Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 27, 2020

अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद : #5मोठ्याबातम्या
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जानेवारी

दिनमान 28 जानेवारी 2020 

मेष : तुमची प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. 

वृषभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमची प्रगती वेगाने होणार आहे. आर्थिक प्रगती होईल. 

मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. ज्वेलर्स, साडी सेंटर यांना विशेष यश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. कोणत्याही गोष्टी नव्याने करायला जाऊ नका. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. 

सिंह : मनोरंजनावर खर्च वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. भावनावश होऊन अधिक खर्च कराल. मुलामुलींच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

तूळ : अपेक्षित गाठीभेटी व परिचय होतील. दिवस आनंदात जाणार आहे. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. 

वृश्‍चिक : व्यवसायात वेगाने प्रगती होणार आहे. धाडसाने यश मिळवाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. ट्रान्स्पोर्ट, कुरिअर, प्रिंटिंग प्रेस या क्षेत्रात यश लाभेल. 

मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मुलामुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 

कुंभ : व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. नोकरीतील व्यक्‍तींनी सतत सावधगिरीने राहिले पाहिजे. बेकायदेशीर प्रकरणात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी. 

मीन : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. थोरामोठ्यांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

पंचांग 28 जानेवारी 2020 
मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1580137691

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जानेवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 28 जानेवारी 2020 

मेष : तुमची प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. 

वृषभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमची प्रगती वेगाने होणार आहे. आर्थिक प्रगती होईल. 

मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. ज्वेलर्स, साडी सेंटर यांना विशेष यश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. कोणत्याही गोष्टी नव्याने करायला जाऊ नका. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. 

सिंह : मनोरंजनावर खर्च वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. भावनावश होऊन अधिक खर्च कराल. मुलामुलींच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

तूळ : अपेक्षित गाठीभेटी व परिचय होतील. दिवस आनंदात जाणार आहे. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. 

वृश्‍चिक : व्यवसायात वेगाने प्रगती होणार आहे. धाडसाने यश मिळवाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. ट्रान्स्पोर्ट, कुरिअर, प्रिंटिंग प्रेस या क्षेत्रात यश लाभेल. 

मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मुलामुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 

कुंभ : व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. नोकरीतील व्यक्‍तींनी सतत सावधगिरीने राहिले पाहिजे. बेकायदेशीर प्रकरणात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी. 

मीन : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. थोरामोठ्यांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

पंचांग 28 जानेवारी 2020 
मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 28 January 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 28 जानेवारी 2020  मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जानेवारी दिनमान 28 जानेवारी 2020  मेष : तुमची प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे.  वृषभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमची प्रगती वेगाने होणार आहे. आर्थिक प्रगती होईल.  मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. ज्वेलर्स, साडी सेंटर यांना विशेष यश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. कोणत्याही गोष्टी नव्याने करायला जाऊ नका. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत.  सिंह : मनोरंजनावर खर्च वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे.  कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. भावनावश होऊन अधिक खर्च कराल. मुलामुलींच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.  तूळ : अपेक्षित गाठीभेटी व परिचय होतील. दिवस आनंदात जाणार आहे. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल.  वृश्‍चिक : व्यवसायात वेगाने प्रगती होणार आहे. धाडसाने यश मिळवाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.  धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. ट्रान्स्पोर्ट, कुरिअर, प्रिंटिंग प्रेस या क्षेत्रात यश लाभेल.  मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मुलामुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.  कुंभ : व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. नोकरीतील व्यक्‍तींनी सतत सावधगिरीने राहिले पाहिजे. बेकायदेशीर प्रकरणात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी.  मीन : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. थोरामोठ्यांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.  पंचांग 28 जानेवारी 2020  मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1580137691 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 28 जानेवारी 2020  मेष : तुमची प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे.  वृषभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमची प्रगती वेगाने होणार आहे. आर्थिक प्रगती होईल.  मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. ज्वेलर्स, साडी सेंटर यांना विशेष यश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. कोणत्याही गोष्टी नव्याने करायला जाऊ नका. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत.  सिंह : मनोरंजनावर खर्च वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे.  कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. भावनावश होऊन अधिक खर्च कराल. मुलामुलींच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.  तूळ : अपेक्षित गाठीभेटी व परिचय होतील. दिवस आनंदात जाणार आहे. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल.  वृश्‍चिक : व्यवसायात वेगाने प्रगती होणार आहे. धाडसाने यश मिळवाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.  धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. ट्रान्स्पोर्ट, कुरिअर, प्रिंटिंग प्रेस या क्षेत्रात यश लाभेल.  मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मुलामुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.  कुंभ : व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. नोकरीतील व्यक्‍तींनी सतत सावधगिरीने राहिले पाहिजे. बेकायदेशीर प्रकरणात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी.  मीन : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. थोरामोठ्यांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.  पंचांग 28 जानेवारी 2020  मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 28 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 28 जानेवारी 2020  मंगळवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय सकाळी 9.29, चंद्रास्त रात्री 9.28, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर माघ 8, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30ZvIlY
Read More
Video : महापालिका आयुक्तांकडून सव्वासहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे - उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. उत्पन्नातील सततची घट आणि नव्या स्त्रोतांचा शोध न लागल्याने नव्यांऐवजी जुनेच प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प अर्थसंकल्पात दिसून येत आहे. 

दुसरीकडे, मेट्रो, ‘एचसीएमटीआर’, ‘टू-व्हीलर फ्री वे’ करीत वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या पुरवणी अर्थसंकल्पाची कल्पना आणून, प्रकल्प आणि त्याचा निधी वाया जाऊ नये, याचाही प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा  समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते दिलीप बराटे यांच्यासह पदाधिकारी-अधिकारी उपस्थितीत होते.  

गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी ६ हजार ८५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात १४४ कोटी रुपयांची वाढ करीत गायकवाड यांनी सुचविलेल्या यंदाच्या अर्थसकंल्पात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातून वर्षभरात १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. मात्र, स्थायी समितीने ही वाढ मंजूर केल्यानंतरच हे उत्पन्न मिळणार आहे. 

पुणेकरांना चोवीस तास पाणी पुरवणाऱ्या योजनेसह भामा आसखेड, कचरा व्यवस्थापनासाठी आखलेले प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरणाचे ‘जायका’ या महत्त्वाकांक्षी योजनांमधील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन केले आहे. 

भूसंपादनाअभावी रखडलेले रस्ते, उड्डाण पूल आणि अन्य वाहतूक उपाययोजनाही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात छोटी वाहने आणून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

वर्गीकरण थांबणार
आपल्या भागांमधील फुटकळ कामांकरिता वाटेल तेव्हा कोट्यवधी रुपये वळविणारे पदाधिकारी व नगरसेवकांच्या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासन आता ‘पुरवणी अर्थसंकल्प’ मांडणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे डिसेंबर-जानेवारीतही नगरसेवकांना कामे सूचविता येतील. तसेच, निधी वाया जाण्याची शक्‍यता निर्माण होताच ती अन्य प्रकल्पांसाठी वळविता येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना एरवीची वर्गीकरणे मंजूर होणार नसल्याचेही स्पष्ट आहे. 

पुणेकरांच्या प्राधान्यक्रमांना वर्षभर न्याय देण्याकरिता विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेतही  ‘पुरवणी बजेट’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्प शंभर टक्के अमलात आणण्याची घोषणा पदाधिकारी करतात. नव्या पैशांचेही वर्गीकरण होऊ देणार नसल्याचेही जाहीर करतात. प्रत्यक्षात अर्थसंकल्प मांडून दोन महिने होताच त्याची मोडतोड केली जाते आणि जुन्याच कामांसाठी वर्गीकरणांद्वारे निधी घेतला जातो. त्याचा परिणाम महत्त्वाच्या प्रकल्पांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तरीही, सर्वपक्षीय नगरसेवक वर्गीकरणांसाठी अडून असतात, तेव्हा अधिकाऱ्यांवर दबावही आणला जातो. या पार्श्‍वभूमीवर पुरवणी बजेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ही योजना अमलात आल्यास डिसेंबर-जानेवारीत वर्गीकरणे होणार आहेत.  गायकवाड म्हणाले, ‘‘नगरसेवकांना कामे बदलून निधीचे वर्गीकरण त्याप्रमाणे हवे असेल, तर डिसेंबर महिन्यात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हवा तो बदल करता येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना लोकांची कामे करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. केवळ वर्षभर चालणाऱ्या वर्गीकरणाऐवजी एकाचवेळी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून गरजेप्रमाणे निधी वळविण्याची राज्य सरकारप्रमाणे पद्धत अमलात आणत आहोत.’’

पाणी खळखळणार
ठेकेदार कंपनीचा बेजबाबदारपणा, टाक्‍यांसाठी जागेचा वाद, राजकीय हस्तक्षेपामुळे फारशी गती न घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देतानाच भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे. विशेषतः भामा आसखेड पूर्ण होऊन पूर्व भागांतील लोकांना पुरेसे पाणी मिळेल, अशी आशा पुन्हा एकदा वाढली आहे. दुसरीकडे, नव्या वेळापत्रकानुसार समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पुढे सरकू शकते, हेही दिसून आले आहे. 

पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला झुकते माप देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ८०० कोटींची तरतूद आहे.  या योजनेतून एक हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत जेमतेम तीनशे किलोमीटरचे काम झाले आहे, तर साडेतीन लाखांपैकी ३७ हजार मीटर बसविल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर काही साठवण टाक्‍यांसाठी जागाही मिळालेली नाही. मुळात ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र, निम्मेही कामे न झाल्याचे गेल्या महिन्यांतील आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा नव्या वर्षात सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांसह दीड लाखांपर्यंत मीटर बसविण्याचे वेळापत्रक महापालिकेने केले आहे. दरम्यान, भामा आसखेड प्रकल्पातून वडगाव शेरी, खराडी, धानोरी, विमाननगर, कळस आदी परिसरांना पाणीपुरवठा होईल, या प्रकल्पाचे काम येत्या मार्च ते एप्रिलमध्ये पूर्ण होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

गरिबांसाठी घरांची सावली
पुण्यातील तब्बल २० हजार गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या योजनेच्या उद्देशाने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यातील दहा हजार घरांचे काम पुढे सरकताच सार्वजनिक-खासगी तत्त्वावर नवी दहा हजार घरे उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील ८० टक्के काम पुढच्या दोन वर्षांत पूर्ण होईल. 

या योजनेतून विविध भागांत घरे बांधणीचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यातील खराडी, वडगाव (खु.), हडपसर येथील घरांच्या कामांना सुरवात झाली आहे. या ठिकाणी २ हजार २२ घरांच्या कामांना वेग आला आहे. तर, लोहगाव, धानोरी, महमदवाडीत खासगी विकसकाच्या माध्यमातून ५ हजार घरे बांधण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यातील लोहगावमध्ये कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी सार्वजनिक तत्त्वावर नव्या दहा हजार घरांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद असल्यानेही लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. त्याच वेळी महापालिकेच्या मालकीच्या मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना या योजनेतून घरे देण्याबाबतचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी
महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी आखलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, बालगंधर्व रंग मंदिर पुनर्उभारणी या योजनांना महापालिका प्रशासनाने सलग तिसऱ्या वर्षीही प्राधान्य दिले आहे. यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी, तर विमा योजनेसाठी ७ कोटींची तरतूद आहे.

समाविष्ट गावांसाठी सुविधा
महापालिकेत समावेश झालेल्या नव्या अकरा गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. या आराखड्याची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगीत टी. पी. स्कीम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे. या योजनेमुळे गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधाही उपलब्ध होतील. तसेच, या गावांत पायाभूत सुविधांची कामे सुरूच राहणार असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

उत्पन्नाचे नवे स्रोत कुठे आहेत?
वर्षागणिक सरासरी दीड-दोन हजार कोटींची उत्पन्नातील घट, परिणामी तितक्‍याच रकमेच्या विकासकामांवर होणारा परिणाम आणि भविष्यात पूर्ण करावयाच्या प्रकल्पांची भली मोठी यादी असूनही उत्पन्नवाढीचे नवे स्रोत महापालिकेला कुठेच सापडलेले नाहीत. नेहमीप्रमाणे करात काहीशी वाढ आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या खात्यांवर मदार ठेवून महापालिका आयुक्तांनी पुण्याचा ‘विकास’ संकल्प मांडल्याचे स्पष्ट झाले. 

महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत सातत्याने घट झाल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत केला आहे. या तुटीचे आकडे पाचशे ते दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यात आता यंदाच्या उत्पन्नातील तुटीचा आकडा दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे नोव्हेंबरअखेरच्या जमा-खर्चातून निसून येत आहे. उत्पन्नातील तूट आणि पुणेकरांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालताना उत्पन्नवाढीची आशा होती. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून तूट भरून काढण्याच्या घोषणा सत्ताधारी-अधिकाऱ्यांनी केली; प्रत्यक्षात मात्र, फारसे नवे स्त्रोत महापालिकेच्या हाती लागले नसल्याचे नव्या अर्थसंकल्पात दिसत आहे.

News Item ID: 

599-news_story-1580149364

Mobile Device Headline: 

Video : महापालिका आयुक्तांकडून सव्वासहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. उत्पन्नातील सततची घट आणि नव्या स्त्रोतांचा शोध न लागल्याने नव्यांऐवजी जुनेच प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प अर्थसंकल्पात दिसून येत आहे. 

दुसरीकडे, मेट्रो, ‘एचसीएमटीआर’, ‘टू-व्हीलर फ्री वे’ करीत वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या पुरवणी अर्थसंकल्पाची कल्पना आणून, प्रकल्प आणि त्याचा निधी वाया जाऊ नये, याचाही प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा  समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते दिलीप बराटे यांच्यासह पदाधिकारी-अधिकारी उपस्थितीत होते.  

गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी ६ हजार ८५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात १४४ कोटी रुपयांची वाढ करीत गायकवाड यांनी सुचविलेल्या यंदाच्या अर्थसकंल्पात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातून वर्षभरात १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. मात्र, स्थायी समितीने ही वाढ मंजूर केल्यानंतरच हे उत्पन्न मिळणार आहे. 

पुणेकरांना चोवीस तास पाणी पुरवणाऱ्या योजनेसह भामा आसखेड, कचरा व्यवस्थापनासाठी आखलेले प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरणाचे ‘जायका’ या महत्त्वाकांक्षी योजनांमधील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन केले आहे. 

भूसंपादनाअभावी रखडलेले रस्ते, उड्डाण पूल आणि अन्य वाहतूक उपाययोजनाही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात छोटी वाहने आणून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

वर्गीकरण थांबणार
आपल्या भागांमधील फुटकळ कामांकरिता वाटेल तेव्हा कोट्यवधी रुपये वळविणारे पदाधिकारी व नगरसेवकांच्या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासन आता ‘पुरवणी अर्थसंकल्प’ मांडणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे डिसेंबर-जानेवारीतही नगरसेवकांना कामे सूचविता येतील. तसेच, निधी वाया जाण्याची शक्‍यता निर्माण होताच ती अन्य प्रकल्पांसाठी वळविता येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना एरवीची वर्गीकरणे मंजूर होणार नसल्याचेही स्पष्ट आहे. 

पुणेकरांच्या प्राधान्यक्रमांना वर्षभर न्याय देण्याकरिता विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेतही  ‘पुरवणी बजेट’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्प शंभर टक्के अमलात आणण्याची घोषणा पदाधिकारी करतात. नव्या पैशांचेही वर्गीकरण होऊ देणार नसल्याचेही जाहीर करतात. प्रत्यक्षात अर्थसंकल्प मांडून दोन महिने होताच त्याची मोडतोड केली जाते आणि जुन्याच कामांसाठी वर्गीकरणांद्वारे निधी घेतला जातो. त्याचा परिणाम महत्त्वाच्या प्रकल्पांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तरीही, सर्वपक्षीय नगरसेवक वर्गीकरणांसाठी अडून असतात, तेव्हा अधिकाऱ्यांवर दबावही आणला जातो. या पार्श्‍वभूमीवर पुरवणी बजेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ही योजना अमलात आल्यास डिसेंबर-जानेवारीत वर्गीकरणे होणार आहेत.  गायकवाड म्हणाले, ‘‘नगरसेवकांना कामे बदलून निधीचे वर्गीकरण त्याप्रमाणे हवे असेल, तर डिसेंबर महिन्यात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हवा तो बदल करता येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना लोकांची कामे करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. केवळ वर्षभर चालणाऱ्या वर्गीकरणाऐवजी एकाचवेळी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून गरजेप्रमाणे निधी वळविण्याची राज्य सरकारप्रमाणे पद्धत अमलात आणत आहोत.’’

पाणी खळखळणार
ठेकेदार कंपनीचा बेजबाबदारपणा, टाक्‍यांसाठी जागेचा वाद, राजकीय हस्तक्षेपामुळे फारशी गती न घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देतानाच भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे. विशेषतः भामा आसखेड पूर्ण होऊन पूर्व भागांतील लोकांना पुरेसे पाणी मिळेल, अशी आशा पुन्हा एकदा वाढली आहे. दुसरीकडे, नव्या वेळापत्रकानुसार समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पुढे सरकू शकते, हेही दिसून आले आहे. 

पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला झुकते माप देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ८०० कोटींची तरतूद आहे.  या योजनेतून एक हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत जेमतेम तीनशे किलोमीटरचे काम झाले आहे, तर साडेतीन लाखांपैकी ३७ हजार मीटर बसविल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर काही साठवण टाक्‍यांसाठी जागाही मिळालेली नाही. मुळात ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र, निम्मेही कामे न झाल्याचे गेल्या महिन्यांतील आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा नव्या वर्षात सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांसह दीड लाखांपर्यंत मीटर बसविण्याचे वेळापत्रक महापालिकेने केले आहे. दरम्यान, भामा आसखेड प्रकल्पातून वडगाव शेरी, खराडी, धानोरी, विमाननगर, कळस आदी परिसरांना पाणीपुरवठा होईल, या प्रकल्पाचे काम येत्या मार्च ते एप्रिलमध्ये पूर्ण होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

गरिबांसाठी घरांची सावली
पुण्यातील तब्बल २० हजार गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या योजनेच्या उद्देशाने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यातील दहा हजार घरांचे काम पुढे सरकताच सार्वजनिक-खासगी तत्त्वावर नवी दहा हजार घरे उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील ८० टक्के काम पुढच्या दोन वर्षांत पूर्ण होईल. 

या योजनेतून विविध भागांत घरे बांधणीचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यातील खराडी, वडगाव (खु.), हडपसर येथील घरांच्या कामांना सुरवात झाली आहे. या ठिकाणी २ हजार २२ घरांच्या कामांना वेग आला आहे. तर, लोहगाव, धानोरी, महमदवाडीत खासगी विकसकाच्या माध्यमातून ५ हजार घरे बांधण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यातील लोहगावमध्ये कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी सार्वजनिक तत्त्वावर नव्या दहा हजार घरांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद असल्यानेही लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. त्याच वेळी महापालिकेच्या मालकीच्या मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना या योजनेतून घरे देण्याबाबतचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी
महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी आखलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, बालगंधर्व रंग मंदिर पुनर्उभारणी या योजनांना महापालिका प्रशासनाने सलग तिसऱ्या वर्षीही प्राधान्य दिले आहे. यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी, तर विमा योजनेसाठी ७ कोटींची तरतूद आहे.

समाविष्ट गावांसाठी सुविधा
महापालिकेत समावेश झालेल्या नव्या अकरा गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. या आराखड्याची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगीत टी. पी. स्कीम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे. या योजनेमुळे गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधाही उपलब्ध होतील. तसेच, या गावांत पायाभूत सुविधांची कामे सुरूच राहणार असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

उत्पन्नाचे नवे स्रोत कुठे आहेत?
वर्षागणिक सरासरी दीड-दोन हजार कोटींची उत्पन्नातील घट, परिणामी तितक्‍याच रकमेच्या विकासकामांवर होणारा परिणाम आणि भविष्यात पूर्ण करावयाच्या प्रकल्पांची भली मोठी यादी असूनही उत्पन्नवाढीचे नवे स्रोत महापालिकेला कुठेच सापडलेले नाहीत. नेहमीप्रमाणे करात काहीशी वाढ आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या खात्यांवर मदार ठेवून महापालिका आयुक्तांनी पुण्याचा ‘विकास’ संकल्प मांडल्याचे स्पष्ट झाले. 

महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत सातत्याने घट झाल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत केला आहे. या तुटीचे आकडे पाचशे ते दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यात आता यंदाच्या उत्पन्नातील तुटीचा आकडा दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे नोव्हेंबरअखेरच्या जमा-खर्चातून निसून येत आहे. उत्पन्नातील तूट आणि पुणेकरांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालताना उत्पन्नवाढीची आशा होती. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून तूट भरून काढण्याच्या घोषणा सत्ताधारी-अधिकाऱ्यांनी केली; प्रत्यक्षात मात्र, फारसे नवे स्त्रोत महापालिकेच्या हाती लागले नसल्याचे नव्या अर्थसंकल्पात दिसत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Municipal Commissioner presented the PMC budget

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

मिळकतकर

property tax

पाणी

water

अर्थसंकल्प

union budget

महापालिका

महापालिका आयुक्त

मुरलीधर मोहोळ

उपमहापौर

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

पुणे, मिळकतकर, Property Tax, पाणी, Water, अर्थसंकल्प, Union Budget, महापालिका, महापालिका आयुक्त, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Description: 

Municipal Commissioner presented the PMC budget Marathi News: उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/37zhCKC

Video : महापालिका आयुक्तांकडून सव्वासहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. उत्पन्नातील सततची घट आणि नव्या स्त्रोतांचा शोध न लागल्याने नव्यांऐवजी जुनेच प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प अर्थसंकल्पात दिसून येत आहे.  दुसरीकडे, मेट्रो, ‘एचसीएमटीआर’, ‘टू-व्हीलर फ्री वे’ करीत वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या पुरवणी अर्थसंकल्पाची कल्पना आणून, प्रकल्प आणि त्याचा निधी वाया जाऊ नये, याचाही प्रयत्न केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा  समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते दिलीप बराटे यांच्यासह पदाधिकारी-अधिकारी उपस्थितीत होते.   गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी ६ हजार ८५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात १४४ कोटी रुपयांची वाढ करीत गायकवाड यांनी सुचविलेल्या यंदाच्या अर्थसकंल्पात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातून वर्षभरात १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. मात्र, स्थायी समितीने ही वाढ मंजूर केल्यानंतरच हे उत्पन्न मिळणार आहे.  पुणेकरांना चोवीस तास पाणी पुरवणाऱ्या योजनेसह भामा आसखेड, कचरा व्यवस्थापनासाठी आखलेले प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरणाचे ‘जायका’ या महत्त्वाकांक्षी योजनांमधील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन केले आहे.  भूसंपादनाअभावी रखडलेले रस्ते, उड्डाण पूल आणि अन्य वाहतूक उपाययोजनाही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात छोटी वाहने आणून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. वर्गीकरण थांबणार आपल्या भागांमधील फुटकळ कामांकरिता वाटेल तेव्हा कोट्यवधी रुपये वळविणारे पदाधिकारी व नगरसेवकांच्या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासन आता ‘पुरवणी अर्थसंकल्प’ मांडणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे डिसेंबर-जानेवारीतही नगरसेवकांना कामे सूचविता येतील. तसेच, निधी वाया जाण्याची शक्‍यता निर्माण होताच ती अन्य प्रकल्पांसाठी वळविता येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना एरवीची वर्गीकरणे मंजूर होणार नसल्याचेही स्पष्ट आहे.  पुणेकरांच्या प्राधान्यक्रमांना वर्षभर न्याय देण्याकरिता विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेतही  ‘पुरवणी बजेट’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्प शंभर टक्के अमलात आणण्याची घोषणा पदाधिकारी करतात. नव्या पैशांचेही वर्गीकरण होऊ देणार नसल्याचेही जाहीर करतात. प्रत्यक्षात अर्थसंकल्प मांडून दोन महिने होताच त्याची मोडतोड केली जाते आणि जुन्याच कामांसाठी वर्गीकरणांद्वारे निधी घेतला जातो. त्याचा परिणाम महत्त्वाच्या प्रकल्पांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तरीही, सर्वपक्षीय नगरसेवक वर्गीकरणांसाठी अडून असतात, तेव्हा अधिकाऱ्यांवर दबावही आणला जातो. या पार्श्‍वभूमीवर पुरवणी बजेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ही योजना अमलात आल्यास डिसेंबर-जानेवारीत वर्गीकरणे होणार आहेत.  गायकवाड म्हणाले, ‘‘नगरसेवकांना कामे बदलून निधीचे वर्गीकरण त्याप्रमाणे हवे असेल, तर डिसेंबर महिन्यात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हवा तो बदल करता येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना लोकांची कामे करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. केवळ वर्षभर चालणाऱ्या वर्गीकरणाऐवजी एकाचवेळी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून गरजेप्रमाणे निधी वळविण्याची राज्य सरकारप्रमाणे पद्धत अमलात आणत आहोत.’’ पाणी खळखळणार ठेकेदार कंपनीचा बेजबाबदारपणा, टाक्‍यांसाठी जागेचा वाद, राजकीय हस्तक्षेपामुळे फारशी गती न घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देतानाच भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे. विशेषतः भामा आसखेड पूर्ण होऊन पूर्व भागांतील लोकांना पुरेसे पाणी मिळेल, अशी आशा पुन्हा एकदा वाढली आहे. दुसरीकडे, नव्या वेळापत्रकानुसार समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पुढे सरकू शकते, हेही दिसून आले आहे.  पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला झुकते माप देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ८०० कोटींची तरतूद आहे.  या योजनेतून एक हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत जेमतेम तीनशे किलोमीटरचे काम झाले आहे, तर साडेतीन लाखांपैकी ३७ हजार मीटर बसविल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर काही साठवण टाक्‍यांसाठी जागाही मिळालेली नाही. मुळात ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र, निम्मेही कामे न झाल्याचे गेल्या महिन्यांतील आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा नव्या वर्षात सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांसह दीड लाखांपर्यंत मीटर बसविण्याचे वेळापत्रक महापालिकेने केले आहे. दरम्यान, भामा आसखेड प्रकल्पातून वडगाव शेरी, खराडी, धानोरी, विमाननगर, कळस आदी परिसरांना पाणीपुरवठा होईल, या प्रकल्पाचे काम येत्या मार्च ते एप्रिलमध्ये पूर्ण होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे. गरिबांसाठी घरांची सावली पुण्यातील तब्बल २० हजार गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या योजनेच्या उद्देशाने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यातील दहा हजार घरांचे काम पुढे सरकताच सार्वजनिक-खासगी तत्त्वावर नवी दहा हजार घरे उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील ८० टक्के काम पुढच्या दोन वर्षांत पूर्ण होईल.  या योजनेतून विविध भागांत घरे बांधणीचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यातील खराडी, वडगाव (खु.), हडपसर येथील घरांच्या कामांना सुरवात झाली आहे. या ठिकाणी २ हजार २२ घरांच्या कामांना वेग आला आहे. तर, लोहगाव, धानोरी, महमदवाडीत खासगी विकसकाच्या माध्यमातून ५ हजार घरे बांधण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यातील लोहगावमध्ये कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी सार्वजनिक तत्त्वावर नव्या दहा हजार घरांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद असल्यानेही लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. त्याच वेळी महापालिकेच्या मालकीच्या मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना या योजनेतून घरे देण्याबाबतचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.  वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी आखलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, बालगंधर्व रंग मंदिर पुनर्उभारणी या योजनांना महापालिका प्रशासनाने सलग तिसऱ्या वर्षीही प्राधान्य दिले आहे. यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी, तर विमा योजनेसाठी ७ कोटींची तरतूद आहे. समाविष्ट गावांसाठी सुविधा महापालिकेत समावेश झालेल्या नव्या अकरा गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. या आराखड्याची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगीत टी. पी. स्कीम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे. या योजनेमुळे गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधाही उपलब्ध होतील. तसेच, या गावांत पायाभूत सुविधांची कामे सुरूच राहणार असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत कुठे आहेत? वर्षागणिक सरासरी दीड-दोन हजार कोटींची उत्पन्नातील घट, परिणामी तितक्‍याच रकमेच्या विकासकामांवर होणारा परिणाम आणि भविष्यात पूर्ण करावयाच्या प्रकल्पांची भली मोठी यादी असूनही उत्पन्नवाढीचे नवे स्रोत महापालिकेला कुठेच सापडलेले नाहीत. नेहमीप्रमाणे करात काहीशी वाढ आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या खात्यांवर मदार ठेवून महापालिका आयुक्तांनी पुण्याचा ‘विकास’ संकल्प मांडल्याचे स्पष्ट झाले.  महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत सातत्याने घट झाल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत केला आहे. या तुटीचे आकडे पाचशे ते दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यात आता यंदाच्या उत्पन्नातील तुटीचा आकडा दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे नोव्हेंबरअखेरच्या जमा-खर्चातून निसून येत आहे. उत्पन्नातील तूट आणि पुणेकरांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालताना उत्पन्नवाढीची आशा होती. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून तूट भरून काढण्याच्या घोषणा सत्ताधारी-अधिकाऱ्यांनी केली; प्रत्यक्षात मात्र, फारसे नवे स्त्रोत महापालिकेच्या हाती लागले नसल्याचे नव्या अर्थसंकल्पात दिसत आहे. News Item ID:  599-news_story-1580149364 Mobile Device Headline:  Video : महापालिका आयुक्तांकडून सव्वासहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. उत्पन्नातील सततची घट आणि नव्या स्त्रोतांचा शोध न लागल्याने नव्यांऐवजी जुनेच प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प अर्थसंकल्पात दिसून येत आहे.  दुसरीकडे, मेट्रो, ‘एचसीएमटीआर’, ‘टू-व्हीलर फ्री वे’ करीत वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या पुरवणी अर्थसंकल्पाची कल्पना आणून, प्रकल्प आणि त्याचा निधी वाया जाऊ नये, याचाही प्रयत्न केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा  समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते दिलीप बराटे यांच्यासह पदाधिकारी-अधिकारी उपस्थितीत होते.   गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी ६ हजार ८५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात १४४ कोटी रुपयांची वाढ करीत गायकवाड यांनी सुचविलेल्या यंदाच्या अर्थसकंल्पात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातून वर्षभरात १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. मात्र, स्थायी समितीने ही वाढ मंजूर केल्यानंतरच हे उत्पन्न मिळणार आहे.  पुणेकरांना चोवीस तास पाणी पुरवणाऱ्या योजनेसह भामा आसखेड, कचरा व्यवस्थापनासाठी आखलेले प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरणाचे ‘जायका’ या महत्त्वाकांक्षी योजनांमधील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन केले आहे.  भूसंपादनाअभावी रखडलेले रस्ते, उड्डाण पूल आणि अन्य वाहतूक उपाययोजनाही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात छोटी वाहने आणून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. वर्गीकरण थांबणार आपल्या भागांमधील फुटकळ कामांकरिता वाटेल तेव्हा कोट्यवधी रुपये वळविणारे पदाधिकारी व नगरसेवकांच्या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासन आता ‘पुरवणी अर्थसंकल्प’ मांडणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे डिसेंबर-जानेवारीतही नगरसेवकांना कामे सूचविता येतील. तसेच, निधी वाया जाण्याची शक्‍यता निर्माण होताच ती अन्य प्रकल्पांसाठी वळविता येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना एरवीची वर्गीकरणे मंजूर होणार नसल्याचेही स्पष्ट आहे.  पुणेकरांच्या प्राधान्यक्रमांना वर्षभर न्याय देण्याकरिता विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेतही  ‘पुरवणी बजेट’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्प शंभर टक्के अमलात आणण्याची घोषणा पदाधिकारी करतात. नव्या पैशांचेही वर्गीकरण होऊ देणार नसल्याचेही जाहीर करतात. प्रत्यक्षात अर्थसंकल्प मांडून दोन महिने होताच त्याची मोडतोड केली जाते आणि जुन्याच कामांसाठी वर्गीकरणांद्वारे निधी घेतला जातो. त्याचा परिणाम महत्त्वाच्या प्रकल्पांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तरीही, सर्वपक्षीय नगरसेवक वर्गीकरणांसाठी अडून असतात, तेव्हा अधिकाऱ्यांवर दबावही आणला जातो. या पार्श्‍वभूमीवर पुरवणी बजेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ही योजना अमलात आल्यास डिसेंबर-जानेवारीत वर्गीकरणे होणार आहेत.  गायकवाड म्हणाले, ‘‘नगरसेवकांना कामे बदलून निधीचे वर्गीकरण त्याप्रमाणे हवे असेल, तर डिसेंबर महिन्यात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हवा तो बदल करता येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना लोकांची कामे करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. केवळ वर्षभर चालणाऱ्या वर्गीकरणाऐवजी एकाचवेळी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून गरजेप्रमाणे निधी वळविण्याची राज्य सरकारप्रमाणे पद्धत अमलात आणत आहोत.’’ पाणी खळखळणार ठेकेदार कंपनीचा बेजबाबदारपणा, टाक्‍यांसाठी जागेचा वाद, राजकीय हस्तक्षेपामुळे फारशी गती न घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देतानाच भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे. विशेषतः भामा आसखेड पूर्ण होऊन पूर्व भागांतील लोकांना पुरेसे पाणी मिळेल, अशी आशा पुन्हा एकदा वाढली आहे. दुसरीकडे, नव्या वेळापत्रकानुसार समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पुढे सरकू शकते, हेही दिसून आले आहे.  पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला झुकते माप देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ८०० कोटींची तरतूद आहे.  या योजनेतून एक हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत जेमतेम तीनशे किलोमीटरचे काम झाले आहे, तर साडेतीन लाखांपैकी ३७ हजार मीटर बसविल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर काही साठवण टाक्‍यांसाठी जागाही मिळालेली नाही. मुळात ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र, निम्मेही कामे न झाल्याचे गेल्या महिन्यांतील आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा नव्या वर्षात सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांसह दीड लाखांपर्यंत मीटर बसविण्याचे वेळापत्रक महापालिकेने केले आहे. दरम्यान, भामा आसखेड प्रकल्पातून वडगाव शेरी, खराडी, धानोरी, विमाननगर, कळस आदी परिसरांना पाणीपुरवठा होईल, या प्रकल्पाचे काम येत्या मार्च ते एप्रिलमध्ये पूर्ण होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे. गरिबांसाठी घरांची सावली पुण्यातील तब्बल २० हजार गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या योजनेच्या उद्देशाने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यातील दहा हजार घरांचे काम पुढे सरकताच सार्वजनिक-खासगी तत्त्वावर नवी दहा हजार घरे उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील ८० टक्के काम पुढच्या दोन वर्षांत पूर्ण होईल.  या योजनेतून विविध भागांत घरे बांधणीचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यातील खराडी, वडगाव (खु.), हडपसर येथील घरांच्या कामांना सुरवात झाली आहे. या ठिकाणी २ हजार २२ घरांच्या कामांना वेग आला आहे. तर, लोहगाव, धानोरी, महमदवाडीत खासगी विकसकाच्या माध्यमातून ५ हजार घरे बांधण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यातील लोहगावमध्ये कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी सार्वजनिक तत्त्वावर नव्या दहा हजार घरांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद असल्यानेही लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. त्याच वेळी महापालिकेच्या मालकीच्या मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना या योजनेतून घरे देण्याबाबतचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.  वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी आखलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, बालगंधर्व रंग मंदिर पुनर्उभारणी या योजनांना महापालिका प्रशासनाने सलग तिसऱ्या वर्षीही प्राधान्य दिले आहे. यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटी, तर विमा योजनेसाठी ७ कोटींची तरतूद आहे. समाविष्ट गावांसाठी सुविधा महापालिकेत समावेश झालेल्या नव्या अकरा गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. या आराखड्याची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगीत टी. पी. स्कीम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे. या योजनेमुळे गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधाही उपलब्ध होतील. तसेच, या गावांत पायाभूत सुविधांची कामे सुरूच राहणार असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत कुठे आहेत? वर्षागणिक सरासरी दीड-दोन हजार कोटींची उत्पन्नातील घट, परिणामी तितक्‍याच रकमेच्या विकासकामांवर होणारा परिणाम आणि भविष्यात पूर्ण करावयाच्या प्रकल्पांची भली मोठी यादी असूनही उत्पन्नवाढीचे नवे स्रोत महापालिकेला कुठेच सापडलेले नाहीत. नेहमीप्रमाणे करात काहीशी वाढ आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या खात्यांवर मदार ठेवून महापालिका आयुक्तांनी पुण्याचा ‘विकास’ संकल्प मांडल्याचे स्पष्ट झाले.  महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत सातत्याने घट झाल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत केला आहे. या तुटीचे आकडे पाचशे ते दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यात आता यंदाच्या उत्पन्नातील तुटीचा आकडा दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे नोव्हेंबरअखेरच्या जमा-खर्चातून निसून येत आहे. उत्पन्नातील तूट आणि पुणेकरांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालताना उत्पन्नवाढीची आशा होती. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून तूट भरून काढण्याच्या घोषणा सत्ताधारी-अधिकाऱ्यांनी केली; प्रत्यक्षात मात्र, फारसे नवे स्त्रोत महापालिकेच्या हाती लागले नसल्याचे नव्या अर्थसंकल्पात दिसत आहे. Vertical Image:  English Headline:  Municipal Commissioner presented the PMC budget Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे मिळकतकर property tax पाणी water अर्थसंकल्प union budget महापालिका महापालिका आयुक्त मुरलीधर मोहोळ उपमहापौर प्रशासन administrations Search Functional Tags:  पुणे, मिळकतकर, Property Tax, पाणी, Water, अर्थसंकल्प, Union Budget, महापालिका, महापालिका आयुक्त, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  Municipal Commissioner presented the PMC budget Marathi News: उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प (२०२०-२१) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/37zhCKC

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U49fD0
Read More
संगणक परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांचे पुढे काय?

कोल्हापूर : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2003 पासून एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे सक्‍तीचे केले आहे. नव्याने सेवेत येणारे बहुतांश कर्मचारी संगणक साक्षर आहेत. तर 2003 पुर्वी शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीत संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 944 कर्मचाऱ्यांनी वेळेत ही संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही. तर 516 कर्मचारी अजूनही संगणक परीक्षा उत्तीर्ण नाहीत. या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाने मागवल्याने खळबळ उडाली आहे. 

हे पण वाचा -  बहुरूप्यांला का लागली अखेरची घरघर..?

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय 2003 मध्ये घेण्यात आला. यामध्ये वेळोवेळी सुधारण करण्यात आली. 28 मे 2018 मधील शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्याने 31 डिसेंबर 2007 नंतर ज्यांनी प्रमाणपत्र सादर केले. त्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. तर 50 पेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र या परीक्षेतून सूट देण्यात आली. संगणक अर्हतेचा सर्वाधिक फटका बसला आहे, तो शिक्षण विभागाला. अजूनही 395 शिक्षकांनी संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही. त्यापाठोपाठ आरोग्य सेवकांची संख्या आहे. 

हे पण वाचा -  Republic Day 2020 : या माऊलीला मिळाला ध्वजारोहणाचा मान....

शासनाने संगणक अर्हतेचा विषय अत्यंत गांभीर्याने घेत, या विषयाची माहिती मागवली आहे. यापुर्वीही वेळेत प्रमाणपत्र न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली असून त्याचे परिणाम निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर झाले आहेत. संगणक परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आली. तसेच काही कर्मचाऱ्यांना संगणक फी देखील देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी करण्यासाठीही पैसे उपलब्ध करुन देण्यात आले होते. संगणकाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली. मात्र काही कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेतला. शासन काही कारवाई करणार नाही, या भ्रमात राहिलेले कर्मचारी आता मात्र कारवाई टाळण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. 

दुष्टीक्षेपात कर्मचारी 

जिल्हा परिषद एकूण कर्मचारी 11206 

संगणक परीक्षा उत्तीर्ण 10380 

संगणक परीक्षेत सूट 310 

संगणक परीक्षा अनुत्तीर्ण 516 

वेळेत उत्तीर्ण न झालेले 944 

सूट मिळवण्यासाठी धडपड 
सामान्य प्रशासन विभागाने एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण न झालेले व वेळेत उत्तीर्ण नसलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. या कर्मचाऱ्यांबाबत शासनाकडून महत्वाचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. मात्र हा निर्णय काय असले, याचा अंदाज अजून कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विविध लोकप्रतिनिधींना भेटून या परीक्षेत सूट मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1580129228

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

kolhapur.

Vertical Image: 

English Headline: 

mscit compulsory for government employees

Author Type: 

External Author

सदानंद पाटील

कोल्हापूर

पूर

floods

संगणक

जिल्हा परिषद

विभाग

sections

शिक्षण

education

आरोग्य

health

republic day

विषय

topics

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, संगणक, जिल्हा परिषद, विभाग, Sections, शिक्षण, Education, आरोग्य, Health, republic day, विषय, Topics, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Keyword: 

mscit, government employees

Meta Description: 

mscit compulsory for government employees शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2003 पासून एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे सक्‍तीचे केले आहे. नव्याने सेवेत येणारे बहुतांश कर्मचारी संगणक साक्षर आहेत. तर 2003 पुर्वी शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीत संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 944 कर्मचाऱ्यांनी वेळेत ही संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

संगणक परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांचे पुढे काय? कोल्हापूर : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2003 पासून एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे सक्‍तीचे केले आहे. नव्याने सेवेत येणारे बहुतांश कर्मचारी संगणक साक्षर आहेत. तर 2003 पुर्वी शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीत संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 944 कर्मचाऱ्यांनी वेळेत ही संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही. तर 516 कर्मचारी अजूनही संगणक परीक्षा उत्तीर्ण नाहीत. या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाने मागवल्याने खळबळ उडाली आहे.  हे पण वाचा -  बहुरूप्यांला का लागली अखेरची घरघर..? राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय 2003 मध्ये घेण्यात आला. यामध्ये वेळोवेळी सुधारण करण्यात आली. 28 मे 2018 मधील शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्याने 31 डिसेंबर 2007 नंतर ज्यांनी प्रमाणपत्र सादर केले. त्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. तर 50 पेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र या परीक्षेतून सूट देण्यात आली. संगणक अर्हतेचा सर्वाधिक फटका बसला आहे, तो शिक्षण विभागाला. अजूनही 395 शिक्षकांनी संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही. त्यापाठोपाठ आरोग्य सेवकांची संख्या आहे.  हे पण वाचा -  Republic Day 2020 : या माऊलीला मिळाला ध्वजारोहणाचा मान.... शासनाने संगणक अर्हतेचा विषय अत्यंत गांभीर्याने घेत, या विषयाची माहिती मागवली आहे. यापुर्वीही वेळेत प्रमाणपत्र न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली असून त्याचे परिणाम निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर झाले आहेत. संगणक परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आली. तसेच काही कर्मचाऱ्यांना संगणक फी देखील देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी करण्यासाठीही पैसे उपलब्ध करुन देण्यात आले होते. संगणकाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली. मात्र काही कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेतला. शासन काही कारवाई करणार नाही, या भ्रमात राहिलेले कर्मचारी आता मात्र कारवाई टाळण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत.  दुष्टीक्षेपात कर्मचारी  जिल्हा परिषद एकूण कर्मचारी 11206  संगणक परीक्षा उत्तीर्ण 10380  संगणक परीक्षेत सूट 310  संगणक परीक्षा अनुत्तीर्ण 516  वेळेत उत्तीर्ण न झालेले 944  सूट मिळवण्यासाठी धडपड  सामान्य प्रशासन विभागाने एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण न झालेले व वेळेत उत्तीर्ण नसलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. या कर्मचाऱ्यांबाबत शासनाकडून महत्वाचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. मात्र हा निर्णय काय असले, याचा अंदाज अजून कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विविध लोकप्रतिनिधींना भेटून या परीक्षेत सूट मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.  News Item ID:  599-news_story-1580129228 Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  kolhapur. Vertical Image:  English Headline:  mscit compulsory for government employees Author Type:  External Author सदानंद पाटील कोल्हापूर पूर floods संगणक जिल्हा परिषद विभाग sections शिक्षण education आरोग्य health republic day विषय topics प्रशासन administrations Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, संगणक, जिल्हा परिषद, विभाग, Sections, शिक्षण, Education, आरोग्य, Health, republic day, विषय, Topics, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  mscit, government employees Meta Description:  mscit compulsory for government employees शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2003 पासून एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे सक्‍तीचे केले आहे. नव्याने सेवेत येणारे बहुतांश कर्मचारी संगणक साक्षर आहेत. तर 2003 पुर्वी शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीत संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 944 कर्मचाऱ्यांनी वेळेत ही संगणक अर्हता प्राप्त केलेली नाही. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37yLAyw
Read More
सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच 

कोल्हापूर-  शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे. 

हे पण वाचा -  १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

काल कोल्हापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या डॉक्‍टरला लाच घेताना पकडले आहे, त्याने त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप लाचेच्या स्वरूपात मागितला होता. त्याही पुढे जाऊन कामासाठी आलेल्या व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी चहापाण्याची, पार्टीची मागणी केली व तशी तक्रार दाखल झाली तरी तो पैसे स्वीकारण्यास इतकाच गंभीर गुन्हा नोंद होणार आहे. 

लाचलुचपत कायद्यानुसार शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली. तरी तो गुन्हा ठरतो. पण लोक किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र लोक जागरुक झाले आहेत. नागपूर येथील एका मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे काही डझन वह्या मागितल्या नंतर त्या पालकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली आहे, तसेच मुंबई सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका पोलिसाने एका अपघाताच्या एफआयआरची छायांकित प्रत देण्यासाठी काही कागदपत्राच्या प्रतीचे झेरॉक्‍स काढून आणून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रार झाल्यावर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. 

हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....?

काल कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई याच स्वरूपाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप हवा म्हणून संबंधित डॉक्‍टरने कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप साठी पैसे मागितले होते. तक्रार दाखल झाल्यावर त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे .लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यांकन अहवालावर सही करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्हिस्स्कीची ची बाटली व तीन तीन टिन बियरची मागणी केली होती तोही गुन्हा नोंद झाला आहे. कल्याणमधील एका अधिकाऱ्याने तर घरफळा जप्ती वॉरंट मागे घेण्यासाठी त्या घरातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संबंधित महिलेने तो फोन कॉल रेकॉर्ड करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईसाठी अधिक सक्रिय झाला आहे. लोकही जागरुक झाले आहेत. जे काम कायदेशीर आहे ते करून घेण्यासाठी कोणाला चहाचा कप देण्याचीही गरज नसते याची लोकांना आता जाणीव झाली आहे. याशिवाय मोबाईल वरून होणारे संभाषण रेकॉर्ड करून घेण्याची सोय आहे. हे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई खाली गुन्हा दाखल करण्यासाठी सज्जड पुरावा म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे यापुढे लोक अधिक जागरूक झाले तरच लाचलुचपत ची कार्यवाही अधिक प्रभावी होणार आहे. 

तक्रारीसाठी येथे साधा संपर्क 
शासकीय काम करून देण्यासाठी पैशाचीच मागणी नव्हे तर अन्य कोणत्याही स्वरुपात मागणी केली तर नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर. आदिनाथ बुधवंत. डीवायएसपी -अँटी करप्शन टोल फ्री क्रमांक 1064 व्हाट्‌सऍप क्रमांक 7875333333 कार्यालय क्रमांक 02312540989 

News Item ID: 

599-news_story-1580136418

Mobile Device Headline: 

सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

kolhapur.

Mobile Body: 

कोल्हापूर-  शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे. 

हे पण वाचा -  १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

काल कोल्हापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या डॉक्‍टरला लाच घेताना पकडले आहे, त्याने त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप लाचेच्या स्वरूपात मागितला होता. त्याही पुढे जाऊन कामासाठी आलेल्या व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी चहापाण्याची, पार्टीची मागणी केली व तशी तक्रार दाखल झाली तरी तो पैसे स्वीकारण्यास इतकाच गंभीर गुन्हा नोंद होणार आहे. 

लाचलुचपत कायद्यानुसार शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली. तरी तो गुन्हा ठरतो. पण लोक किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र लोक जागरुक झाले आहेत. नागपूर येथील एका मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे काही डझन वह्या मागितल्या नंतर त्या पालकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली आहे, तसेच मुंबई सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका पोलिसाने एका अपघाताच्या एफआयआरची छायांकित प्रत देण्यासाठी काही कागदपत्राच्या प्रतीचे झेरॉक्‍स काढून आणून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रार झाल्यावर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. 

हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....?

काल कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई याच स्वरूपाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप हवा म्हणून संबंधित डॉक्‍टरने कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप साठी पैसे मागितले होते. तक्रार दाखल झाल्यावर त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे .लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यांकन अहवालावर सही करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्हिस्स्कीची ची बाटली व तीन तीन टिन बियरची मागणी केली होती तोही गुन्हा नोंद झाला आहे. कल्याणमधील एका अधिकाऱ्याने तर घरफळा जप्ती वॉरंट मागे घेण्यासाठी त्या घरातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संबंधित महिलेने तो फोन कॉल रेकॉर्ड करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईसाठी अधिक सक्रिय झाला आहे. लोकही जागरुक झाले आहेत. जे काम कायदेशीर आहे ते करून घेण्यासाठी कोणाला चहाचा कप देण्याचीही गरज नसते याची लोकांना आता जाणीव झाली आहे. याशिवाय मोबाईल वरून होणारे संभाषण रेकॉर्ड करून घेण्याची सोय आहे. हे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई खाली गुन्हा दाखल करण्यासाठी सज्जड पुरावा म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे यापुढे लोक अधिक जागरूक झाले तरच लाचलुचपत ची कार्यवाही अधिक प्रभावी होणार आहे. 

तक्रारीसाठी येथे साधा संपर्क 
शासकीय काम करून देण्यासाठी पैशाचीच मागणी नव्हे तर अन्य कोणत्याही स्वरुपात मागणी केली तर नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर. आदिनाथ बुधवंत. डीवायएसपी -अँटी करप्शन टोल फ्री क्रमांक 1064 व्हाट्‌सऍप क्रमांक 7875333333 कार्यालय क्रमांक 02312540989 

Vertical Image: 

English Headline: 

It is also a bribe to get paper and stationery

Author Type: 

External Author

सुधाकर काशीद

पोलिस

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

anti corruption bureau

विभाग

sections

पोलीस

मका

maize

साहित्य

literature

कोल्हापूर

पूर

floods

आरोग्य

health

लॅपटॉप

चहा

tea

नागपूर

nagpur

लाचलुचपत विभाग

मुंबई

mumbai

अपघात

फोन

मोबाईल

टोल

Search Functional Tags: 

पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau, विभाग, Sections, पोलीस, मका, Maize, साहित्य, Literature, कोल्हापूर, पूर, Floods, आरोग्य, Health, लॅपटॉप, चहा, Tea, नागपूर, Nagpur, लाचलुचपत विभाग, मुंबई, Mumbai, अपघात, फोन, मोबाईल, टोल

Twitter Publish: 

Meta Keyword: 

bribe, paper, stationery

Meta Description: 

It is also a bribe to get paper and stationery शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच  कोल्हापूर-  शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे.  हे पण वाचा -  १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा... काल कोल्हापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या डॉक्‍टरला लाच घेताना पकडले आहे, त्याने त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप लाचेच्या स्वरूपात मागितला होता. त्याही पुढे जाऊन कामासाठी आलेल्या व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी चहापाण्याची, पार्टीची मागणी केली व तशी तक्रार दाखल झाली तरी तो पैसे स्वीकारण्यास इतकाच गंभीर गुन्हा नोंद होणार आहे.  लाचलुचपत कायद्यानुसार शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली. तरी तो गुन्हा ठरतो. पण लोक किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र लोक जागरुक झाले आहेत. नागपूर येथील एका मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे काही डझन वह्या मागितल्या नंतर त्या पालकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली आहे, तसेच मुंबई सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका पोलिसाने एका अपघाताच्या एफआयआरची छायांकित प्रत देण्यासाठी काही कागदपत्राच्या प्रतीचे झेरॉक्‍स काढून आणून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रार झाल्यावर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे.  हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....? काल कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई याच स्वरूपाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप हवा म्हणून संबंधित डॉक्‍टरने कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप साठी पैसे मागितले होते. तक्रार दाखल झाल्यावर त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे .लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यांकन अहवालावर सही करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्हिस्स्कीची ची बाटली व तीन तीन टिन बियरची मागणी केली होती तोही गुन्हा नोंद झाला आहे. कल्याणमधील एका अधिकाऱ्याने तर घरफळा जप्ती वॉरंट मागे घेण्यासाठी त्या घरातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संबंधित महिलेने तो फोन कॉल रेकॉर्ड करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.  या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईसाठी अधिक सक्रिय झाला आहे. लोकही जागरुक झाले आहेत. जे काम कायदेशीर आहे ते करून घेण्यासाठी कोणाला चहाचा कप देण्याचीही गरज नसते याची लोकांना आता जाणीव झाली आहे. याशिवाय मोबाईल वरून होणारे संभाषण रेकॉर्ड करून घेण्याची सोय आहे. हे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई खाली गुन्हा दाखल करण्यासाठी सज्जड पुरावा म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे यापुढे लोक अधिक जागरूक झाले तरच लाचलुचपत ची कार्यवाही अधिक प्रभावी होणार आहे.  तक्रारीसाठी येथे साधा संपर्क  शासकीय काम करून देण्यासाठी पैशाचीच मागणी नव्हे तर अन्य कोणत्याही स्वरुपात मागणी केली तर नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर. आदिनाथ बुधवंत. डीवायएसपी -अँटी करप्शन टोल फ्री क्रमांक 1064 व्हाट्‌सऍप क्रमांक 7875333333 कार्यालय क्रमांक 02312540989  News Item ID:  599-news_story-1580136418 Mobile Device Headline:  सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  kolhapur. Mobile Body:  कोल्हापूर-  शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे.  हे पण वाचा -  १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा... काल कोल्हापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या डॉक्‍टरला लाच घेताना पकडले आहे, त्याने त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप लाचेच्या स्वरूपात मागितला होता. त्याही पुढे जाऊन कामासाठी आलेल्या व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी चहापाण्याची, पार्टीची मागणी केली व तशी तक्रार दाखल झाली तरी तो पैसे स्वीकारण्यास इतकाच गंभीर गुन्हा नोंद होणार आहे.  लाचलुचपत कायद्यानुसार शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली. तरी तो गुन्हा ठरतो. पण लोक किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र लोक जागरुक झाले आहेत. नागपूर येथील एका मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे काही डझन वह्या मागितल्या नंतर त्या पालकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली आहे, तसेच मुंबई सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका पोलिसाने एका अपघाताच्या एफआयआरची छायांकित प्रत देण्यासाठी काही कागदपत्राच्या प्रतीचे झेरॉक्‍स काढून आणून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रार झाल्यावर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे.  हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....? काल कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई याच स्वरूपाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप हवा म्हणून संबंधित डॉक्‍टरने कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप साठी पैसे मागितले होते. तक्रार दाखल झाल्यावर त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे .लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यांकन अहवालावर सही करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्हिस्स्कीची ची बाटली व तीन तीन टिन बियरची मागणी केली होती तोही गुन्हा नोंद झाला आहे. कल्याणमधील एका अधिकाऱ्याने तर घरफळा जप्ती वॉरंट मागे घेण्यासाठी त्या घरातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संबंधित महिलेने तो फोन कॉल रेकॉर्ड करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.  या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईसाठी अधिक सक्रिय झाला आहे. लोकही जागरुक झाले आहेत. जे काम कायदेशीर आहे ते करून घेण्यासाठी कोणाला चहाचा कप देण्याचीही गरज नसते याची लोकांना आता जाणीव झाली आहे. याशिवाय मोबाईल वरून होणारे संभाषण रेकॉर्ड करून घेण्याची सोय आहे. हे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई खाली गुन्हा दाखल करण्यासाठी सज्जड पुरावा म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे यापुढे लोक अधिक जागरूक झाले तरच लाचलुचपत ची कार्यवाही अधिक प्रभावी होणार आहे.  तक्रारीसाठी येथे साधा संपर्क  शासकीय काम करून देण्यासाठी पैशाचीच मागणी नव्हे तर अन्य कोणत्याही स्वरुपात मागणी केली तर नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर. आदिनाथ बुधवंत. डीवायएसपी -अँटी करप्शन टोल फ्री क्रमांक 1064 व्हाट्‌सऍप क्रमांक 7875333333 कार्यालय क्रमांक 02312540989  Vertical Image:  English Headline:  It is also a bribe to get paper and stationery Author Type:  External Author सुधाकर काशीद पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग anti corruption bureau विभाग sections पोलीस मका maize साहित्य literature कोल्हापूर पूर floods आरोग्य health लॅपटॉप चहा tea नागपूर nagpur लाचलुचपत विभाग मुंबई mumbai अपघात फोन मोबाईल टोल Search Functional Tags:  पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau, विभाग, Sections, पोलीस, मका, Maize, साहित्य, Literature, कोल्हापूर, पूर, Floods, आरोग्य, Health, लॅपटॉप, चहा, Tea, नागपूर, Nagpur, लाचलुचपत विभाग, मुंबई, Mumbai, अपघात, फोन, मोबाईल, टोल Twitter Publish:  Meta Keyword:  bribe, paper, stationery Meta Description:  It is also a bribe to get paper and stationery शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे.  Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aLvMud
Read More
ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी...

तुझ्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय?
मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्या वेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी कराओके सिस्टिमवरती गाणं गायला आवडतं. त्यालाही मेडिटेशन म्हणता येईल. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्या वेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
मानसिक आरोग्यासाठी काय करतेस?
मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आपलं रक्ताभिसरण आपल्या मेंदूपर्यंत होणं गरजेचं आहे. भावनिक चढउताराचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यासाठी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही. तर विषारी घटक (टॉक्झिन्स) जमा होतात. रक्तामध्ये अडथळे होऊ शकतात. परिणामी, वेगवेगळे आजार होतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात. त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं प्रत्येकानं दररोज शारिरिक व मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम केलाच पाहिजे.
 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Smile, it is the key that fits the lock of everybody’s heart #Smile #Motivation . . PC - @saneshashank . . #Joy #Happiness #SmitaGondkar #Actress #Smittens

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on Apr 26, 2019 at 5:51am PDT

योगासन, प्राणायाम करतेस का?
योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं त्या केल्याच पाहिजेत. प्राणायाम व योगासनांतून आपलं मन शांत राहतं. अनेक नकारात्मक भावना व टॉक्झिन्स प्राणायाम केल्यानं जातात. मी रेसिंग करते, त्या वेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता खूप गरजेची असते. आम्ही खूप जोरात व वेगानं गाड्या चालवितो. त्यामुळं लक्ष विचलित होता कामा नये. ते धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळं रेसिंगपूर्वी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत.

(क्रमशः)
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

News Item ID: 

599-news_story-1580139473

Mobile Device Headline: 

ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

तुझ्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय?
मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्या वेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी कराओके सिस्टिमवरती गाणं गायला आवडतं. त्यालाही मेडिटेशन म्हणता येईल. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्या वेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
मानसिक आरोग्यासाठी काय करतेस?
मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आपलं रक्ताभिसरण आपल्या मेंदूपर्यंत होणं गरजेचं आहे. भावनिक चढउताराचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यासाठी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही. तर विषारी घटक (टॉक्झिन्स) जमा होतात. रक्तामध्ये अडथळे होऊ शकतात. परिणामी, वेगवेगळे आजार होतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात. त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं प्रत्येकानं दररोज शारिरिक व मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम केलाच पाहिजे.
 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Smile, it is the key that fits the lock of everybody’s heart #Smile #Motivation . . PC - @saneshashank . . #Joy #Happiness #SmitaGondkar #Actress #Smittens

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on Apr 26, 2019 at 5:51am PDT

योगासन, प्राणायाम करतेस का?
योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं त्या केल्याच पाहिजेत. प्राणायाम व योगासनांतून आपलं मन शांत राहतं. अनेक नकारात्मक भावना व टॉक्झिन्स प्राणायाम केल्यानं जातात. मी रेसिंग करते, त्या वेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता खूप गरजेची असते. आम्ही खूप जोरात व वेगानं गाड्या चालवितो. त्यामुळं लक्ष विचलित होता कामा नये. ते धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळं रेसिंगपूर्वी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत.

(क्रमशः)
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Vertical Image: 

English Headline: 

smita gondkar article about Fitness

Author Type: 

External Author

स्मिता गोंदकर, अभिनेत्री

आरोग्य

health

योगा

योगासन

योगासने

Search Functional Tags: 

आरोग्य, Health, योगा, योगासन, योगासने

Twitter Publish: 

Meta Description: 

smita gondkar article about Fitness Marathi News: एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी... तुझ्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय? मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्या वेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी कराओके सिस्टिमवरती गाणं गायला आवडतं. त्यालाही मेडिटेशन म्हणता येईल. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्या वेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   मानसिक आरोग्यासाठी काय करतेस? मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आपलं रक्ताभिसरण आपल्या मेंदूपर्यंत होणं गरजेचं आहे. भावनिक चढउताराचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यासाठी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही. तर विषारी घटक (टॉक्झिन्स) जमा होतात. रक्तामध्ये अडथळे होऊ शकतात. परिणामी, वेगवेगळे आजार होतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात. त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं प्रत्येकानं दररोज शारिरिक व मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम केलाच पाहिजे.           View this post on Instagram                   Smile, it is the key that fits the lock of everybody’s heart #Smile #Motivation . . PC - @saneshashank . . #Joy #Happiness #SmitaGondkar #Actress #Smittens A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on Apr 26, 2019 at 5:51am PDT योगासन, प्राणायाम करतेस का? योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं त्या केल्याच पाहिजेत. प्राणायाम व योगासनांतून आपलं मन शांत राहतं. अनेक नकारात्मक भावना व टॉक्झिन्स प्राणायाम केल्यानं जातात. मी रेसिंग करते, त्या वेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता खूप गरजेची असते. आम्ही खूप जोरात व वेगानं गाड्या चालवितो. त्यामुळं लक्ष विचलित होता कामा नये. ते धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळं रेसिंगपूर्वी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत. (क्रमशः) (शब्दांकन : अरुण सुर्वे) News Item ID:  599-news_story-1580139473 Mobile Device Headline:  ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  तुझ्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय? मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्या वेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी कराओके सिस्टिमवरती गाणं गायला आवडतं. त्यालाही मेडिटेशन म्हणता येईल. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्या वेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   मानसिक आरोग्यासाठी काय करतेस? मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आपलं रक्ताभिसरण आपल्या मेंदूपर्यंत होणं गरजेचं आहे. भावनिक चढउताराचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यासाठी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही. तर विषारी घटक (टॉक्झिन्स) जमा होतात. रक्तामध्ये अडथळे होऊ शकतात. परिणामी, वेगवेगळे आजार होतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात. त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं प्रत्येकानं दररोज शारिरिक व मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम केलाच पाहिजे.           View this post on Instagram                   Smile, it is the key that fits the lock of everybody’s heart #Smile #Motivation . . PC - @saneshashank . . #Joy #Happiness #SmitaGondkar #Actress #Smittens A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on Apr 26, 2019 at 5:51am PDT योगासन, प्राणायाम करतेस का? योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं त्या केल्याच पाहिजेत. प्राणायाम व योगासनांतून आपलं मन शांत राहतं. अनेक नकारात्मक भावना व टॉक्झिन्स प्राणायाम केल्यानं जातात. मी रेसिंग करते, त्या वेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता खूप गरजेची असते. आम्ही खूप जोरात व वेगानं गाड्या चालवितो. त्यामुळं लक्ष विचलित होता कामा नये. ते धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळं रेसिंगपूर्वी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत. (क्रमशः) (शब्दांकन : अरुण सुर्वे) Vertical Image:  English Headline:  smita gondkar article about Fitness Author Type:  External Author स्मिता गोंदकर, अभिनेत्री आरोग्य health योगा योगासन योगासने Search Functional Tags:  आरोग्य, Health, योगा, योगासन, योगासने Twitter Publish:  Meta Description:  smita gondkar article about Fitness Marathi News: एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2t8kyiA
Read More
Adnan Sami : पाकिस्तानी वायुसेना अधिकाऱ्याचा मुलगा ते पद्मश्री पुरस्कार - अदनान सामीचा वादग्रस्त प्रवास
चीनमधल्या समलिंगी समुदायासाठी नववर्षाची सुरुवात भयभीत करणारी कारण...
कोरोना वायरस से बढ़ा मौतों का आंकड़ा, 106 मरे, 1300 नए केस आए सामने https://ift.tt/2NfH8z5
क्या भाजपा ने शाहीन बाग को दिल्ली विधानसभा चुनाव का मुद्दा बना दिया? https://ift.tt/2U487iK
हरवलेली श्रुती २ तासांत पालकांच्या कुशीत!

सोशल मीडियावरून फोटो व्हायरल केल्याने तातडीने तपास
चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रुती हंसराज पावरा (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे हरवलेल्या मुलीचे नाव आहे. पावरा कुटुंब हे नाणेकरवाडीत चाकण-तळेगाव रस्त्याजवळ राहते. श्रुती खेळत खेळत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर आली; पण घरी परत जाण्याची वाट सापडत नसल्यामुळे ती रडू लागली. तेथून जाणाऱ्या भावना मानपाडे व सामल अडसुळे यांनी ही मुलगी कोणाची आहे, याबाबत परिसरात चौकशी केली; पण तिचे आई-वडील मिळू शकले नाहीत. त्यानंतर श्रुतीला घेऊन त्या दोघींनी चाकण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिच्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीला तिच्या घराचा पत्ता व आई वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी तिचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. 

सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या फोटोबाबत श्रुतीचे वडील हंसराज पावरा, आई निकिता पावरा यांना माहिती समजली. त्या दोघांनी चाकण पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी मुलगी श्रुती क्षणार्धात त्यांच्याकडे गेली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी श्रुतीला त्यांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियामुळे श्रुती अवघ्या दोन तासांत आई-वडिलांच्या कुशीत विसावली, असे चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल दांडगे यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1580155646

Mobile Device Headline: 

हरवलेली श्रुती २ तासांत पालकांच्या कुशीत!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

सोशल मीडियावरून फोटो व्हायरल केल्याने तातडीने तपास
चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रुती हंसराज पावरा (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे हरवलेल्या मुलीचे नाव आहे. पावरा कुटुंब हे नाणेकरवाडीत चाकण-तळेगाव रस्त्याजवळ राहते. श्रुती खेळत खेळत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर आली; पण घरी परत जाण्याची वाट सापडत नसल्यामुळे ती रडू लागली. तेथून जाणाऱ्या भावना मानपाडे व सामल अडसुळे यांनी ही मुलगी कोणाची आहे, याबाबत परिसरात चौकशी केली; पण तिचे आई-वडील मिळू शकले नाहीत. त्यानंतर श्रुतीला घेऊन त्या दोघींनी चाकण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिच्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीला तिच्या घराचा पत्ता व आई वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी तिचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. 

सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या फोटोबाबत श्रुतीचे वडील हंसराज पावरा, आई निकिता पावरा यांना माहिती समजली. त्या दोघांनी चाकण पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी मुलगी श्रुती क्षणार्धात त्यांच्याकडे गेली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी श्रुतीला त्यांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियामुळे श्रुती अवघ्या दोन तासांत आई-वडिलांच्या कुशीत विसावली, असे चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल दांडगे यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

missing girl was found by the parents within two hours

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडिया

पोलिस

चाकण

तळेगाव

Search Functional Tags: 

सोशल मीडिया, पोलिस, चाकण, तळेगाव

Twitter Publish: 

Meta Description: 

missing girl was found by the parents within two hours Marathi News: नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हरवलेली श्रुती २ तासांत पालकांच्या कुशीत! सोशल मीडियावरून फोटो व्हायरल केल्याने तातडीने तपास चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप श्रुती हंसराज पावरा (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे हरवलेल्या मुलीचे नाव आहे. पावरा कुटुंब हे नाणेकरवाडीत चाकण-तळेगाव रस्त्याजवळ राहते. श्रुती खेळत खेळत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर आली; पण घरी परत जाण्याची वाट सापडत नसल्यामुळे ती रडू लागली. तेथून जाणाऱ्या भावना मानपाडे व सामल अडसुळे यांनी ही मुलगी कोणाची आहे, याबाबत परिसरात चौकशी केली; पण तिचे आई-वडील मिळू शकले नाहीत. त्यानंतर श्रुतीला घेऊन त्या दोघींनी चाकण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिच्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीला तिच्या घराचा पत्ता व आई वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी तिचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला.  सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या फोटोबाबत श्रुतीचे वडील हंसराज पावरा, आई निकिता पावरा यांना माहिती समजली. त्या दोघांनी चाकण पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी मुलगी श्रुती क्षणार्धात त्यांच्याकडे गेली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी श्रुतीला त्यांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियामुळे श्रुती अवघ्या दोन तासांत आई-वडिलांच्या कुशीत विसावली, असे चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल दांडगे यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1580155646 Mobile Device Headline:  हरवलेली श्रुती २ तासांत पालकांच्या कुशीत! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  सोशल मीडियावरून फोटो व्हायरल केल्याने तातडीने तपास चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप श्रुती हंसराज पावरा (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे हरवलेल्या मुलीचे नाव आहे. पावरा कुटुंब हे नाणेकरवाडीत चाकण-तळेगाव रस्त्याजवळ राहते. श्रुती खेळत खेळत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर आली; पण घरी परत जाण्याची वाट सापडत नसल्यामुळे ती रडू लागली. तेथून जाणाऱ्या भावना मानपाडे व सामल अडसुळे यांनी ही मुलगी कोणाची आहे, याबाबत परिसरात चौकशी केली; पण तिचे आई-वडील मिळू शकले नाहीत. त्यानंतर श्रुतीला घेऊन त्या दोघींनी चाकण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिच्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीला तिच्या घराचा पत्ता व आई वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी तिचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला.  सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या फोटोबाबत श्रुतीचे वडील हंसराज पावरा, आई निकिता पावरा यांना माहिती समजली. त्या दोघांनी चाकण पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी मुलगी श्रुती क्षणार्धात त्यांच्याकडे गेली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी श्रुतीला त्यांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियामुळे श्रुती अवघ्या दोन तासांत आई-वडिलांच्या कुशीत विसावली, असे चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल दांडगे यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  missing girl was found by the parents within two hours Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सोशल मीडिया पोलिस चाकण तळेगाव Search Functional Tags:  सोशल मीडिया, पोलिस, चाकण, तळेगाव Twitter Publish:  Meta Description:  missing girl was found by the parents within two hours Marathi News: नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tZ9x3t
Read More
पाच मुलींकडून वजीर सुळका सर

पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली.

मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला.

याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत.
- स्वानंदी तुपे

मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे.
- अनिल वाघ, मोहीम प्रमुख

News Item ID: 

599-news_story-1580152329

Mobile Device Headline: 

पाच मुलींकडून वजीर सुळका सर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली.

मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला.

याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत.
- स्वानंदी तुपे

मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे.
- अनिल वाघ, मोहीम प्रमुख

Vertical Image: 

English Headline: 

swanandi tupe Completed Wazir sulka

Author Type: 

External Author

सागर आव्हाड

प्रजासत्ताक दिन

republic day

पुणे

महिला

women

Search Functional Tags: 

प्रजासत्ताक दिन, Republic Day, पुणे, महिला, women

Twitter Publish: 

Meta Description: 

swanandi tupe Completed Wazir sulka Marathi News: दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.

Send as Notification: 

Topic Tags: 

प्रजासत्ताक दिन

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाच मुलींकडून वजीर सुळका सर पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख News Item ID:  599-news_story-1580152329 Mobile Device Headline:  पाच मुलींकडून वजीर सुळका सर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख Vertical Image:  English Headline:  swanandi tupe Completed Wazir sulka Author Type:  External Author सागर आव्हाड प्रजासत्ताक दिन republic day पुणे महिला women Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, Republic Day, पुणे, महिला, women Twitter Publish:  Meta Description:  swanandi tupe Completed Wazir sulka Marathi News: दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. Send as Notification:  Topic Tags:  प्रजासत्ताक दिन पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tTQhEk
Read More
विधान परिषदेचा राजकीय फायद्यासाठी वापर कितपत योग्य?