक पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे चीनने ही कुरापत काढली असावी. अथवा अंतर्गत प्रश्न, आर्थिक अडचणींवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीही चीनने हा मार्ग अवलंबला असावा.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिनी माध्यम्ये चिडीचूप   भारतासह जगभरातील माध्यमांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सविस्तर विवेचन केले असले तरी चीनमधील माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. हे धक्कादायक आहे. चीनच्या सैन्याची जास्त जीवितहानी झाल्याने असे घडले असेल. चीनच्या "ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात भारतीय हुतात्म्यांची संख्या नमूद करताना सीमेवरील संघर्षात चीनचे किती जवान मारले गेले, याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. सीमेवरील हा प्रश्न चीनला आणखी चिघळू द्यायचा नाही. तसेच मृतांच्या संख्येची तुलना करून चीनला तो आणखी वाढवण्याची इच्छा नाही, अशी मखलाशी या दैनिकाने अग्रलेखात केली आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीव्हीवर फारसा उल्लेखही नाही   चीनच्या सरकारी टीव्हीवरील सायंकाळच्या बातम्या कोट्यवधी चिनी नागरिक न चुकता पाहतात. या बातमीपत्रात सीमेवरील या घडामोडींना फारसे स्थान दिले जात नसल्याचे चित्र आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी मोठी नाराजी असून त्यांच्याविरुद्ध सध्या जनमत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले असल्याने कदाचित या बातमीला स्थान दिले गेले नसण्याची शक्‍यता असल्याचे मानले जाते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dHOdQX
Read More
वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे...

नागपूर : राज्यातील 12 गैरकृषी विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. यात रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. या प्रक्रियेला सुमारे वर्षभराचा कालावधी लोटला. दरम्यान, कोरोनामुळे ही पदभरती आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

राज्यातील 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. मात्र, बऱ्याच विद्यापीठांच्या बिंदुनामावली (रोस्टर) अपूर्ण असल्याचे कारण देत प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही समस्या काहीच दिवसांत सोडवून दोन आठवड्यांत विद्यापीठांना पदभरतीसाठी जाहिरात काढता येईल, असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सावंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले होते.

`त्यांच्या` नोकरीवर आहे टांगती तलवार...वाचा सविस्तर

मात्र, मार्चपासून राज्यात कोरोनाचा फैलाव झाल्याने टाळेबंदी घोषित झाली. टाळेबंदीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे पदभरती सध्यातरी शक्‍य नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

मानांकन घसरण्याची शक्‍यता
राज्यात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या गुणवत्ता विकासाच्या प्रक्रियेत बराच मोठा अडसर निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस प्राध्यापकांची संख्या कमी होत असल्याने बऱ्याच विभागांमध्ये कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर नियुक्ती करून काम भागविले जाते. विशेष म्हणजे, नॅक मूल्यांकनात रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यापीठांचे मानांकन घसरण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.

मुंबईत सर्वाधिक पदे
राज्यातील विद्यापीठांमध्ये 659 प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होताच, मुंबई विद्यापीठात सर्वाधिक 134 पदे, पुणे विद्यापीठात 111 तर नागपूर विद्यापीठाला 92 प्राध्यापकांची पदे भरण्याची परवानगी मिळणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे... नागपूर : राज्यातील 12 गैरकृषी विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. यात रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. या प्रक्रियेला सुमारे वर्षभराचा कालावधी लोटला. दरम्यान, कोरोनामुळे ही पदभरती आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. राज्यातील 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. मात्र, बऱ्याच विद्यापीठांच्या बिंदुनामावली (रोस्टर) अपूर्ण असल्याचे कारण देत प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही समस्या काहीच दिवसांत सोडवून दोन आठवड्यांत विद्यापीठांना पदभरतीसाठी जाहिरात काढता येईल, असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सावंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले होते. `त्यांच्या` नोकरीवर आहे टांगती तलवार...वाचा सविस्तर मात्र, मार्चपासून राज्यात कोरोनाचा फैलाव झाल्याने टाळेबंदी घोषित झाली. टाळेबंदीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे पदभरती सध्यातरी शक्‍य नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मानांकन घसरण्याची शक्‍यता राज्यात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या गुणवत्ता विकासाच्या प्रक्रियेत बराच मोठा अडसर निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस प्राध्यापकांची संख्या कमी होत असल्याने बऱ्याच विभागांमध्ये कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर नियुक्ती करून काम भागविले जाते. विशेष म्हणजे, नॅक मूल्यांकनात रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यापीठांचे मानांकन घसरण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. मुंबईत सर्वाधिक पदे राज्यातील विद्यापीठांमध्ये 659 प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होताच, मुंबई विद्यापीठात सर्वाधिक 134 पदे, पुणे विद्यापीठात 111 तर नागपूर विद्यापीठाला 92 प्राध्यापकांची पदे भरण्याची परवानगी मिळणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VrUIks
Read More