Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 28, 2019

फडणवीस को समन, चुनावी हलफनामे में जानकारी छिपाने का आरोप https://ift.tt/2NfH8z5
मोदी और उद्धव भाई-भाई, महाराष्ट्र की मदद की जिम्मेदारी PM की: सामना https://ift.tt/2NfH8z5
महाराष्‍ट्र पर 4 लाख करोड़ का कर्ज, कमाई कम, कैसे संभालेंगे उद्धव? https://ift.tt/33unYrZ
उद्धव ठाकरे : मुख्यमंत्री झाले, पण तीन पक्षांचं सरकार आणि प्रशासन सांभाळता येईल?
उद्धव ठाकरे शपथविधीः बाळासाहेब थोरात फक्त 3 महिन्यात कसे बनले काँग्रेसच्या प्राधान्यक्रमातील क्रमांक 1 चे नेते
सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात..

इस्लामपूर ( सांगली ) - रक्तातील नात्यापेक्षा कधी कधी मानलेली..जोडलेली नाती मायेचा ओलावा देतात. नियतीच्या फटक्‍यांनी हतबल झालेल्या निराधार चिमुरडी आणि वृद्धेच्या आयुष्यात हा नव्याने मायेची पालवी फुटली आहे. त्यासाठी येथील आपली माणसं फाऊंडेशनने पुढाकार घेत हा मायेचा बंध जोडला आहे. त्यातून त्या चिमुरडीच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त आणि सुलभ झाला आणि त्याचवेळी वृद्धेला वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच घर मिळालं. 

त्याची कथा अशी - परभणी जिल्ह्यातील वैष्णवी शिंदे ही ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलगी. कुटुंबाच्या पाचवीला पूजलेल्या भटकंतीतूनही तीनं आजवर नववीपर्यंतचं शिक्षण मोठ्या जिद्दीनं घेतलंय. आता ती दहावीत येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिकतेय. हे कुटुंब इस्लामपूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वाळवा रस्त्यालगतच्या शेतात झोपडीत राहते.

पोलिस कर्मचाऱ्याचे सहकार्य

वैष्णवी, तिचा भाऊ करण आणि अशिक्षित आई असे तिघे या झोपडीत राहतात. आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. वैष्णवीची दररोजची आठ-दहा किलोमीटरची पायपीट निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी संपत वारके यांना दिसली. त्यांनी आपली माणसं फाऊंडेशनच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर वैष्णवीची शिक्षणाची धडपड मांडली. वैष्णवीची दररोजची पायपीट कमी करण्यासाठी दोन सायकली दाखल झाल्या. आता ती सायकलवरून शाळेला ये-जा करू लागली. मात्र तेही त्रासाचे होते.

हेही वाचा -  PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास 

निराधर आजीला मिळाले घर

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील वृद्ध महिलेची जगण्याची तडफड ‘आपली माणसं ’ फाऊंडेशनच्या निदर्शनास आली. ८७ वर्षांची ही आजी निराधार. पती निधनानंतर त्या ज्या भावाकडे रहायच्या त्याचंही  निधन झालं. तुटपुंज्या पेन्शनवर जगणं अवघड झालं होतं. त्या इस्लामपुरात एका भाड्याच्या खोलीत रहायला आल्या. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी राहण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमात जावं असं ठरवलं. फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन्ही घटनांमधील गरजेचा बंद ओळखला आणि या दोघी एकत्र राहिल्या तर असा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. वैष्णवीच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र मंद्रुपकर यांनी  वैष्णवी, तिची आई, निराधार आजी यांची बैठक घेऊन तसा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच यावर संमती दर्शवली. वैष्णवीला आजी आणि आजीला नात वैष्णवी मिळाली. मायेचा एक बंध तयार झाला. तो नात्यांपेक्षा महत्त्वाचा ठरला. यासाठी ग्रुपचे सदस्य दीपक साळुंखे, अशोक शिंदे, संदीप कोठारी, प्रवीण महाराज यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.

हेही वाचा - परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...
 

नातेबंध हा पर्याय

कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील.
- डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज

News Item ID: 

599-news_story-1574958913

Mobile Device Headline: 

सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात..

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

इस्लामपूर ( सांगली ) - रक्तातील नात्यापेक्षा कधी कधी मानलेली..जोडलेली नाती मायेचा ओलावा देतात. नियतीच्या फटक्‍यांनी हतबल झालेल्या निराधार चिमुरडी आणि वृद्धेच्या आयुष्यात हा नव्याने मायेची पालवी फुटली आहे. त्यासाठी येथील आपली माणसं फाऊंडेशनने पुढाकार घेत हा मायेचा बंध जोडला आहे. त्यातून त्या चिमुरडीच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त आणि सुलभ झाला आणि त्याचवेळी वृद्धेला वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच घर मिळालं. 

त्याची कथा अशी - परभणी जिल्ह्यातील वैष्णवी शिंदे ही ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलगी. कुटुंबाच्या पाचवीला पूजलेल्या भटकंतीतूनही तीनं आजवर नववीपर्यंतचं शिक्षण मोठ्या जिद्दीनं घेतलंय. आता ती दहावीत येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिकतेय. हे कुटुंब इस्लामपूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वाळवा रस्त्यालगतच्या शेतात झोपडीत राहते.

पोलिस कर्मचाऱ्याचे सहकार्य

वैष्णवी, तिचा भाऊ करण आणि अशिक्षित आई असे तिघे या झोपडीत राहतात. आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. वैष्णवीची दररोजची आठ-दहा किलोमीटरची पायपीट निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी संपत वारके यांना दिसली. त्यांनी आपली माणसं फाऊंडेशनच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर वैष्णवीची शिक्षणाची धडपड मांडली. वैष्णवीची दररोजची पायपीट कमी करण्यासाठी दोन सायकली दाखल झाल्या. आता ती सायकलवरून शाळेला ये-जा करू लागली. मात्र तेही त्रासाचे होते.

हेही वाचा -  PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास 

निराधर आजीला मिळाले घर

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील वृद्ध महिलेची जगण्याची तडफड ‘आपली माणसं ’ फाऊंडेशनच्या निदर्शनास आली. ८७ वर्षांची ही आजी निराधार. पती निधनानंतर त्या ज्या भावाकडे रहायच्या त्याचंही  निधन झालं. तुटपुंज्या पेन्शनवर जगणं अवघड झालं होतं. त्या इस्लामपुरात एका भाड्याच्या खोलीत रहायला आल्या. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी राहण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमात जावं असं ठरवलं. फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन्ही घटनांमधील गरजेचा बंद ओळखला आणि या दोघी एकत्र राहिल्या तर असा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. वैष्णवीच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र मंद्रुपकर यांनी  वैष्णवी, तिची आई, निराधार आजी यांची बैठक घेऊन तसा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच यावर संमती दर्शवली. वैष्णवीला आजी आणि आजीला नात वैष्णवी मिळाली. मायेचा एक बंध तयार झाला. तो नात्यांपेक्षा महत्त्वाचा ठरला. यासाठी ग्रुपचे सदस्य दीपक साळुंखे, अशोक शिंदे, संदीप कोठारी, प्रवीण महाराज यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.

हेही वाचा - परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...
 

नातेबंध हा पर्याय

कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील.
- डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज

Vertical Image: 

English Headline: 

Homeless Grandmother Got Home And Granddaughter

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर

ओला

पुढाकार

initiatives

शिक्षण

education

परभणी

parbhabi

पोलिस

सायकल

ठिकाणे

कोल्हापूर

वर्षा

varsha

घटना

incidents

Search Functional Tags: 

इस्लामपूर, ओला, पुढाकार, Initiatives, शिक्षण, Education, परभणी, Parbhabi, पोलिस, सायकल, ठिकाणे, कोल्हापूर, वर्षा, Varsha, घटना, Incidents

Twitter Publish: 

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात.. इस्लामपूर ( सांगली ) - रक्तातील नात्यापेक्षा कधी कधी मानलेली..जोडलेली नाती मायेचा ओलावा देतात. नियतीच्या फटक्‍यांनी हतबल झालेल्या निराधार चिमुरडी आणि वृद्धेच्या आयुष्यात हा नव्याने मायेची पालवी फुटली आहे. त्यासाठी येथील आपली माणसं फाऊंडेशनने पुढाकार घेत हा मायेचा बंध जोडला आहे. त्यातून त्या चिमुरडीच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त आणि सुलभ झाला आणि त्याचवेळी वृद्धेला वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच घर मिळालं.  त्याची कथा अशी - परभणी जिल्ह्यातील वैष्णवी शिंदे ही ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलगी. कुटुंबाच्या पाचवीला पूजलेल्या भटकंतीतूनही तीनं आजवर नववीपर्यंतचं शिक्षण मोठ्या जिद्दीनं घेतलंय. आता ती दहावीत येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिकतेय. हे कुटुंब इस्लामपूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वाळवा रस्त्यालगतच्या शेतात झोपडीत राहते. पोलिस कर्मचाऱ्याचे सहकार्य वैष्णवी, तिचा भाऊ करण आणि अशिक्षित आई असे तिघे या झोपडीत राहतात. आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. वैष्णवीची दररोजची आठ-दहा किलोमीटरची पायपीट निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी संपत वारके यांना दिसली. त्यांनी आपली माणसं फाऊंडेशनच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर वैष्णवीची शिक्षणाची धडपड मांडली. वैष्णवीची दररोजची पायपीट कमी करण्यासाठी दोन सायकली दाखल झाल्या. आता ती सायकलवरून शाळेला ये-जा करू लागली. मात्र तेही त्रासाचे होते. हेही वाचा -  PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास  निराधर आजीला मिळाले घर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील वृद्ध महिलेची जगण्याची तडफड ‘आपली माणसं ’ फाऊंडेशनच्या निदर्शनास आली. ८७ वर्षांची ही आजी निराधार. पती निधनानंतर त्या ज्या भावाकडे रहायच्या त्याचंही  निधन झालं. तुटपुंज्या पेन्शनवर जगणं अवघड झालं होतं. त्या इस्लामपुरात एका भाड्याच्या खोलीत रहायला आल्या. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी राहण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमात जावं असं ठरवलं. फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन्ही घटनांमधील गरजेचा बंद ओळखला आणि या दोघी एकत्र राहिल्या तर असा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. वैष्णवीच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र मंद्रुपकर यांनी  वैष्णवी, तिची आई, निराधार आजी यांची बैठक घेऊन तसा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच यावर संमती दर्शवली. वैष्णवीला आजी आणि आजीला नात वैष्णवी मिळाली. मायेचा एक बंध तयार झाला. तो नात्यांपेक्षा महत्त्वाचा ठरला. यासाठी ग्रुपचे सदस्य दीपक साळुंखे, अशोक शिंदे, संदीप कोठारी, प्रवीण महाराज यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले. हेही वाचा - परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...   नातेबंध हा पर्याय कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील. - डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज News Item ID:  599-news_story-1574958913 Mobile Device Headline:  सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  इस्लामपूर ( सांगली ) - रक्तातील नात्यापेक्षा कधी कधी मानलेली..जोडलेली नाती मायेचा ओलावा देतात. नियतीच्या फटक्‍यांनी हतबल झालेल्या निराधार चिमुरडी आणि वृद्धेच्या आयुष्यात हा नव्याने मायेची पालवी फुटली आहे. त्यासाठी येथील आपली माणसं फाऊंडेशनने पुढाकार घेत हा मायेचा बंध जोडला आहे. त्यातून त्या चिमुरडीच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त आणि सुलभ झाला आणि त्याचवेळी वृद्धेला वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच घर मिळालं.  त्याची कथा अशी - परभणी जिल्ह्यातील वैष्णवी शिंदे ही ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलगी. कुटुंबाच्या पाचवीला पूजलेल्या भटकंतीतूनही तीनं आजवर नववीपर्यंतचं शिक्षण मोठ्या जिद्दीनं घेतलंय. आता ती दहावीत येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिकतेय. हे कुटुंब इस्लामपूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वाळवा रस्त्यालगतच्या शेतात झोपडीत राहते. पोलिस कर्मचाऱ्याचे सहकार्य वैष्णवी, तिचा भाऊ करण आणि अशिक्षित आई असे तिघे या झोपडीत राहतात. आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. वैष्णवीची दररोजची आठ-दहा किलोमीटरची पायपीट निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी संपत वारके यांना दिसली. त्यांनी आपली माणसं फाऊंडेशनच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर वैष्णवीची शिक्षणाची धडपड मांडली. वैष्णवीची दररोजची पायपीट कमी करण्यासाठी दोन सायकली दाखल झाल्या. आता ती सायकलवरून शाळेला ये-जा करू लागली. मात्र तेही त्रासाचे होते. हेही वाचा -  PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास  निराधर आजीला मिळाले घर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील वृद्ध महिलेची जगण्याची तडफड ‘आपली माणसं ’ फाऊंडेशनच्या निदर्शनास आली. ८७ वर्षांची ही आजी निराधार. पती निधनानंतर त्या ज्या भावाकडे रहायच्या त्याचंही  निधन झालं. तुटपुंज्या पेन्शनवर जगणं अवघड झालं होतं. त्या इस्लामपुरात एका भाड्याच्या खोलीत रहायला आल्या. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी राहण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमात जावं असं ठरवलं. फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन्ही घटनांमधील गरजेचा बंद ओळखला आणि या दोघी एकत्र राहिल्या तर असा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. वैष्णवीच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र मंद्रुपकर यांनी  वैष्णवी, तिची आई, निराधार आजी यांची बैठक घेऊन तसा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच यावर संमती दर्शवली. वैष्णवीला आजी आणि आजीला नात वैष्णवी मिळाली. मायेचा एक बंध तयार झाला. तो नात्यांपेक्षा महत्त्वाचा ठरला. यासाठी ग्रुपचे सदस्य दीपक साळुंखे, अशोक शिंदे, संदीप कोठारी, प्रवीण महाराज यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले. हेही वाचा - परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...   नातेबंध हा पर्याय कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील. - डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज Vertical Image:  English Headline:  Homeless Grandmother Got Home And Granddaughter Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा इस्लामपूर ओला पुढाकार initiatives शिक्षण education परभणी parbhabi पोलिस सायकल ठिकाणे कोल्हापूर वर्षा varsha घटना incidents Search Functional Tags:  इस्लामपूर, ओला, पुढाकार, Initiatives, शिक्षण, Education, परभणी, Parbhabi, पोलिस, सायकल, ठिकाणे, कोल्हापूर, वर्षा, Varsha, घटना, Incidents Twitter Publish:  Send as Notification:  Topic Tags:  सांगली कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y3IfDK
Read More
पहिला निर्णय शिवचरणी!

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासून सुरू आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे ६०६ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यातील आणखी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

‘‘महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो, की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव शिवछत्रपतींच्या रायगडासाठी निधी देण्याबाबतचा होता. याचा मला विशेष आनंद वाटतो,’’ असे ठाकरे म्हणाले.

‘‘दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. एक ते दोन दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही, तर मोठी मदत करणार येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही, हे आम्हाला समजले आहे,’’ असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

‘‘शेतकऱ्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य नाही; तर तो आमचा निश्‍चय आहे,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू,’’ असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता ‘सेक्‍युलर’ झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘सेक्‍युलर’ म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले. 

News Item ID: 

599-news_story-1574970865

Mobile Device Headline: 

पहिला निर्णय शिवचरणी!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासून सुरू आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे ६०६ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यातील आणखी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

‘‘महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो, की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव शिवछत्रपतींच्या रायगडासाठी निधी देण्याबाबतचा होता. याचा मला विशेष आनंद वाटतो,’’ असे ठाकरे म्हणाले.

‘‘दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. एक ते दोन दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही, तर मोठी मदत करणार येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही, हे आम्हाला समजले आहे,’’ असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

‘‘शेतकऱ्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य नाही; तर तो आमचा निश्‍चय आहे,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू,’’ असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता ‘सेक्‍युलर’ झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘सेक्‍युलर’ म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले. 

Vertical Image: 

English Headline: 

Shivsena First decision

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी महाराज

shivaji maharaj

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

मुंबई

mumbai

महाराष्ट्र

maharashtra

सरकार

government

Search Functional Tags: 

शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुंबई, Mumbai, महाराष्ट्र, Maharashtra, सरकार, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

Shivsena First decision Marathi News: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पहिला निर्णय शिवचरणी! मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासून सुरू आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे ६०६ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यातील आणखी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘‘महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो, की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव शिवछत्रपतींच्या रायगडासाठी निधी देण्याबाबतचा होता. याचा मला विशेष आनंद वाटतो,’’ असे ठाकरे म्हणाले. ‘‘दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. एक ते दोन दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही, तर मोठी मदत करणार येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही, हे आम्हाला समजले आहे,’’ असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ‘‘शेतकऱ्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य नाही; तर तो आमचा निश्‍चय आहे,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू,’’ असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता ‘सेक्‍युलर’ झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘सेक्‍युलर’ म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले.  News Item ID:  599-news_story-1574970865 Mobile Device Headline:  पहिला निर्णय शिवचरणी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासून सुरू आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे ६०६ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यातील आणखी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘‘महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो, की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव शिवछत्रपतींच्या रायगडासाठी निधी देण्याबाबतचा होता. याचा मला विशेष आनंद वाटतो,’’ असे ठाकरे म्हणाले. ‘‘दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. एक ते दोन दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही, तर मोठी मदत करणार येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही, हे आम्हाला समजले आहे,’’ असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ‘‘शेतकऱ्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य नाही; तर तो आमचा निश्‍चय आहे,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू,’’ असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता ‘सेक्‍युलर’ झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘सेक्‍युलर’ म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले.  Vertical Image:  English Headline:  Shivsena First decision Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवाजी महाराज shivaji maharaj मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra सरकार government Search Functional Tags:  शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुंबई, Mumbai, महाराष्ट्र, Maharashtra, सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  Shivsena First decision Marathi News: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे महाराष्ट्र शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OvrxtR
Read More
मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच

सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.
 
उद्धव ठाकरेंचा दाैरा अन्...

उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत. 

हेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

हे होते आश्‍वासन... 

सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते. 

एकूण शेतकरी संख्या  
बाधित शेतकरी   1,42,114
पीक कर्ज न घेतलेले 1,27,542
पीक कर्ज घेतलेले 14,572
पीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात)

News Item ID: 

599-news_story-1574939751

Mobile Device Headline: 

मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.
 
उद्धव ठाकरेंचा दाैरा अन्...

उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत. 

हेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

हे होते आश्‍वासन... 

सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते. 

एकूण शेतकरी संख्या  
बाधित शेतकरी   1,42,114
पीक कर्ज न घेतलेले 1,27,542
पीक कर्ज घेतलेले 14,572
पीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात)

Vertical Image: 

English Headline: 

Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray

Author Type: 

External Author

विशाल पाटील

दुष्काळ

पूर

floods

कर्ज

कर्जमाफी

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

शेती

farming

मोबाईल

ऍप

सरकार

government

राष्ट्रपती

बागायत

फळबाग

horticulture

बीड

beed

सामना

face

विकास

अतिक्रमण

encroachment

Search Functional Tags: 

दुष्काळ, पूर, Floods, कर्ज, कर्जमाफी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शेती, farming, मोबाईल, ऍप, सरकार, Government, राष्ट्रपती, बागायत, फळबाग, Horticulture, बीड, Beed, सामना, face, विकास, अतिक्रमण, Encroachment

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray

Meta Description: 

Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडून शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डाेक्यावर 32 कोटींचे पीक कर्जाचा बाेजा आहे. ताे उतरावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त हाेत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

उद्धव ठाकरे

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.   उद्धव ठाकरेंचा दाैरा अन्... उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत.  हेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष हे होते आश्‍वासन...  सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते.  एकूण शेतकरी संख्या   बाधित शेतकरी   1,42,114 पीक कर्ज न घेतलेले 1,27,542 पीक कर्ज घेतलेले 14,572 पीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात) News Item ID:  599-news_story-1574939751 Mobile Device Headline:  मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.   उद्धव ठाकरेंचा दाैरा अन्... उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत.  हेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष हे होते आश्‍वासन...  सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते.  एकूण शेतकरी संख्या   बाधित शेतकरी   1,42,114 पीक कर्ज न घेतलेले 1,27,542 पीक कर्ज घेतलेले 14,572 पीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात) Vertical Image:  English Headline:  Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray Author Type:  External Author विशाल पाटील दुष्काळ पूर floods कर्ज कर्जमाफी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare शेती farming मोबाईल ऍप सरकार government राष्ट्रपती बागायत फळबाग horticulture बीड beed सामना face विकास अतिक्रमण encroachment Search Functional Tags:  दुष्काळ, पूर, Floods, कर्ज, कर्जमाफी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शेती, farming, मोबाईल, ऍप, सरकार, Government, राष्ट्रपती, बागायत, फळबाग, Horticulture, बीड, Beed, सामना, face, विकास, अतिक्रमण, Encroachment Twitter Publish:  Meta Keyword:  Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray Meta Description:  Farmers are expecting Loan Waiver From Chief Minister Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडून शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डाेक्यावर 32 कोटींचे पीक कर्जाचा बाेजा आहे. ताे उतरावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त हाेत आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा उद्धव ठाकरे बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Liw6FV
Read More
अग्रलेख : खुर्चीतील खिळे!

महाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव यांच्या या सरकारला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा असल्यामुळे आता ही नवी राजवट राज्याला स्थिर सरकार देईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे औटघटकेचे सरकार कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या त्रिपक्षीय छावणीत जे काही घडत आहे ते बघितल्यावर उद्धव यांच्या या नव्या वाटेवर किती काटे आहेत, तेच सामोरे येत आहे. खुद्द उद्धव यांनाही हा ‘राजमुकुट’ किती काटेरी आहे, याची जाणीव आहे, असे त्यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले होते. खरे तर भारतीय जनता पक्षाशी असलेला दोस्ताना शिवसेना तोडू पाहत आहे, हे दिसू लागल्यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी ‘चर्चे पे चर्चा’ या मालिकेचे प्रयोग मुंबई आणि दिल्लीत लावले. दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यावर या प्रयोगात शिवसेनाही सहभागी झाली. मात्र, त्यापायी झालेल्या कालहरणाचा फायदा उठवत, फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळे झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेच्या या सारीपटावरील सारेच फासे पलटले. तरीही ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी निवड झाल्यानंतरही खातेवाटपावरून जो काही घमासान संघर्ष या आघाडीतच सुरू झाला आहे, तो बघता ही आघाडी एकसंध राखणे, हेच उद्धव यांच्यापुढील मुख्य आव्हान असेल. अर्थात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता सोबत असल्यामुळे उद्धव यांना हा प्रश्‍न काहीसा सोपा जाऊ शकतो.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव यांच्यापुढील खरे आव्हान असेल ते विधानसभेच्या अपरिचित खेळपट्टीवर ‘बॅटिंग’ करण्याचे! विधानसभा म्हणजे ‘मातोश्री’चे दालन नाही आणि शिवाजी पार्कचे मैदानही नाही! या दोन्ही ठिकाणी फलंदाजी करताना ते मनमानी पद्धतीने फटके मारू शकत होते; कारण तेथे बॅटही त्यांची, बॉलही त्यांचा आणि शिवाय पंचही ते स्वत:च होते! विधानसभेत तर त्यांच्यावर थेट ‘बॉडीलाइन’ गोलंदाजी करण्यासाठी भाजपचे थोडे-थोडके नव्हे तर १०५ गोलंदाज सज्ज आहेत. त्यांना तोंड देताना उद्धव यांची दमछाक होऊ शकते. मात्र, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच अशोक आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे कारभाराचा मोठा अनुभव असलेले नेते उद्धव यांच्यावर येणारे काही चेंडू आपल्या अंगावर घेतील, अशी आशा उद्धव करत असणारच. नरेंद्र मोदी आणि फडणवीस ‘विकासाच्या मॉडेल’च्या नावाखाली राज्यात आणू पाहत असलेल्या महाप्रकल्पांचे काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि ‘आरे’तील मेट्रो कारशेड यांना असलेला शिवसेनेचा विरोध सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार विकासविरोधी नाही हे दाखवून देतच उद्धव यांना यासंबंधातील निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या रूढ प्रतिमेला छेद देत, त्यांना शेती तसेच शेतकरी यांच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. कर्जमाफीचे सूतोवाच त्यांनी केले आहेच. याचा अर्थ दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीची वाट बरीच खडतर आहे. कमालीची दुर्दशा झालेल्या शेतीला यंदा अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. त्यामुळे शेतीसंबंधात पूर्णपणे नव्याने विचार करावा लागणार आहे. अर्थात, या बाबतीतही केंद्रातील शेतीखाते दहा वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होऊ शकेल. तरीही एकूण परिस्थिती पाहता उद्धव यांच्या वाटेवर अनेक काटे आहेत. शिवाय, तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्याचा सल उरात बाळगणारे राज्यातील भाजप नेते ‘ऑपरेशन कमळ’ ही मोहीम आवरती घेणे शक्‍य नाही. कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असूनही तेथे काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी सरकार आल्यावर भाजपने हीच मोहीम राबवत सत्ता हस्तगत केली होती. त्याच खेळाचा आणखी एक प्रयोग भाजप महाराष्ट्रात लावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे उद्धव यांच्याबरोबरच काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनाही आपापल्या छावणीत फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. हे तिन्ही पक्ष आपापले गड अभेद्य राखण्यात कितपत यशस्वी होतात, यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात, उद्धव यांना या साऱ्याची जाणीव आहेच. ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खिळे असतात आणि जाणारा मुख्यमंत्री आणखी काही खिळे ठोकून जात असला, तरी ते ठोकून काढण्यासाठी माझ्याकडे मोठ्ठा हातोडा आहे!’ अशी ग्वाही उद्धव यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणातच दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असेल. मात्र, हा दिलासा शाब्दिक आहे. आता उद्धव यांना प्रत्यक्ष कृती करायची आहे. राज्यात निकालानंतर जवळपास सव्वा महिन्याने आलेले हे सरकार स्थिर राहो आणि ठप्प झालेल्या कारभारास एकदाची गती मिळो, ही शुभेच्छा.

News Item ID: 

599-news_story-1574966995

Mobile Device Headline: 

अग्रलेख : खुर्चीतील खिळे!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sampadakiya

Mobile Body: 

महाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव यांच्या या सरकारला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा असल्यामुळे आता ही नवी राजवट राज्याला स्थिर सरकार देईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे औटघटकेचे सरकार कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या त्रिपक्षीय छावणीत जे काही घडत आहे ते बघितल्यावर उद्धव यांच्या या नव्या वाटेवर किती काटे आहेत, तेच सामोरे येत आहे. खुद्द उद्धव यांनाही हा ‘राजमुकुट’ किती काटेरी आहे, याची जाणीव आहे, असे त्यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले होते. खरे तर भारतीय जनता पक्षाशी असलेला दोस्ताना शिवसेना तोडू पाहत आहे, हे दिसू लागल्यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी ‘चर्चे पे चर्चा’ या मालिकेचे प्रयोग मुंबई आणि दिल्लीत लावले. दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यावर या प्रयोगात शिवसेनाही सहभागी झाली. मात्र, त्यापायी झालेल्या कालहरणाचा फायदा उठवत, फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळे झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेच्या या सारीपटावरील सारेच फासे पलटले. तरीही ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी निवड झाल्यानंतरही खातेवाटपावरून जो काही घमासान संघर्ष या आघाडीतच सुरू झाला आहे, तो बघता ही आघाडी एकसंध राखणे, हेच उद्धव यांच्यापुढील मुख्य आव्हान असेल. अर्थात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता सोबत असल्यामुळे उद्धव यांना हा प्रश्‍न काहीसा सोपा जाऊ शकतो.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव यांच्यापुढील खरे आव्हान असेल ते विधानसभेच्या अपरिचित खेळपट्टीवर ‘बॅटिंग’ करण्याचे! विधानसभा म्हणजे ‘मातोश्री’चे दालन नाही आणि शिवाजी पार्कचे मैदानही नाही! या दोन्ही ठिकाणी फलंदाजी करताना ते मनमानी पद्धतीने फटके मारू शकत होते; कारण तेथे बॅटही त्यांची, बॉलही त्यांचा आणि शिवाय पंचही ते स्वत:च होते! विधानसभेत तर त्यांच्यावर थेट ‘बॉडीलाइन’ गोलंदाजी करण्यासाठी भाजपचे थोडे-थोडके नव्हे तर १०५ गोलंदाज सज्ज आहेत. त्यांना तोंड देताना उद्धव यांची दमछाक होऊ शकते. मात्र, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच अशोक आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे कारभाराचा मोठा अनुभव असलेले नेते उद्धव यांच्यावर येणारे काही चेंडू आपल्या अंगावर घेतील, अशी आशा उद्धव करत असणारच. नरेंद्र मोदी आणि फडणवीस ‘विकासाच्या मॉडेल’च्या नावाखाली राज्यात आणू पाहत असलेल्या महाप्रकल्पांचे काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि ‘आरे’तील मेट्रो कारशेड यांना असलेला शिवसेनेचा विरोध सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार विकासविरोधी नाही हे दाखवून देतच उद्धव यांना यासंबंधातील निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या रूढ प्रतिमेला छेद देत, त्यांना शेती तसेच शेतकरी यांच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. कर्जमाफीचे सूतोवाच त्यांनी केले आहेच. याचा अर्थ दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीची वाट बरीच खडतर आहे. कमालीची दुर्दशा झालेल्या शेतीला यंदा अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. त्यामुळे शेतीसंबंधात पूर्णपणे नव्याने विचार करावा लागणार आहे. अर्थात, या बाबतीतही केंद्रातील शेतीखाते दहा वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होऊ शकेल. तरीही एकूण परिस्थिती पाहता उद्धव यांच्या वाटेवर अनेक काटे आहेत. शिवाय, तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्याचा सल उरात बाळगणारे राज्यातील भाजप नेते ‘ऑपरेशन कमळ’ ही मोहीम आवरती घेणे शक्‍य नाही. कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असूनही तेथे काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी सरकार आल्यावर भाजपने हीच मोहीम राबवत सत्ता हस्तगत केली होती. त्याच खेळाचा आणखी एक प्रयोग भाजप महाराष्ट्रात लावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे उद्धव यांच्याबरोबरच काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनाही आपापल्या छावणीत फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. हे तिन्ही पक्ष आपापले गड अभेद्य राखण्यात कितपत यशस्वी होतात, यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात, उद्धव यांना या साऱ्याची जाणीव आहेच. ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खिळे असतात आणि जाणारा मुख्यमंत्री आणखी काही खिळे ठोकून जात असला, तरी ते ठोकून काढण्यासाठी माझ्याकडे मोठ्ठा हातोडा आहे!’ अशी ग्वाही उद्धव यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणातच दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असेल. मात्र, हा दिलासा शाब्दिक आहे. आता उद्धव यांना प्रत्यक्ष कृती करायची आहे. राज्यात निकालानंतर जवळपास सव्वा महिन्याने आलेले हे सरकार स्थिर राहो आणि ठप्प झालेल्या कारभारास एकदाची गती मिळो, ही शुभेच्छा.

Vertical Image: 

English Headline: 

New Maharashtra state Government

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना

उद्धव ठाकरे

uddhav thakare

महाराष्ट्र

maharashtra

शिवाजी पार्क

सरकार

government

काँग्रेस

indian national congress

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

Search Functional Tags: 

शिवसेना, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra, शिवाजी पार्क, सरकार, Government, काँग्रेस, Indian National Congress, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party

Twitter Publish: 

Meta Description: 

New Maharashtra state Government Marathi News: आघाडीची मोट सांभाळत कारभार करणे आणि राज्यापुढील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नांना तोंड देणे ही उद्धव ठाकरे यांच्यापुढील महत्त्वाची आव्हाने असतील. विकासविषयक धोरण ठरवितानाही सर्वांना विचारात घ्यावे लागेल.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अग्रलेख : खुर्चीतील खिळे! महाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव यांच्या या सरकारला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा असल्यामुळे आता ही नवी राजवट राज्याला स्थिर सरकार देईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे औटघटकेचे सरकार कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या त्रिपक्षीय छावणीत जे काही घडत आहे ते बघितल्यावर उद्धव यांच्या या नव्या वाटेवर किती काटे आहेत, तेच सामोरे येत आहे. खुद्द उद्धव यांनाही हा ‘राजमुकुट’ किती काटेरी आहे, याची जाणीव आहे, असे त्यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले होते. खरे तर भारतीय जनता पक्षाशी असलेला दोस्ताना शिवसेना तोडू पाहत आहे, हे दिसू लागल्यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी ‘चर्चे पे चर्चा’ या मालिकेचे प्रयोग मुंबई आणि दिल्लीत लावले. दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यावर या प्रयोगात शिवसेनाही सहभागी झाली. मात्र, त्यापायी झालेल्या कालहरणाचा फायदा उठवत, फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळे झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेच्या या सारीपटावरील सारेच फासे पलटले. तरीही ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी निवड झाल्यानंतरही खातेवाटपावरून जो काही घमासान संघर्ष या आघाडीतच सुरू झाला आहे, तो बघता ही आघाडी एकसंध राखणे, हेच उद्धव यांच्यापुढील मुख्य आव्हान असेल. अर्थात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता सोबत असल्यामुळे उद्धव यांना हा प्रश्‍न काहीसा सोपा जाऊ शकतो. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उद्धव यांच्यापुढील खरे आव्हान असेल ते विधानसभेच्या अपरिचित खेळपट्टीवर ‘बॅटिंग’ करण्याचे! विधानसभा म्हणजे ‘मातोश्री’चे दालन नाही आणि शिवाजी पार्कचे मैदानही नाही! या दोन्ही ठिकाणी फलंदाजी करताना ते मनमानी पद्धतीने फटके मारू शकत होते; कारण तेथे बॅटही त्यांची, बॉलही त्यांचा आणि शिवाय पंचही ते स्वत:च होते! विधानसभेत तर त्यांच्यावर थेट ‘बॉडीलाइन’ गोलंदाजी करण्यासाठी भाजपचे थोडे-थोडके नव्हे तर १०५ गोलंदाज सज्ज आहेत. त्यांना तोंड देताना उद्धव यांची दमछाक होऊ शकते. मात्र, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच अशोक आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे कारभाराचा मोठा अनुभव असलेले नेते उद्धव यांच्यावर येणारे काही चेंडू आपल्या अंगावर घेतील, अशी आशा उद्धव करत असणारच. नरेंद्र मोदी आणि फडणवीस ‘विकासाच्या मॉडेल’च्या नावाखाली राज्यात आणू पाहत असलेल्या महाप्रकल्पांचे काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि ‘आरे’तील मेट्रो कारशेड यांना असलेला शिवसेनेचा विरोध सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार विकासविरोधी नाही हे दाखवून देतच उद्धव यांना यासंबंधातील निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या रूढ प्रतिमेला छेद देत, त्यांना शेती तसेच शेतकरी यांच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. कर्जमाफीचे सूतोवाच त्यांनी केले आहेच. याचा अर्थ दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीची वाट बरीच खडतर आहे. कमालीची दुर्दशा झालेल्या शेतीला यंदा अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. त्यामुळे शेतीसंबंधात पूर्णपणे नव्याने विचार करावा लागणार आहे. अर्थात, या बाबतीतही केंद्रातील शेतीखाते दहा वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होऊ शकेल. तरीही एकूण परिस्थिती पाहता उद्धव यांच्या वाटेवर अनेक काटे आहेत. शिवाय, तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्याचा सल उरात बाळगणारे राज्यातील भाजप नेते ‘ऑपरेशन कमळ’ ही मोहीम आवरती घेणे शक्‍य नाही. कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असूनही तेथे काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी सरकार आल्यावर भाजपने हीच मोहीम राबवत सत्ता हस्तगत केली होती. त्याच खेळाचा आणखी एक प्रयोग भाजप महाराष्ट्रात लावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे उद्धव यांच्याबरोबरच काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनाही आपापल्या छावणीत फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. हे तिन्ही पक्ष आपापले गड अभेद्य राखण्यात कितपत यशस्वी होतात, यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात, उद्धव यांना या साऱ्याची जाणीव आहेच. ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खिळे असतात आणि जाणारा मुख्यमंत्री आणखी काही खिळे ठोकून जात असला, तरी ते ठोकून काढण्यासाठी माझ्याकडे मोठ्ठा हातोडा आहे!’ अशी ग्वाही उद्धव यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणातच दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असेल. मात्र, हा दिलासा शाब्दिक आहे. आता उद्धव यांना प्रत्यक्ष कृती करायची आहे. राज्यात निकालानंतर जवळपास सव्वा महिन्याने आलेले हे सरकार स्थिर राहो आणि ठप्प झालेल्या कारभारास एकदाची गती मिळो, ही शुभेच्छा. News Item ID:  599-news_story-1574966995 Mobile Device Headline:  अग्रलेख : खुर्चीतील खिळे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  महाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव यांच्या या सरकारला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा असल्यामुळे आता ही नवी राजवट राज्याला स्थिर सरकार देईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे औटघटकेचे सरकार कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या त्रिपक्षीय छावणीत जे काही घडत आहे ते बघितल्यावर उद्धव यांच्या या नव्या वाटेवर किती काटे आहेत, तेच सामोरे येत आहे. खुद्द उद्धव यांनाही हा ‘राजमुकुट’ किती काटेरी आहे, याची जाणीव आहे, असे त्यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले होते. खरे तर भारतीय जनता पक्षाशी असलेला दोस्ताना शिवसेना तोडू पाहत आहे, हे दिसू लागल्यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी ‘चर्चे पे चर्चा’ या मालिकेचे प्रयोग मुंबई आणि दिल्लीत लावले. दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यावर या प्रयोगात शिवसेनाही सहभागी झाली. मात्र, त्यापायी झालेल्या कालहरणाचा फायदा उठवत, फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळे झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेच्या या सारीपटावरील सारेच फासे पलटले. तरीही ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी निवड झाल्यानंतरही खातेवाटपावरून जो काही घमासान संघर्ष या आघाडीतच सुरू झाला आहे, तो बघता ही आघाडी एकसंध राखणे, हेच उद्धव यांच्यापुढील मुख्य आव्हान असेल. अर्थात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता सोबत असल्यामुळे उद्धव यांना हा प्रश्‍न काहीसा सोपा जाऊ शकतो. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उद्धव यांच्यापुढील खरे आव्हान असेल ते विधानसभेच्या अपरिचित खेळपट्टीवर ‘बॅटिंग’ करण्याचे! विधानसभा म्हणजे ‘मातोश्री’चे दालन नाही आणि शिवाजी पार्कचे मैदानही नाही! या दोन्ही ठिकाणी फलंदाजी करताना ते मनमानी पद्धतीने फटके मारू शकत होते; कारण तेथे बॅटही त्यांची, बॉलही त्यांचा आणि शिवाय पंचही ते स्वत:च होते! विधानसभेत तर त्यांच्यावर थेट ‘बॉडीलाइन’ गोलंदाजी करण्यासाठी भाजपचे थोडे-थोडके नव्हे तर १०५ गोलंदाज सज्ज आहेत. त्यांना तोंड देताना उद्धव यांची दमछाक होऊ शकते. मात्र, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच अशोक आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे कारभाराचा मोठा अनुभव असलेले नेते उद्धव यांच्यावर येणारे काही चेंडू आपल्या अंगावर घेतील, अशी आशा उद्धव करत असणारच. नरेंद्र मोदी आणि फडणवीस ‘विकासाच्या मॉडेल’च्या नावाखाली राज्यात आणू पाहत असलेल्या महाप्रकल्पांचे काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि ‘आरे’तील मेट्रो कारशेड यांना असलेला शिवसेनेचा विरोध सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार विकासविरोधी नाही हे दाखवून देतच उद्धव यांना यासंबंधातील निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या रूढ प्रतिमेला छेद देत, त्यांना शेती तसेच शेतकरी यांच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. कर्जमाफीचे सूतोवाच त्यांनी केले आहेच. याचा अर्थ दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीची वाट बरीच खडतर आहे. कमालीची दुर्दशा झालेल्या शेतीला यंदा अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. त्यामुळे शेतीसंबंधात पूर्णपणे नव्याने विचार करावा लागणार आहे. अर्थात, या बाबतीतही केंद्रातील शेतीखाते दहा वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होऊ शकेल. तरीही एकूण परिस्थिती पाहता उद्धव यांच्या वाटेवर अनेक काटे आहेत. शिवाय, तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्याचा सल उरात बाळगणारे राज्यातील भाजप नेते ‘ऑपरेशन कमळ’ ही मोहीम आवरती घेणे शक्‍य नाही. कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असूनही तेथे काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी सरकार आल्यावर भाजपने हीच मोहीम राबवत सत्ता हस्तगत केली होती. त्याच खेळाचा आणखी एक प्रयोग भाजप महाराष्ट्रात लावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे उद्धव यांच्याबरोबरच काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनाही आपापल्या छावणीत फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. हे तिन्ही पक्ष आपापले गड अभेद्य राखण्यात कितपत यशस्वी होतात, यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात, उद्धव यांना या साऱ्याची जाणीव आहेच. ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खिळे असतात आणि जाणारा मुख्यमंत्री आणखी काही खिळे ठोकून जात असला, तरी ते ठोकून काढण्यासाठी माझ्याकडे मोठ्ठा हातोडा आहे!’ अशी ग्वाही उद्धव यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणातच दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असेल. मात्र, हा दिलासा शाब्दिक आहे. आता उद्धव यांना प्रत्यक्ष कृती करायची आहे. राज्यात निकालानंतर जवळपास सव्वा महिन्याने आलेले हे सरकार स्थिर राहो आणि ठप्प झालेल्या कारभारास एकदाची गती मिळो, ही शुभेच्छा. Vertical Image:  English Headline:  New Maharashtra state Government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र maharashtra शिवाजी पार्क सरकार government काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party Search Functional Tags:  शिवसेना, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra, शिवाजी पार्क, सरकार, Government, काँग्रेस, Indian National Congress, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party Twitter Publish:  Meta Description:  New Maharashtra state Government Marathi News: आघाडीची मोट सांभाळत कारभार करणे आणि राज्यापुढील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नांना तोंड देणे ही उद्धव ठाकरे यांच्यापुढील महत्त्वाची आव्हाने असतील. विकासविषयक धोरण ठरवितानाही सर्वांना विचारात घ्यावे लागेल. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34wOTVl
Read More

Wednesday, November 27, 2019

मायेची उब बाळासाठी ठरली टाॅनिक : औरंगाबादेत कांगारू मातृसेवा कक्ष सुरु

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार पद्धतीमुळे नवजात शिशूंचा एनआयसीयूत मिळणारी मायेची उब बाळासाठी टाॅनिक ठरणार असुन त्यामुळे एसएनसीयूतील मुक्काम कमी होईल असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ठ केले.

 

हेही वाचा - तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर...​

घाटीतील प्रसुती कक्षाशेजारच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात हा कक्ष सुरु करण्यात आला. 2018 पासूनच कांगारु मदर केअरची सुरुवात घाटीत झाली होती. यासाठी एक्‍सलेंस सेंटर बनवण्याकरीता युनिसेफने 17 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. खानेंद्र भुईयान, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधिर चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा देशमुख, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. तृप्ती जोशी, मेट्रन छाया चामले, संजीवनी गायकवाड, इनचार्ज बेबी बेग, मंजुला भंडारी, टेरीसा कोरटे, जयश्री जाधव, आषिश भालतिलक, प्रशांत बिऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रिती ढिलपे तर गणेश गावडे यांनी आभार मानले. विजय वारे आदींसह परिचारीका कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. 

मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे
परिचारी अम्रपाली शिंदे म्हणाल्या, की प्रसुतीच्या आधिपासूनच महिला स्ट्रेसमध्ये असतात. त्यात बाळाला एनआयसीयूत भरती केल्यावर त्यांच्यासह बाळाचाही स्ट्रेस वाढलेला असतो. मात्र, कांगारु मदर केअरसाठी बाळाला कुशीत घेतल्यावर त्या मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे असते. तर केएमसीमुळे आई बाळाचा स्ट्रेस तर जातोच शिवाय परिचारीका, डॉक्‍टरांवरील अनेक जबाबदाऱ्या कमी होतात. 

हेही वाचा - बसस्थानकात  घेरतात चोरट्यांच्या टोळ्या!

जन्माअगोदर लक्ष द्या : डॉ. येळीकर
जन्मानंतरच्या बाळाच्या वाढीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा जन्माअगोदर गर्भवाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. प्रसुती वाढत आहेत. ते भुषणावह नाही. यातून कुटुंबनियोजनात आपण कमी पडत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय बॉडीमास इंडेक्‍स वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही डॉ. येळीकर यांनी दिला. 

बालमृत्यु प्रमाण घटवणे शक्‍य : डॉ. देशमुख
गेल्यावर्षी साडेतीन हजार ऍडमीशन नवजात शिशू विभागात झाले. घाटीत अठरा हजार प्रसुती होतात. त्यासाठी प्रत्येक शंभर प्रसुतीमागे चार एनआयसीयू युनिटची गरज असते. सध्या 72 एनआयसीयू युनिटची गरज आहे. त्या तुलनेत आपल्याकडची साधनसामुग्री कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कांगारु मातृ कक्षात मिळणाऱ्या केएमसीमुळे 50 टक्के बाल मृत्युचे प्रमाण घटवणे शक्‍य असल्याचे मत नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच केएमसी पद्धतीने माता व बाळातील बॉण्डींग वाढतो. 

कक्ष ते केअर
कांगारु मदर केअर हा सध्या कक्ष असला तरी लवकरच दोन कोटींच्या सीएसआर फंडातून कांगारु मदर केअर युनिट हे नव्या एनआयसीयूशेजारी उभे राहणार आहे. त्यासाठी शासकीय सर्व अडचणी यशश्‍वीपणे सोडवल्या असुन हा कक्ष लवकरच मोठ्या स्वरूपात दिसेल. शिवाय लवकरच मातृ दुग्ध पेढीही सुरु होणार असल्याचे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

हेही वाचा - ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे? 

काय आहे केएमसी?
केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते. 

चाळीस दिवसांत वाढले चारशे ग्रॅम वजन
अनुभव कथनात एका मातेने सांगितले, माझे सिझर झाले, बाळाचे वजन सहाशे ग्रॅम होते. त्याला एनआयसीयूत ठेवले. डाॅक्टरांनी त्याला कांगारु मदर केअर द्यायला सांगितले. मी चाळीस दिवस त्याला कांगारु मदर केअर दिली. त्याचे वजन चाळीस दिवसांनी चारशे ग्रॅमने वाढल्याने ते धोक्यातून बाहेर आले. त्यामुळे इतर मातांनीही कांगारु मदर केअर दिली तर बाळासाठी आरोग्य दायी ठरेल असा विश्वास त्या मातेने व्यक्त केला. 

News Item ID: 

599-news_story-1574863499

Mobile Device Headline: 

मायेची उब बाळासाठी ठरली टाॅनिक : औरंगाबादेत कांगारू मातृसेवा कक्ष सुरु

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार पद्धतीमुळे नवजात शिशूंचा एनआयसीयूत मिळणारी मायेची उब बाळासाठी टाॅनिक ठरणार असुन त्यामुळे एसएनसीयूतील मुक्काम कमी होईल असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ठ केले.

 

हेही वाचा - तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर...​

घाटीतील प्रसुती कक्षाशेजारच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात हा कक्ष सुरु करण्यात आला. 2018 पासूनच कांगारु मदर केअरची सुरुवात घाटीत झाली होती. यासाठी एक्‍सलेंस सेंटर बनवण्याकरीता युनिसेफने 17 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. खानेंद्र भुईयान, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधिर चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा देशमुख, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. तृप्ती जोशी, मेट्रन छाया चामले, संजीवनी गायकवाड, इनचार्ज बेबी बेग, मंजुला भंडारी, टेरीसा कोरटे, जयश्री जाधव, आषिश भालतिलक, प्रशांत बिऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रिती ढिलपे तर गणेश गावडे यांनी आभार मानले. विजय वारे आदींसह परिचारीका कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. 

मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे
परिचारी अम्रपाली शिंदे म्हणाल्या, की प्रसुतीच्या आधिपासूनच महिला स्ट्रेसमध्ये असतात. त्यात बाळाला एनआयसीयूत भरती केल्यावर त्यांच्यासह बाळाचाही स्ट्रेस वाढलेला असतो. मात्र, कांगारु मदर केअरसाठी बाळाला कुशीत घेतल्यावर त्या मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे असते. तर केएमसीमुळे आई बाळाचा स्ट्रेस तर जातोच शिवाय परिचारीका, डॉक्‍टरांवरील अनेक जबाबदाऱ्या कमी होतात. 

हेही वाचा - बसस्थानकात  घेरतात चोरट्यांच्या टोळ्या!

जन्माअगोदर लक्ष द्या : डॉ. येळीकर
जन्मानंतरच्या बाळाच्या वाढीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा जन्माअगोदर गर्भवाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. प्रसुती वाढत आहेत. ते भुषणावह नाही. यातून कुटुंबनियोजनात आपण कमी पडत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय बॉडीमास इंडेक्‍स वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही डॉ. येळीकर यांनी दिला. 

बालमृत्यु प्रमाण घटवणे शक्‍य : डॉ. देशमुख
गेल्यावर्षी साडेतीन हजार ऍडमीशन नवजात शिशू विभागात झाले. घाटीत अठरा हजार प्रसुती होतात. त्यासाठी प्रत्येक शंभर प्रसुतीमागे चार एनआयसीयू युनिटची गरज असते. सध्या 72 एनआयसीयू युनिटची गरज आहे. त्या तुलनेत आपल्याकडची साधनसामुग्री कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कांगारु मातृ कक्षात मिळणाऱ्या केएमसीमुळे 50 टक्के बाल मृत्युचे प्रमाण घटवणे शक्‍य असल्याचे मत नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच केएमसी पद्धतीने माता व बाळातील बॉण्डींग वाढतो. 

कक्ष ते केअर
कांगारु मदर केअर हा सध्या कक्ष असला तरी लवकरच दोन कोटींच्या सीएसआर फंडातून कांगारु मदर केअर युनिट हे नव्या एनआयसीयूशेजारी उभे राहणार आहे. त्यासाठी शासकीय सर्व अडचणी यशश्‍वीपणे सोडवल्या असुन हा कक्ष लवकरच मोठ्या स्वरूपात दिसेल. शिवाय लवकरच मातृ दुग्ध पेढीही सुरु होणार असल्याचे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

हेही वाचा - ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे? 

काय आहे केएमसी?
केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते. 

चाळीस दिवसांत वाढले चारशे ग्रॅम वजन
अनुभव कथनात एका मातेने सांगितले, माझे सिझर झाले, बाळाचे वजन सहाशे ग्रॅम होते. त्याला एनआयसीयूत ठेवले. डाॅक्टरांनी त्याला कांगारु मदर केअर द्यायला सांगितले. मी चाळीस दिवस त्याला कांगारु मदर केअर दिली. त्याचे वजन चाळीस दिवसांनी चारशे ग्रॅमने वाढल्याने ते धोक्यातून बाहेर आले. त्यामुळे इतर मातांनीही कांगारु मदर केअर दिली तर बाळासाठी आरोग्य दायी ठरेल असा विश्वास त्या मातेने व्यक्त केला. 

Vertical Image: 

English Headline: 

With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellence

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औरंगाबाद

aurangabad

विभाग

sections

प्रशिक्षण

training

बाळ

baby

infant

प्रसुती

delivery

स्त्री

आरोग्य

health

आरोग्यतज्ज्ञ

अतुल लोंढे

atul londhe

वन

forest

विजय

victory

पुढाकार

initiatives

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, प्रशिक्षण, Training, बाळ, baby, infant, प्रसुती, Delivery, स्त्री, आरोग्य, Health, आरोग्यतज्ज्ञ, अतुल लोंढे, Atul Londhe, वन, forest, विजय, victory, पुढाकार, Initiatives

Twitter Publish: 

Meta Keyword: 

With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellence

Meta Description: 

With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellenceकेएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते. 

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मायेची उब बाळासाठी ठरली टाॅनिक : औरंगाबादेत कांगारू मातृसेवा कक्ष सुरु औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार पद्धतीमुळे नवजात शिशूंचा एनआयसीयूत मिळणारी मायेची उब बाळासाठी टाॅनिक ठरणार असुन त्यामुळे एसएनसीयूतील मुक्काम कमी होईल असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ठ केले.   हेही वाचा - तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर...​ घाटीतील प्रसुती कक्षाशेजारच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात हा कक्ष सुरु करण्यात आला. 2018 पासूनच कांगारु मदर केअरची सुरुवात घाटीत झाली होती. यासाठी एक्‍सलेंस सेंटर बनवण्याकरीता युनिसेफने 17 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. खानेंद्र भुईयान, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधिर चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा देशमुख, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. तृप्ती जोशी, मेट्रन छाया चामले, संजीवनी गायकवाड, इनचार्ज बेबी बेग, मंजुला भंडारी, टेरीसा कोरटे, जयश्री जाधव, आषिश भालतिलक, प्रशांत बिऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रिती ढिलपे तर गणेश गावडे यांनी आभार मानले. विजय वारे आदींसह परिचारीका कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.  मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे परिचारी अम्रपाली शिंदे म्हणाल्या, की प्रसुतीच्या आधिपासूनच महिला स्ट्रेसमध्ये असतात. त्यात बाळाला एनआयसीयूत भरती केल्यावर त्यांच्यासह बाळाचाही स्ट्रेस वाढलेला असतो. मात्र, कांगारु मदर केअरसाठी बाळाला कुशीत घेतल्यावर त्या मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे असते. तर केएमसीमुळे आई बाळाचा स्ट्रेस तर जातोच शिवाय परिचारीका, डॉक्‍टरांवरील अनेक जबाबदाऱ्या कमी होतात.  हेही वाचा - बसस्थानकात  घेरतात चोरट्यांच्या टोळ्या! जन्माअगोदर लक्ष द्या : डॉ. येळीकर जन्मानंतरच्या बाळाच्या वाढीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा जन्माअगोदर गर्भवाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. प्रसुती वाढत आहेत. ते भुषणावह नाही. यातून कुटुंबनियोजनात आपण कमी पडत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय बॉडीमास इंडेक्‍स वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही डॉ. येळीकर यांनी दिला.  बालमृत्यु प्रमाण घटवणे शक्‍य : डॉ. देशमुख गेल्यावर्षी साडेतीन हजार ऍडमीशन नवजात शिशू विभागात झाले. घाटीत अठरा हजार प्रसुती होतात. त्यासाठी प्रत्येक शंभर प्रसुतीमागे चार एनआयसीयू युनिटची गरज असते. सध्या 72 एनआयसीयू युनिटची गरज आहे. त्या तुलनेत आपल्याकडची साधनसामुग्री कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कांगारु मातृ कक्षात मिळणाऱ्या केएमसीमुळे 50 टक्के बाल मृत्युचे प्रमाण घटवणे शक्‍य असल्याचे मत नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच केएमसी पद्धतीने माता व बाळातील बॉण्डींग वाढतो.  कक्ष ते केअर कांगारु मदर केअर हा सध्या कक्ष असला तरी लवकरच दोन कोटींच्या सीएसआर फंडातून कांगारु मदर केअर युनिट हे नव्या एनआयसीयूशेजारी उभे राहणार आहे. त्यासाठी शासकीय सर्व अडचणी यशश्‍वीपणे सोडवल्या असुन हा कक्ष लवकरच मोठ्या स्वरूपात दिसेल. शिवाय लवकरच मातृ दुग्ध पेढीही सुरु होणार असल्याचे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. हेही वाचा - ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे?  काय आहे केएमसी? केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते.  चाळीस दिवसांत वाढले चारशे ग्रॅम वजन अनुभव कथनात एका मातेने सांगितले, माझे सिझर झाले, बाळाचे वजन सहाशे ग्रॅम होते. त्याला एनआयसीयूत ठेवले. डाॅक्टरांनी त्याला कांगारु मदर केअर द्यायला सांगितले. मी चाळीस दिवस त्याला कांगारु मदर केअर दिली. त्याचे वजन चाळीस दिवसांनी चारशे ग्रॅमने वाढल्याने ते धोक्यातून बाहेर आले. त्यामुळे इतर मातांनीही कांगारु मदर केअर दिली तर बाळासाठी आरोग्य दायी ठरेल असा विश्वास त्या मातेने व्यक्त केला.  News Item ID:  599-news_story-1574863499 Mobile Device Headline:  मायेची उब बाळासाठी ठरली टाॅनिक : औरंगाबादेत कांगारू मातृसेवा कक्ष सुरु Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार पद्धतीमुळे नवजात शिशूंचा एनआयसीयूत मिळणारी मायेची उब बाळासाठी टाॅनिक ठरणार असुन त्यामुळे एसएनसीयूतील मुक्काम कमी होईल असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ठ केले.   हेही वाचा - तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर...​ घाटीतील प्रसुती कक्षाशेजारच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात हा कक्ष सुरु करण्यात आला. 2018 पासूनच कांगारु मदर केअरची सुरुवात घाटीत झाली होती. यासाठी एक्‍सलेंस सेंटर बनवण्याकरीता युनिसेफने 17 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. खानेंद्र भुईयान, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधिर चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा देशमुख, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. तृप्ती जोशी, मेट्रन छाया चामले, संजीवनी गायकवाड, इनचार्ज बेबी बेग, मंजुला भंडारी, टेरीसा कोरटे, जयश्री जाधव, आषिश भालतिलक, प्रशांत बिऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रिती ढिलपे तर गणेश गावडे यांनी आभार मानले. विजय वारे आदींसह परिचारीका कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.  मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे परिचारी अम्रपाली शिंदे म्हणाल्या, की प्रसुतीच्या आधिपासूनच महिला स्ट्रेसमध्ये असतात. त्यात बाळाला एनआयसीयूत भरती केल्यावर त्यांच्यासह बाळाचाही स्ट्रेस वाढलेला असतो. मात्र, कांगारु मदर केअरसाठी बाळाला कुशीत घेतल्यावर त्या मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे असते. तर केएमसीमुळे आई बाळाचा स्ट्रेस तर जातोच शिवाय परिचारीका, डॉक्‍टरांवरील अनेक जबाबदाऱ्या कमी होतात.  हेही वाचा - बसस्थानकात  घेरतात चोरट्यांच्या टोळ्या! जन्माअगोदर लक्ष द्या : डॉ. येळीकर जन्मानंतरच्या बाळाच्या वाढीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा जन्माअगोदर गर्भवाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. प्रसुती वाढत आहेत. ते भुषणावह नाही. यातून कुटुंबनियोजनात आपण कमी पडत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय बॉडीमास इंडेक्‍स वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही डॉ. येळीकर यांनी दिला.  बालमृत्यु प्रमाण घटवणे शक्‍य : डॉ. देशमुख गेल्यावर्षी साडेतीन हजार ऍडमीशन नवजात शिशू विभागात झाले. घाटीत अठरा हजार प्रसुती होतात. त्यासाठी प्रत्येक शंभर प्रसुतीमागे चार एनआयसीयू युनिटची गरज असते. सध्या 72 एनआयसीयू युनिटची गरज आहे. त्या तुलनेत आपल्याकडची साधनसामुग्री कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कांगारु मातृ कक्षात मिळणाऱ्या केएमसीमुळे 50 टक्के बाल मृत्युचे प्रमाण घटवणे शक्‍य असल्याचे मत नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच केएमसी पद्धतीने माता व बाळातील बॉण्डींग वाढतो.  कक्ष ते केअर कांगारु मदर केअर हा सध्या कक्ष असला तरी लवकरच दोन कोटींच्या सीएसआर फंडातून कांगारु मदर केअर युनिट हे नव्या एनआयसीयूशेजारी उभे राहणार आहे. त्यासाठी शासकीय सर्व अडचणी यशश्‍वीपणे सोडवल्या असुन हा कक्ष लवकरच मोठ्या स्वरूपात दिसेल. शिवाय लवकरच मातृ दुग्ध पेढीही सुरु होणार असल्याचे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. हेही वाचा - ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे?  काय आहे केएमसी? केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते.  चाळीस दिवसांत वाढले चारशे ग्रॅम वजन अनुभव कथनात एका मातेने सांगितले, माझे सिझर झाले, बाळाचे वजन सहाशे ग्रॅम होते. त्याला एनआयसीयूत ठेवले. डाॅक्टरांनी त्याला कांगारु मदर केअर द्यायला सांगितले. मी चाळीस दिवस त्याला कांगारु मदर केअर दिली. त्याचे वजन चाळीस दिवसांनी चारशे ग्रॅमने वाढल्याने ते धोक्यातून बाहेर आले. त्यामुळे इतर मातांनीही कांगारु मदर केअर दिली तर बाळासाठी आरोग्य दायी ठरेल असा विश्वास त्या मातेने व्यक्त केला.  Vertical Image:  English Headline:  With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellence Author Type:  External Author योगेश पायघन औरंगाबाद aurangabad विभाग sections प्रशिक्षण training बाळ baby infant प्रसुती delivery स्त्री आरोग्य health आरोग्यतज्ज्ञ अतुल लोंढे atul londhe वन forest विजय victory पुढाकार initiatives Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, प्रशिक्षण, Training, बाळ, baby, infant, प्रसुती, Delivery, स्त्री, आरोग्य, Health, आरोग्यतज्ज्ञ, अतुल लोंढे, Atul Londhe, वन, forest, विजय, victory, पुढाकार, Initiatives Twitter Publish:  Meta Keyword:  With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellence Meta Description:  With the help of UNICEF, the Kangaroo Mother care unit of tha GMCH Aurangabad becomes a Center of Excellenceकेएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XXMTmv
Read More
अब तक 70 लाख से ज्यादा फास्टैग जारी, बिक्री में 330% का उछाल https://ift.tt/2rwgQ0T
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय मैत्री आणि किस्से
शपथ से पहले अशोक चव्हाण पर ED का शिकंजा, आदर्श सोसायटी की जांच फिर से शुरू https://ift.tt/2NfH8z5