Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 2, 2020

पुणे जिल्ह्यात आणखी दोन नव्या ग्रामपंचायती

पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 409 वर जाणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या या शिफारशीनुसार जुन्नर तालुक्‍यातील हिवरे बुद्रूक ग्रामपंचायतीचे विभाजन केले जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पुनर्वसित गावठाण असलेल्या कैलासनगरला स्वतंत्र नवी ग्रामपंचायत होणार आहे. याशिवाय खेड तालुक्‍यातील बिबी ग्रामपंचायतीचे विभाजन करून, बुरसेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे.

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

याआधी मार्च महिन्यात आठ नवीन ग्रामपंचायतींची स्थापना झाली आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या एक हजार 407 झाली होती. त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे येत असतो. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागीय आयुक्तांना याबाबत शिफारस करत असतात. या शिफारशींच्या आधारे विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवत असतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येत असते, असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे जिल्ह्यात आणखी दोन नव्या ग्रामपंचायती पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 409 वर जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हा परिषदेच्या या शिफारशीनुसार जुन्नर तालुक्‍यातील हिवरे बुद्रूक ग्रामपंचायतीचे विभाजन केले जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पुनर्वसित गावठाण असलेल्या कैलासनगरला स्वतंत्र नवी ग्रामपंचायत होणार आहे. याशिवाय खेड तालुक्‍यातील बिबी ग्रामपंचायतीचे विभाजन करून, बुरसेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे. पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री याआधी मार्च महिन्यात आठ नवीन ग्रामपंचायतींची स्थापना झाली आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या एक हजार 407 झाली होती. त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे येत असतो. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागीय आयुक्तांना याबाबत शिफारस करत असतात. या शिफारशींच्या आधारे विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवत असतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येत असते, असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JCskcg
Read More
कोरोनाच्या संभाव्य लसीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना

पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बुधवारी (ता.2) जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक येत्या 12 डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्याला या कृती दलाची बैठक होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आदेशानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कॅटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, कामगार सहआयुक्त आदींचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे.

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्‍यक लसींची संख्या, लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचे तालुकानिहाय नियोजन हे कृती करणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या संभाव्य लसीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बुधवारी (ता.2) जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक येत्या 12 डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्याला या कृती दलाची बैठक होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या आदेशानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कॅटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, कामगार सहआयुक्त आदींचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्‍यक लसींची संख्या, लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचे तालुकानिहाय नियोजन हे कृती करणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VtRvQX
Read More
हेचि ‘फळ’ काय मम तपाला...

कोणाच्या मदतीला धावून जाण्याचा आम्हाला फार कंटाळा आहे. एकूणच ‘धावणे’ या प्रक्रियेपुढे आमचं काही ‘चालत’ नाही. त्यामुळे कितीही पोट सुटलं तरी ‘चालेल’ पण ‘धावणार’ नाही, अशी प्रतिज्ञा बायको समोर नसताना अनेकदा केली. मात्र, तरीही सदाभाऊंच्या मदतीला आम्ही धावून गेलो, ते फक्त काही सीताफळे आपल्याला फुकट मिळतील, या आशेने. शेवटी फुकटचा मोह कोणाला टळला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बालाजीनगरमधील स्वस्तिक सोसायटीत ही सीताफळे पोचवायची होती. माझ्यासमोरच सदुभाऊ खोक्‍यात सीताफळे भरत होते. पण चवीसाठी त्यांनी एकही सीताफळ आमच्यापुढे केले नाही. कदाचित स्वतंत्ररीत्या पाच-सहा सीताफळे देणार असतील, असा आम्ही समज करून घेतला, पण शेवटपर्यंत ती मिळाली नाहीत.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

‘सीताफळ फार महाग आहेत हो. जपून न्या’ याचे पालुपद मात्र चालू होते. सासवडला बहिणीला भेटायला गेल्यानंतर त्यांच्या गावातील सदूभाऊ सहज म्हणून घरी आले होते. त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी सोपवली. ‘स्वस्तिक सोसायटीत रिक्षा जाते ना’ किमान रिक्षाचं भाडं मिळावं म्हणून आम्ही म्हटलं. ‘जाते म्हणजे काय? बालाजीनगरला दत्ता जगदाळे यांच्या घरी जायचं आहे, असे नुसतं म्हणा. दहा रिक्षावाले एका ‘चाका’वर तयार होतील. इतका माझा भाऊ फेमस आहे.’ 

दहा किलोच्या सीताफळाचा बॉक्‍स डोक्‍यावर घेऊन आम्ही एसटी बसस्थानक गाठले व त्यानंतर धनकवडीला घरी आलो. बॉक्‍स वाहून खांदे व पाठ दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिक्षात बॉक्‍स घेऊन बालाजीनगला निघालो पण स्वस्तिक सोसायटीच सापडेना.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

दाटी- वाटीची वस्ती, अरुंद गल्ल्या यामुळे पत्ता शोधताना खूप अडचणी आल्या. रिक्षावालाही वैतागून गेला. ‘समोरची दिसतेय ना तीच स्वस्तिक सोसायटी’ असे सांगून त्याने आम्हाला उतरवले व शंभर रूपये घेऊन गेला. आम्ही बॉक्‍स घेऊन त्या सोसायटीत गेलो तर ती दुसरीच सोसायटी निघाली. मग आम्ही सीताफळांचा बॉक्‍स डोक्‍यावर ठेवून ‘आहे का स्वस्तिक सोसायटी’? असं एखाद्या फेरीवाल्यासारखं ओरडू लागलो. अर्ध्या तासानंतर ही सोसायटी आम्हाला सापडली. लिफ्ट वगैरे काही नव्हती. त्यामुळे जिने चढून जाऊ लागलो. दुसऱ्या मजल्यावरील एका घरात आम्ही चौकशी केली. त्यावेळी त्या गृहस्थाने संताप व्यक्त करीत, ‘ दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस. पाचव्या मजल्यावर राहतात.’ असे म्हणून धाडकन दरवाजा बंद केला. त्यानुसार आम्ही गेलो तर मुलीने दरवाजा उघडला.

अबब! एका कुटुंबाचे वीज बिल तब्बल ९८७८० रुपये; महावितरणने रिडिंगचं नाही घेतलं 

‘सीताफळे आणलीत.’ असे म्हटल्यावर ‘नकोत आम्हाला,’ असे म्हणून दरवाजा आपटला. पुन्हा दरवाजा वाजवल्यानंतर मुलाने उघडला. त्याला सगळं सांगितल्यावर आम्हाला घरात घेतलं. दत्ता जगदाळेंसह घरातील व्यक्तींचे जेवण चाललं होतं. आम्ही अंग चोरून तिथंच उभे राहिलो. अर्ध्या तासाने जगदाळे हात पुसत बाहेर आले. ‘जेवणाची वेळ असल्याने चहा विचारत नाही. पण पुढच्यावेळी जेवल्याशिवाय सोडणार नाही’ असे म्हणून बॉक्‍स घेतला. घशाला कोरड पडली होती पण पाणी मागण्याचा धीर आम्हाला झाला नाही. तसेच घरी आलो. तासाभरानंतर जगदाळे ओरडतच घरी आले.

‘सगळ्या सीताफळांचा चिखल केलाय. तुमच्या धुसमुसळेपणाची शिक्षा आम्हाला का. एक हजार रुपये नुकसानभरपाई द्या. नाहीतर पोलिसांत जाईल.’ अशी धमकी दिली. मुकाट्याने हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले. मात्र, त्यांच्या शेजाऱ्याचे ‘दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस’ हे वाक्‍य आम्हाला पटलं.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हेचि ‘फळ’ काय मम तपाला... कोणाच्या मदतीला धावून जाण्याचा आम्हाला फार कंटाळा आहे. एकूणच ‘धावणे’ या प्रक्रियेपुढे आमचं काही ‘चालत’ नाही. त्यामुळे कितीही पोट सुटलं तरी ‘चालेल’ पण ‘धावणार’ नाही, अशी प्रतिज्ञा बायको समोर नसताना अनेकदा केली. मात्र, तरीही सदाभाऊंच्या मदतीला आम्ही धावून गेलो, ते फक्त काही सीताफळे आपल्याला फुकट मिळतील, या आशेने. शेवटी फुकटचा मोह कोणाला टळला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  बालाजीनगरमधील स्वस्तिक सोसायटीत ही सीताफळे पोचवायची होती. माझ्यासमोरच सदुभाऊ खोक्‍यात सीताफळे भरत होते. पण चवीसाठी त्यांनी एकही सीताफळ आमच्यापुढे केले नाही. कदाचित स्वतंत्ररीत्या पाच-सहा सीताफळे देणार असतील, असा आम्ही समज करून घेतला, पण शेवटपर्यंत ती मिळाली नाहीत. मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली ‘सीताफळ फार महाग आहेत हो. जपून न्या’ याचे पालुपद मात्र चालू होते. सासवडला बहिणीला भेटायला गेल्यानंतर त्यांच्या गावातील सदूभाऊ सहज म्हणून घरी आले होते. त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी सोपवली. ‘स्वस्तिक सोसायटीत रिक्षा जाते ना’ किमान रिक्षाचं भाडं मिळावं म्हणून आम्ही म्हटलं. ‘जाते म्हणजे काय? बालाजीनगरला दत्ता जगदाळे यांच्या घरी जायचं आहे, असे नुसतं म्हणा. दहा रिक्षावाले एका ‘चाका’वर तयार होतील. इतका माझा भाऊ फेमस आहे.’  दहा किलोच्या सीताफळाचा बॉक्‍स डोक्‍यावर घेऊन आम्ही एसटी बसस्थानक गाठले व त्यानंतर धनकवडीला घरी आलो. बॉक्‍स वाहून खांदे व पाठ दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिक्षात बॉक्‍स घेऊन बालाजीनगला निघालो पण स्वस्तिक सोसायटीच सापडेना. ...फक्त लग्न मोडले म्हणून! दाटी- वाटीची वस्ती, अरुंद गल्ल्या यामुळे पत्ता शोधताना खूप अडचणी आल्या. रिक्षावालाही वैतागून गेला. ‘समोरची दिसतेय ना तीच स्वस्तिक सोसायटी’ असे सांगून त्याने आम्हाला उतरवले व शंभर रूपये घेऊन गेला. आम्ही बॉक्‍स घेऊन त्या सोसायटीत गेलो तर ती दुसरीच सोसायटी निघाली. मग आम्ही सीताफळांचा बॉक्‍स डोक्‍यावर ठेवून ‘आहे का स्वस्तिक सोसायटी’? असं एखाद्या फेरीवाल्यासारखं ओरडू लागलो. अर्ध्या तासानंतर ही सोसायटी आम्हाला सापडली. लिफ्ट वगैरे काही नव्हती. त्यामुळे जिने चढून जाऊ लागलो. दुसऱ्या मजल्यावरील एका घरात आम्ही चौकशी केली. त्यावेळी त्या गृहस्थाने संताप व्यक्त करीत, ‘ दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस. पाचव्या मजल्यावर राहतात.’ असे म्हणून धाडकन दरवाजा बंद केला. त्यानुसार आम्ही गेलो तर मुलीने दरवाजा उघडला. अबब! एका कुटुंबाचे वीज बिल तब्बल ९८७८० रुपये; महावितरणने रिडिंगचं नाही घेतलं  ‘सीताफळे आणलीत.’ असे म्हटल्यावर ‘नकोत आम्हाला,’ असे म्हणून दरवाजा आपटला. पुन्हा दरवाजा वाजवल्यानंतर मुलाने उघडला. त्याला सगळं सांगितल्यावर आम्हाला घरात घेतलं. दत्ता जगदाळेंसह घरातील व्यक्तींचे जेवण चाललं होतं. आम्ही अंग चोरून तिथंच उभे राहिलो. अर्ध्या तासाने जगदाळे हात पुसत बाहेर आले. ‘जेवणाची वेळ असल्याने चहा विचारत नाही. पण पुढच्यावेळी जेवल्याशिवाय सोडणार नाही’ असे म्हणून बॉक्‍स घेतला. घशाला कोरड पडली होती पण पाणी मागण्याचा धीर आम्हाला झाला नाही. तसेच घरी आलो. तासाभरानंतर जगदाळे ओरडतच घरी आले. ‘सगळ्या सीताफळांचा चिखल केलाय. तुमच्या धुसमुसळेपणाची शिक्षा आम्हाला का. एक हजार रुपये नुकसानभरपाई द्या. नाहीतर पोलिसांत जाईल.’ अशी धमकी दिली. मुकाट्याने हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले. मात्र, त्यांच्या शेजाऱ्याचे ‘दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस’ हे वाक्‍य आम्हाला पटलं. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36vYwHe
Read More
कोरोनावरील लशीत या कंपनीनी मारली बाजी

लंडन - कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला पाश्‍चिमात्य देश ठरला आहे. दोन वेळा देता येणाऱ्या लसीचे चार कोटी डोसची मागणी ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेककडे नोंदविली आहे. फायझर ही अमेरिकेची तर बायोएनटेक ही जर्मनीतील कंपनी आहे. कोरोनावरील लशीला मान्यता द्यावी, यासाठी युरोपिय औषधे नियामक विभागाकडे अर्ज केला होता, अशी माहिती या कंपन्यांनी दिली. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने पुढील पाऊल उचलल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. या कंपन्यांनी लशीच्‍या मान्यतेसाठी अमेरिकेत २० नोव्हेंबरला अर्ज केला होता.

अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ

लस ९५ टक्के प्रभावी 
‘फायझर- बायोएनटेक’च्या लशीच्या अंतिम चाचण्यांचे परिणाम १८ नोव्हेंबर रोजी आले त्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले असल्याचा दावा कंपन्यांनी केला होता. सुमारे ४४ हजार स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात आली होती. लस दिल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम आढळले नसल्याचे सांगण्यात आले. कंपनीने ९ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्राथमिक विश्‍लेषणानुसार  कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लस ९० टक्के यशस्वी ठरल्याचे आढळून आले होते. पण त्या वेळी लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. 

रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, "गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे...

भारतासाठी उपयुक्त?
फायझरच्या लसीला ब्रिटनने मान्यता दिल्याच्या घोषणेने मोठा दिलासा मिळाला असला तरी भारतासाठी ही लस उपयुक्त आहे, का याची चाचपणी करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फायझरच्या लशीला उणे ७० सेल्‍सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान आवश्‍यक आहे. आतापर्यंत लशीसाठीचे हे सर्वांत कमी थंड तापमान आहे. लशीसाठी भारतात आवश्‍यक असलेल्या शीत साखळीच्या गरजेचे महत्त्व व्यक्त करताना विषाणूशास्त्रज्ञ आणि हरियानातील अशोका विद्यापीठातील ‘त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेस’चे डॉ. शाहिद जमील यांनी फायझरच्या लशीची निवड येथे व्यावहारिक नाही किंवा तो पर्यायही नाही, असे स्पष्ट केले आहे. 

चीनच्या आधीच अमेरिकेत पसरू लागला होता कोरोना; अमेरिकेच्याच रिपोर्टचा नवा दावा

कंपन्यांचे दावे
- तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस कार्यक्षम असल्याचे सिद्ध.
 - कोरोनाबाधित १७० रुग्णांना ‘बीएनटी १६२बी२’ लसीचा डोस दिला.
- पहिला डोस दिल्याच्या २८ दिवसांनंतरच ती ९५ टक्के प्रभावी असल्याचे आढळले.
- ६५ वर्षांपेक्षावरील ज्येष्ठांसाठी लस ९४ टक्के प्रभावी.

कोरोनाच्या साथीविरुद्धच्या लढ्यात या लशीला ब्रिटनकडून मिळालेली परवानगी हा ऐतिहासिक क्षण आहे. 
- अल्बर्ट बोउरला, मुख्य कार्यकारी अधिकारी, फायझर  

ही लस साठवण्यासाठी शीतगृहांमध्ये उणे ७० अंश सेल्सिअस एवढे अतिशीत तापमानाची गरज आहे. ही बाब भारतात लशीच्या वितरणात आणि वातानुकूलनाच्या साखळी व्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
- डॉ. शाहिद जमील, विषाणूशास्त्रज्ञ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनावरील लशीत या कंपनीनी मारली बाजी लंडन - कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला पाश्‍चिमात्य देश ठरला आहे. दोन वेळा देता येणाऱ्या लसीचे चार कोटी डोसची मागणी ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेककडे नोंदविली आहे. फायझर ही अमेरिकेची तर बायोएनटेक ही जर्मनीतील कंपनी आहे. कोरोनावरील लशीला मान्यता द्यावी, यासाठी युरोपिय औषधे नियामक विभागाकडे अर्ज केला होता, अशी माहिती या कंपन्यांनी दिली. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने पुढील पाऊल उचलल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. या कंपन्यांनी लशीच्‍या मान्यतेसाठी अमेरिकेत २० नोव्हेंबरला अर्ज केला होता. अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ लस ९५ टक्के प्रभावी  ‘फायझर- बायोएनटेक’च्या लशीच्या अंतिम चाचण्यांचे परिणाम १८ नोव्हेंबर रोजी आले त्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले असल्याचा दावा कंपन्यांनी केला होता. सुमारे ४४ हजार स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात आली होती. लस दिल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम आढळले नसल्याचे सांगण्यात आले. कंपनीने ९ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्राथमिक विश्‍लेषणानुसार  कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लस ९० टक्के यशस्वी ठरल्याचे आढळून आले होते. पण त्या वेळी लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या.  रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, "गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे... भारतासाठी उपयुक्त? फायझरच्या लसीला ब्रिटनने मान्यता दिल्याच्या घोषणेने मोठा दिलासा मिळाला असला तरी भारतासाठी ही लस उपयुक्त आहे, का याची चाचपणी करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फायझरच्या लशीला उणे ७० सेल्‍सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान आवश्‍यक आहे. आतापर्यंत लशीसाठीचे हे सर्वांत कमी थंड तापमान आहे. लशीसाठी भारतात आवश्‍यक असलेल्या शीत साखळीच्या गरजेचे महत्त्व व्यक्त करताना विषाणूशास्त्रज्ञ आणि हरियानातील अशोका विद्यापीठातील ‘त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेस’चे डॉ. शाहिद जमील यांनी फायझरच्या लशीची निवड येथे व्यावहारिक नाही किंवा तो पर्यायही नाही, असे स्पष्ट केले आहे.  चीनच्या आधीच अमेरिकेत पसरू लागला होता कोरोना; अमेरिकेच्याच रिपोर्टचा नवा दावा कंपन्यांचे दावे - तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस कार्यक्षम असल्याचे सिद्ध.  - कोरोनाबाधित १७० रुग्णांना ‘बीएनटी १६२बी२’ लसीचा डोस दिला. - पहिला डोस दिल्याच्या २८ दिवसांनंतरच ती ९५ टक्के प्रभावी असल्याचे आढळले. - ६५ वर्षांपेक्षावरील ज्येष्ठांसाठी लस ९४ टक्के प्रभावी. कोरोनाच्या साथीविरुद्धच्या लढ्यात या लशीला ब्रिटनकडून मिळालेली परवानगी हा ऐतिहासिक क्षण आहे.  - अल्बर्ट बोउरला, मुख्य कार्यकारी अधिकारी, फायझर   ही लस साठवण्यासाठी शीतगृहांमध्ये उणे ७० अंश सेल्सिअस एवढे अतिशीत तापमानाची गरज आहे. ही बाब भारतात लशीच्या वितरणात आणि वातानुकूलनाच्या साखळी व्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरू शकते. - डॉ. शाहिद जमील, विषाणूशास्त्रज्ञ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39xKqqR
Read More
एमआयडीसीतील कामगारांची पायपीट; पीएमपीएलचे दुर्लक्ष

पिंपरी - शहरात शेकडो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी हिंजवडी फेज क्रमांक एक, दोन, तीनच्या औद्योगिक क्षेत्रात काम करतात. परंतु त्यांना कामावर जाण्यासाठी खात्रीशीर सेवा नसल्याने त्यांना खासगी सेवेशिवाय पर्याय नाही. प्रवासावरच खर्च होत आहे. त्यांच्या कामाच्या शिफ्ट प्रमाणित बससेवा सुरू करण्याची मागणी कामगारांतून होत आहे. या कामगारवर्गाकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाटा मोटर्स, महिंद्रा, बजाज, जॉन डिअर, फोर्स मोटर्स, मर्सिडीज या महत्त्वाच्या वाहन उद्योगासाठी शेकडो लघू आणि मध्यम कारखाने पुरवठादार आहेत. तळवडे, रुपीनगर, चिखली, मोरेवस्ती, त्रिवेणीनगर, भोसरी, घरकुल वसाहत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, दळवीनगर, आकुर्डी या परिसरात सरासरी दहा हजाराहून कमी वेतन घेणाऱ्या बॅचलर हजारो युवक युवती या परिसरात कॉटबेसेसवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून भाड्याच्या घरात राहतात. त्यांना प्रवास भत्ता मिळत नाही, वेतनातील मोठा खर्च त्यांना कामावर जाण्यासाठी करावा लागत आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे कार्यालयीन सचिव अमिन शेख व अध्यक्ष गणेश दराडे  म्हणाले, ‘आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी, त्रिवेणीनगर, तळवडे, घरकुल वसाहत, चिंचवडगाव, चिखलीगाव, नेहरूनगर, संत तुकारामनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, काळेवाडी या परिसरातून तळेगाव, म्हाळुंगे, चाकण अशी अप डाउन बससेवा फक्त कामगारांसाठी सुरू करून त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी. हिंजवडी फेज क्रमांक १, दोन  आणि ३ येथे अलीकडच्या काळात कंत्राटी काम करणारे शेकडो कामगारांना शहरातून प्रवासी सेवा देणे गरजेचे आहे.’

...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर

कामगारांच्या मागणीचा विचार करून लवकर निर्णय घेता येईल. कामगारांची सोय होणे महत्त्वाचे आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम

Edited By - Prashant Patil

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एमआयडीसीतील कामगारांची पायपीट; पीएमपीएलचे दुर्लक्ष पिंपरी - शहरात शेकडो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी हिंजवडी फेज क्रमांक एक, दोन, तीनच्या औद्योगिक क्षेत्रात काम करतात. परंतु त्यांना कामावर जाण्यासाठी खात्रीशीर सेवा नसल्याने त्यांना खासगी सेवेशिवाय पर्याय नाही. प्रवासावरच खर्च होत आहे. त्यांच्या कामाच्या शिफ्ट प्रमाणित बससेवा सुरू करण्याची मागणी कामगारांतून होत आहे. या कामगारवर्गाकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टाटा मोटर्स, महिंद्रा, बजाज, जॉन डिअर, फोर्स मोटर्स, मर्सिडीज या महत्त्वाच्या वाहन उद्योगासाठी शेकडो लघू आणि मध्यम कारखाने पुरवठादार आहेत. तळवडे, रुपीनगर, चिखली, मोरेवस्ती, त्रिवेणीनगर, भोसरी, घरकुल वसाहत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, दळवीनगर, आकुर्डी या परिसरात सरासरी दहा हजाराहून कमी वेतन घेणाऱ्या बॅचलर हजारो युवक युवती या परिसरात कॉटबेसेसवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून भाड्याच्या घरात राहतात. त्यांना प्रवास भत्ता मिळत नाही, वेतनातील मोठा खर्च त्यांना कामावर जाण्यासाठी करावा लागत आहे.   पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे कार्यालयीन सचिव अमिन शेख व अध्यक्ष गणेश दराडे  म्हणाले, ‘आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी, त्रिवेणीनगर, तळवडे, घरकुल वसाहत, चिंचवडगाव, चिखलीगाव, नेहरूनगर, संत तुकारामनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, काळेवाडी या परिसरातून तळेगाव, म्हाळुंगे, चाकण अशी अप डाउन बससेवा फक्त कामगारांसाठी सुरू करून त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी. हिंजवडी फेज क्रमांक १, दोन  आणि ३ येथे अलीकडच्या काळात कंत्राटी काम करणारे शेकडो कामगारांना शहरातून प्रवासी सेवा देणे गरजेचे आहे.’ ...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर कामगारांच्या मागणीचा विचार करून लवकर निर्णय घेता येईल. कामगारांची सोय होणे महत्त्वाचे आहे. - सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम Edited By - Prashant Patil     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VwlFDk
Read More
कोकणातील हापूस आंब्याला हापूस अल्फान्सो भौगोलिक निर्देशन 

पुणे - कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील आंब्याला हापूस अल्फान्सो या नावाने भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मिळाले आहे. त्यामुळे इतर प्रांतातील आंब्याची तुलना कोकणातील हापूस आंब्याशी करता येणार नाही. येथील भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्ये आणि हवामानामुळे हापूसची चव, रंग आणि पौष्टिकता या बाबी वेगळ्या असल्याचे कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने म्हटले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था दापोली या चार संस्थांना भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

चेन्नई येथील भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालयात नोंदणी करण्यात आली असून, अशा उत्पादनांना दहा वर्षे इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादनांपासून, भेसळ, रास्त किमतीपेक्षा कमी किंमत मिळणे यासारख्या गोष्टींपासून संरक्षण मिळते. तसेच, या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते. परंतु त्यासाठी उत्पादन पध्दती, उत्पादनातील टप्पे याविषयी काटेकोर नियमांची आवश्‍यकता आहे. जी आय. मध्ये उत्पादनातील नाविन्य आणि प्राचीन तंत्राचा इतर साहित्याचा, उत्तम शेती पद्धतींचा वापर आणि त्याला स्थानिक परंपरांची जोड देण्यात आल्याचे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोकणातील हापूस आंब्याला हापूस अल्फान्सो भौगोलिक निर्देशन  पुणे - कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील आंब्याला हापूस अल्फान्सो या नावाने भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मिळाले आहे. त्यामुळे इतर प्रांतातील आंब्याची तुलना कोकणातील हापूस आंब्याशी करता येणार नाही. येथील भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्ये आणि हवामानामुळे हापूसची चव, रंग आणि पौष्टिकता या बाबी वेगळ्या असल्याचे कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था दापोली या चार संस्थांना भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.  पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री चेन्नई येथील भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालयात नोंदणी करण्यात आली असून, अशा उत्पादनांना दहा वर्षे इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादनांपासून, भेसळ, रास्त किमतीपेक्षा कमी किंमत मिळणे यासारख्या गोष्टींपासून संरक्षण मिळते. तसेच, या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते. परंतु त्यासाठी उत्पादन पध्दती, उत्पादनातील टप्पे याविषयी काटेकोर नियमांची आवश्‍यकता आहे. जी आय. मध्ये उत्पादनातील नाविन्य आणि प्राचीन तंत्राचा इतर साहित्याचा, उत्तम शेती पद्धतींचा वापर आणि त्याला स्थानिक परंपरांची जोड देण्यात आल्याचे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ls5jWM
Read More

Tuesday, December 1, 2020

जनावरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लावल्या संरक्षक जाळ्या

अमरापूर (अहमदनगर) : बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने अनेक भागात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री अपरात्री वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांनी संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या, तारकंपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे. 

शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबटयाने रहिवाशी भागात धुमाकुळ घातला आहे. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव या परिसरात बिबटयाचा वावर असल्याचा अनेक खुना शेतक-यांच्या निदर्शनास आल्या आहेत.

अनेक शेतक-यांनी बिबटयाचे समक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात कामासाठी जातांना गटागटाने भितीच्या सावटाखाली जात आहेत. ऊस, तुर, ज्वारी, कपाशी, फळबागा ही पिके उंच वाढलेली असल्याने बिबटयास लपण्यासाठी नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी, कापूस वेचण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत.

पश्चिम भागात शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याने शेतीचे कामे मोठया प्रमाणात खोळंबली आहेत. तर वाडी वस्तीवर राहणा-या कुटूंबांनी पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तारकंपाऊंड बसवण्यास सुरुवात केली आहे. तर रात्री अपरात्री जागे राहात फटाके फोडून बिबटयांस हुसकावून लावण्यासाठी वातावरण निर्मीती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेवून बिबटया आढळून आलेल्या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जनावरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लावल्या संरक्षक जाळ्या अमरापूर (अहमदनगर) : बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने अनेक भागात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री अपरात्री वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांनी संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या, तारकंपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे.  शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबटयाने रहिवाशी भागात धुमाकुळ घातला आहे. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव या परिसरात बिबटयाचा वावर असल्याचा अनेक खुना शेतक-यांच्या निदर्शनास आल्या आहेत. अनेक शेतक-यांनी बिबटयाचे समक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात कामासाठी जातांना गटागटाने भितीच्या सावटाखाली जात आहेत. ऊस, तुर, ज्वारी, कपाशी, फळबागा ही पिके उंच वाढलेली असल्याने बिबटयास लपण्यासाठी नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी, कापूस वेचण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत. पश्चिम भागात शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याने शेतीचे कामे मोठया प्रमाणात खोळंबली आहेत. तर वाडी वस्तीवर राहणा-या कुटूंबांनी पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तारकंपाऊंड बसवण्यास सुरुवात केली आहे. तर रात्री अपरात्री जागे राहात फटाके फोडून बिबटयांस हुसकावून लावण्यासाठी वातावरण निर्मीती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेवून बिबटया आढळून आलेल्या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे.  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33C6Bs3
Read More
कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १', डॉक्टरांचा दावा

नागपूर : तीव्र श्वसन रोग असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव जगात सुरू आहे. कोविड-१९ ची साथ रोखण्यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. कोविड रुग्णांचे जीव वाचविताना केवळ रोगप्रतिकाशक्ती वाढवणे हाच एक पर्याय आहे. कोविडच्या उद्रेकजन्य स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती म्हणून 'थायमोसीन अल्फा १' प्रभावी ठरत आहे. इम्युनोसिन अल्फा १ औषधातून पेशींच्या पूननिर्मितीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. 

हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू

नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाले, इम्युनोसिन अल्फा १ एक अद्भुत रेणू उपचार पद्धत आहे. साथ आजारावर उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. विशेष असे की, कोविडसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच वृद्ध रुग्णांवर या उपचारपद्धतीतून त्यांचीही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे. डॉ. जयस्वाल म्हणाले, कोविड-१९ विषाणू व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आक्रमण करतो. यामुळे ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा येणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, ही लक्षणे आढळतात. अशा रुग्णांवर थायमोसीन अल्फा १ उपचारपद्धती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. 

हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला...

२०० जणांना दिला डोस - 
ही पद्धती प्रायोगिक स्तरावर आहे. मात्र, २०० जणांवर याचा वापर केला आहे. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुर्नरचना करून ताप आणि रोगदाहकता कमी करते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. कोविड–१९ नंतरच्या गुंतागुंतीवरही प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १', डॉक्टरांचा दावा नागपूर : तीव्र श्वसन रोग असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव जगात सुरू आहे. कोविड-१९ ची साथ रोखण्यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. कोविड रुग्णांचे जीव वाचविताना केवळ रोगप्रतिकाशक्ती वाढवणे हाच एक पर्याय आहे. कोविडच्या उद्रेकजन्य स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती म्हणून 'थायमोसीन अल्फा १' प्रभावी ठरत आहे. इम्युनोसिन अल्फा १ औषधातून पेशींच्या पूननिर्मितीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.  हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाले, इम्युनोसिन अल्फा १ एक अद्भुत रेणू उपचार पद्धत आहे. साथ आजारावर उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. विशेष असे की, कोविडसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच वृद्ध रुग्णांवर या उपचारपद्धतीतून त्यांचीही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे. डॉ. जयस्वाल म्हणाले, कोविड-१९ विषाणू व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आक्रमण करतो. यामुळे ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा येणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, ही लक्षणे आढळतात. अशा रुग्णांवर थायमोसीन अल्फा १ उपचारपद्धती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.  हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला... २०० जणांना दिला डोस -  ही पद्धती प्रायोगिक स्तरावर आहे. मात्र, २०० जणांवर याचा वापर केला आहे. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुर्नरचना करून ताप आणि रोगदाहकता कमी करते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. कोविड–१९ नंतरच्या गुंतागुंतीवरही प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g9gkLL
Read More
शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु होती, शेजारच्या उसातून येऊ लागला उग्रवास

शिर्डी (अहमदनगर) : वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हा प्रकार हत्या, आत्महत्या की बिबटयाचा हल्ला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या आधी साधारण तीन वर्ष पूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून उग्रवास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. 35 ते 40 दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलिस पाटील मछिंद्र अभंग, सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली.

त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांचे पथक बोलावून जागेवर शवविछेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनीही भेट दिली. याश्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार अढांगळे करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु होती, शेजारच्या उसातून येऊ लागला उग्रवास शिर्डी (अहमदनगर) : वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हा प्रकार हत्या, आत्महत्या की बिबटयाचा हल्ला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या आधी साधारण तीन वर्ष पूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून उग्रवास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. 35 ते 40 दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलिस पाटील मछिंद्र अभंग, सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली. त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांचे पथक बोलावून जागेवर शवविछेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनीही भेट दिली. याश्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार अढांगळे करीत आहे. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37s6oJe
Read More
झूम... : ‘फॅमिली मॅन’साठी एमयूव्ही

आजच्या तरुणाईला एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्‌स युटिलिटी व्हेईकलचे मोठे आकर्षण आहे. मात्र, एखाद्या मोठ्या फॅमिलीला एकत्र मोठा व आरामदायी प्रवास करण्यासाठी गरज पडते ती एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकलची. लुक, भरपूर स्पेस, इंजिन आदी सर्वच बाबतीत एमयूव्ही एसयूव्हीसारखीच असते. फरक असतो तो ‘ऑफ रोड’ ड्रायव्हिंगचा. एमयूव्ही ऑफ रोडसाठी बनविलेल्या नसतात. मात्र, फॅमिली मॅन असलेल्यांसाठी ती खूपच सोयीची ठरते. जाणून घेऊयात भारतातील काही एमयूव्हींबद्दल...

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

इंजिन : २६९९ सीसी

बीएचपी : १६४

सीट्स : ७

किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख रुपये

मारुती एक्सएल ६

इंजिन : १४६२२६९४ सीसी

बीएचपी : १०३.२

सीट्स : ६

किंमत : ९.८४ ते ११.५१ लाख रुपये

किया कार्निव्हल

इंजिन - २१९९ सीसी

बीएचपी - १६४

सीट्स - ९

किंमत - २४.९५ ते ३३.९५ लाख रुपये

रेनॉल्ट  ट्रिबर

इंजिन - ९९९ सीसी

बीएचपी - ७२

सीट्स - ६

किंमत - ५.१२ ते ७.२६ लाख रुपये

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

झूम... : ‘फॅमिली मॅन’साठी एमयूव्ही आजच्या तरुणाईला एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्‌स युटिलिटी व्हेईकलचे मोठे आकर्षण आहे. मात्र, एखाद्या मोठ्या फॅमिलीला एकत्र मोठा व आरामदायी प्रवास करण्यासाठी गरज पडते ती एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकलची. लुक, भरपूर स्पेस, इंजिन आदी सर्वच बाबतीत एमयूव्ही एसयूव्हीसारखीच असते. फरक असतो तो ‘ऑफ रोड’ ड्रायव्हिंगचा. एमयूव्ही ऑफ रोडसाठी बनविलेल्या नसतात. मात्र, फॅमिली मॅन असलेल्यांसाठी ती खूपच सोयीची ठरते. जाणून घेऊयात भारतातील काही एमयूव्हींबद्दल... - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इंजिन : २६९९ सीसी बीएचपी : १६४ सीट्स : ७ किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख रुपये मारुती एक्सएल ६ इंजिन : १४६२२६९४ सीसी बीएचपी : १०३.२ सीट्स : ६ किंमत : ९.८४ ते ११.५१ लाख रुपये किया कार्निव्हल इंजिन - २१९९ सीसी बीएचपी - १६४ सीट्स - ९ किंमत - २४.९५ ते ३३.९५ लाख रुपये रेनॉल्ट  ट्रिबर इंजिन - ९९९ सीसी बीएचपी - ७२ सीट्स - ६ किंमत - ५.१२ ते ७.२६ लाख रुपये Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HX6QGu
Read More
वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी

मुंबई ः राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे, रायगड आणि वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. 

हेही वाचा - ऑनलाईन वर्ग, गॅझेट्‌सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या स्नायूंवर ताण; तज्ज्ञांची माहिती

आरक्षित गटातील या मराठा उमेदवारांची जानेवारीत निवड झाली व मार्चमध्ये नियुक्तीचा आदेश घेऊन ते एप्रिलपासून कामावर रुजू होणार होते; मात्र मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरू झाले व 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे उमेदवारांच्या नोकरीची प्रक्रियाही रखडली. लॉकडाऊनचा विलंब झाला नसता तर उमेदवारांना नोकरी मिळाली असती, हेही ध्यानात घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता आरक्षित गटातील मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे व रायगड केंद्रांवर तसेच वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. समन्वयक विरेन पवार आदींनी यापुढे या मराठा उमेदवारांसमोर येणाऱ्या अडचणींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. 

हेही वाचा - एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव!

मुळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नव्या नोकरभरतीला लागू आहे. त्यामुळे तो जुन्या नोकरभरतीला लागू नसल्यासंदर्भात स्पष्टीकरण घेणे आवश्‍यक होते. अजूनही तसे स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांना नोकऱ्या द्या. तोपर्यंत ही नोकरभरती थांबवा आणि स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांसह पुढील नोकरभरती प्रक्रिया सुरू करा. या मागण्यांवर विचार करून सुयोग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात महाधिवक्‍त्यांचा सल्लाही घेण्यात येईल, असेही आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी मुंबई ः राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे, रायगड आणि वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली.  हेही वाचा - ऑनलाईन वर्ग, गॅझेट्‌सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या स्नायूंवर ताण; तज्ज्ञांची माहिती आरक्षित गटातील या मराठा उमेदवारांची जानेवारीत निवड झाली व मार्चमध्ये नियुक्तीचा आदेश घेऊन ते एप्रिलपासून कामावर रुजू होणार होते; मात्र मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरू झाले व 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे उमेदवारांच्या नोकरीची प्रक्रियाही रखडली. लॉकडाऊनचा विलंब झाला नसता तर उमेदवारांना नोकरी मिळाली असती, हेही ध्यानात घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता आरक्षित गटातील मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे व रायगड केंद्रांवर तसेच वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. समन्वयक विरेन पवार आदींनी यापुढे या मराठा उमेदवारांसमोर येणाऱ्या अडचणींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.  हेही वाचा - एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव! मुळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नव्या नोकरभरतीला लागू आहे. त्यामुळे तो जुन्या नोकरभरतीला लागू नसल्यासंदर्भात स्पष्टीकरण घेणे आवश्‍यक होते. अजूनही तसे स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांना नोकऱ्या द्या. तोपर्यंत ही नोकरभरती थांबवा आणि स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांसह पुढील नोकरभरती प्रक्रिया सुरू करा. या मागण्यांवर विचार करून सुयोग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात महाधिवक्‍त्यांचा सल्लाही घेण्यात येईल, असेही आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार यांनी सांगितले.  Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qiDlQK
Read More
यशवंत जाधव यांच्या ध्वनीफितीवरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध; कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे. जाधव यांनी तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर माझ्याकडेही चार ध्वनीफिती असून कंत्राटदाराचा बोलवता धनी कोण, हे योग्य वेळी जाहीर करू, असे सांगत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपकडे बोट दाखवले. 

हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

यश कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला. या धमकीची कथित ध्वनीफीत त्यांनी जारी केली आहे. तसेच पोलिस आणि महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करून संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुध्द रंगले आहे. "मुलूंडमध्ये काम करणारा कंत्राटदार थेट भायखळ्यात कसा येतो, त्यावरुन त्याचा उद्देश काय हे स्पष्ट होते, ज्या कंत्राटदाराशी संबंध नाही, त्याला धमकावण्याचा प्रश्‍न नाही. या ध्वनीफितीचा बोलवता धनी कोण, याचा लवकरच पर्दाफाश करू. माझ्या जवळही चार ध्वनीफित आहेत', असेही जाधव यांनी नमुद केले.

दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता

मुलूंडमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तेथे सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. त्यामुळे जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेही यात संधी साधून जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जाधव यांनी राजीनामा देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. 

BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यशवंत जाधव यांच्या ध्वनीफितीवरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध; कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे. जाधव यांनी तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर माझ्याकडेही चार ध्वनीफिती असून कंत्राटदाराचा बोलवता धनी कोण, हे योग्य वेळी जाहीर करू, असे सांगत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपकडे बोट दाखवले.  हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय यश कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला. या धमकीची कथित ध्वनीफीत त्यांनी जारी केली आहे. तसेच पोलिस आणि महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करून संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुध्द रंगले आहे. "मुलूंडमध्ये काम करणारा कंत्राटदार थेट भायखळ्यात कसा येतो, त्यावरुन त्याचा उद्देश काय हे स्पष्ट होते, ज्या कंत्राटदाराशी संबंध नाही, त्याला धमकावण्याचा प्रश्‍न नाही. या ध्वनीफितीचा बोलवता धनी कोण, याचा लवकरच पर्दाफाश करू. माझ्या जवळही चार ध्वनीफित आहेत', असेही जाधव यांनी नमुद केले. दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता मुलूंडमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तेथे सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. त्यामुळे जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेही यात संधी साधून जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जाधव यांनी राजीनामा देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.  BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording  ------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lxgAVE
Read More
‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम

नागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा... तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता... आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे... पण, आम्हाला अजिबात वेळ देत नाही. आमच्यावर प्रेम करणारे आणि जीव लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी आम्ही घर सोडतोय... सॉरी, प्लिज आमचा शोध घेऊ नका...’ अशी चिठ्ठी लिहून १५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले... परंतु, यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच दोघ्या बहिणींना गुजरातमधून ताब्यात घेतले. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले... पालक वर्गाचे खाडकन डोळे उघडणारी घटना नागपुरात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित दाम्पत्य उपराजधानीतील यशोधरानगर परिसरात राहते. नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत असतानाच दोघांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन मुली. मोठी प्रिया १७ वर्षांची बारावीत तर लहान रिया १५ वर्षाची दहावीत (काल्पनिक नाव). दोघीही नामांकित कॉंव्हेंटमध्ये शिकतात.

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव

बिझनेसमुळे आई-वडिलाचे दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. ‘आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही. त्यांचा आपल्यावर जीव नाही.’ असा समज त्यांना झाला. त्यामुळे दोघीही बहिणी आई-वडिलावर नाराज राहत होत्या.

लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन दिला. ऑनलाईन क्लास अटेंड केल्यानंतर प्रियाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले. तसेच तिने रियालाही अकाऊंट उघडून दिले. दोघीही क्लास झाल्यावर तासनतास ऑनलाईन राहत होत्या. त्यातून त्यांची अहमदाबादमधील दोन युवकांशी ओळख झाली.

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

इंस्टाग्रामवर भेटला इरफान

प्रियाची इंस्टाग्रामवरून गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कंपनीत जॉब करणाऱ्या इरफानशी ओळख झाली. दोघांची रोच चॅटिंग सुरू झाली. तिने घरात आम्ही दोघी बहिणी एकाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्या बहिणीलाही आपला युसूफ नावाचा मित्र शोधून दिला. दोघ्याही बहिणी दोघांच्याही प्रेमात पडल्या. इंस्टाग्रामवरून त्या संपर्कात होत्या.

प्रेमात झाल्या वेड्या

प्रिया आणि रिया यांना इरफान आणि युसूफच्या प्रेमात वेड्या झाल्या. दोघांनीही त्यांना जीव लावला. त्यांना थेट लग्नाचे आमिष दाखवले. आई-वडिलांवर नाराज असलेल्या दोघेही बहिणींनी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालविण्याचा विचार केला. शुक्रवारी (ता. २७) घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहिली आणि थेट बस पकडून अहमदाबाद शहर गाठले. तेथे प्रियकर त्यांची वाट पाहत उभे होते.

हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार

पोलिसांमुळे टळला अनर्थ

मुलींच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांना लगेच तांत्रिक तपास करण्यास सांगितले. पीएसआय चव्हाण यांनी मुलींचा लॅपटॉप ताब्यात घेतला. लॅपटॉपमधून इंस्टाग्राम प्रियकराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले तर बसने अहमदाबाद पोहोचताच नागपूर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. अशाप्रकारे यशोधरानगर पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम नागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा... तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता... आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे... पण, आम्हाला अजिबात वेळ देत नाही. आमच्यावर प्रेम करणारे आणि जीव लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी आम्ही घर सोडतोय... सॉरी, प्लिज आमचा शोध घेऊ नका...’ अशी चिठ्ठी लिहून १५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले... परंतु, यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच दोघ्या बहिणींना गुजरातमधून ताब्यात घेतले. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले... पालक वर्गाचे खाडकन डोळे उघडणारी घटना नागपुरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित दाम्पत्य उपराजधानीतील यशोधरानगर परिसरात राहते. नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत असतानाच दोघांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन मुली. मोठी प्रिया १७ वर्षांची बारावीत तर लहान रिया १५ वर्षाची दहावीत (काल्पनिक नाव). दोघीही नामांकित कॉंव्हेंटमध्ये शिकतात. अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव बिझनेसमुळे आई-वडिलाचे दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. ‘आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही. त्यांचा आपल्यावर जीव नाही.’ असा समज त्यांना झाला. त्यामुळे दोघीही बहिणी आई-वडिलावर नाराज राहत होत्या. लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन दिला. ऑनलाईन क्लास अटेंड केल्यानंतर प्रियाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले. तसेच तिने रियालाही अकाऊंट उघडून दिले. दोघीही क्लास झाल्यावर तासनतास ऑनलाईन राहत होत्या. त्यातून त्यांची अहमदाबादमधील दोन युवकांशी ओळख झाली. जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला इंस्टाग्रामवर भेटला इरफान प्रियाची इंस्टाग्रामवरून गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कंपनीत जॉब करणाऱ्या इरफानशी ओळख झाली. दोघांची रोच चॅटिंग सुरू झाली. तिने घरात आम्ही दोघी बहिणी एकाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्या बहिणीलाही आपला युसूफ नावाचा मित्र शोधून दिला. दोघ्याही बहिणी दोघांच्याही प्रेमात पडल्या. इंस्टाग्रामवरून त्या संपर्कात होत्या. प्रेमात झाल्या वेड्या प्रिया आणि रिया यांना इरफान आणि युसूफच्या प्रेमात वेड्या झाल्या. दोघांनीही त्यांना जीव लावला. त्यांना थेट लग्नाचे आमिष दाखवले. आई-वडिलांवर नाराज असलेल्या दोघेही बहिणींनी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालविण्याचा विचार केला. शुक्रवारी (ता. २७) घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहिली आणि थेट बस पकडून अहमदाबाद शहर गाठले. तेथे प्रियकर त्यांची वाट पाहत उभे होते. हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार पोलिसांमुळे टळला अनर्थ मुलींच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांना लगेच तांत्रिक तपास करण्यास सांगितले. पीएसआय चव्हाण यांनी मुलींचा लॅपटॉप ताब्यात घेतला. लॅपटॉपमधून इंस्टाग्राम प्रियकराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले तर बसने अहमदाबाद पोहोचताच नागपूर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. अशाप्रकारे यशोधरानगर पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fX4yng
Read More