Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, April 6, 2020

अरे व्वा! सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले आणखी पाच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचीवेल्ली एक्‍सप्रेसमधून प्रवास केलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटीव्ह आहेत. रुग्णालयाने पाठवलेल्या 63 पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नव्याने एकही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. 

जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱ्यांवर 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 वाहने जप्त करण्यात आली आहेत. व्हॉट्‌सऍप आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे संदेश कोणाही प्रसारीत करू नयेत, अशा प्रकारे संदेश प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडॉऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अनेक मजूर, कामगार, बेघर यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती. या सर्वांच्या जेवणाची व निवासाची सोय व्हावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने 15 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये सुमारे साडे पाचशे मजूर, बेघर यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे; पण अडकून पडल्यामुळे यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यांचा हा मानसिक ताण कमी करण्यासाठी या लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत महिला व बाल विकास अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या 6 सामुपदेशकांनी 48 व्यक्तींचे सामुपदेशन केले आहे. या सामुपदेशनामध्ये वैयक्तीक संवाद साधून कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्याचे उपाय, घ्यावयाची काळजी, घरच्यांची वाटणारी चिंता, सकारात्मक वेळ कसा घालवावा, स्वच्छतेबाबतच्या सवयी, मास्क, साबण, हॅन्डवॉशचा वापर, वाचन करणे या विषयी सामुपदेशन करण्यात आले. सामुपदेशन करण्यात आलेल्या सर्वांची मानसिक स्थिती सध्या चांगली आहे. ज्यांना गरज भासत आहे, अशा लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. सामुपदेशनासाठी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

22 व्यक्‍ती विलगिकरण कक्षात 
विलगीकरण कक्षामध्ये सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. 337 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. अलगीकरणाचा कालावधी संपवलेल्या व्यक्तींची संख्या 80 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2010 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे व्वा! सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले आणखी पाच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचीवेल्ली एक्‍सप्रेसमधून प्रवास केलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटीव्ह आहेत. रुग्णालयाने पाठवलेल्या 63 पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नव्याने एकही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही.  जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱ्यांवर 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 वाहने जप्त करण्यात आली आहेत. व्हॉट्‌सऍप आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे संदेश कोणाही प्रसारीत करू नयेत, अशा प्रकारे संदेश प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडॉऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अनेक मजूर, कामगार, बेघर यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती. या सर्वांच्या जेवणाची व निवासाची सोय व्हावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने 15 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये सुमारे साडे पाचशे मजूर, बेघर यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे; पण अडकून पडल्यामुळे यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यांचा हा मानसिक ताण कमी करण्यासाठी या लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत महिला व बाल विकास अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या 6 सामुपदेशकांनी 48 व्यक्तींचे सामुपदेशन केले आहे. या सामुपदेशनामध्ये वैयक्तीक संवाद साधून कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्याचे उपाय, घ्यावयाची काळजी, घरच्यांची वाटणारी चिंता, सकारात्मक वेळ कसा घालवावा, स्वच्छतेबाबतच्या सवयी, मास्क, साबण, हॅन्डवॉशचा वापर, वाचन करणे या विषयी सामुपदेशन करण्यात आले. सामुपदेशन करण्यात आलेल्या सर्वांची मानसिक स्थिती सध्या चांगली आहे. ज्यांना गरज भासत आहे, अशा लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. सामुपदेशनासाठी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  22 व्यक्‍ती विलगिकरण कक्षात  विलगीकरण कक्षामध्ये सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. 337 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. अलगीकरणाचा कालावधी संपवलेल्या व्यक्तींची संख्या 80 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2010 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bXAXqE
Read More
Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे - डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्जिकल मास्क आणि वैद्यकीय साहित्याची गरज आहे. अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्थांसह दानशूर व्यक्तींनी साहित्य स्वरूपात मदत करावी. मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action  या संकेतस्थळावरूनही मदत करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.सामाजिक संस्था व विविध कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- ९५ मास्क, सॅनिटायझर, गॉगल, गम बूट, सोडिअम हायपोक्‍लोराईड पाच टक्के द्रावण, फेस शील्ड, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन सिलिंडर, पल्स ऑक्‍सिमीटर यासह वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागाला गरज असल्याने पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील दानशूरांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डॉ. संजय देशमुख (मोबाइल क्र. ९४२२०३३४३९), डॉ. नंदा ढवळे (९८२२४२८५६०), गौरी पिसे (९८९०४०८९८७), गिरीश कुऱ्हाडे (७७९८९८११९९) यांच्याशी संपर्क साधता येईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे - डॉ. दीपक म्हैसेकर पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्जिकल मास्क आणि वैद्यकीय साहित्याची गरज आहे. अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्थांसह दानशूर व्यक्तींनी साहित्य स्वरूपात मदत करावी. मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action  या संकेतस्थळावरूनही मदत करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.सामाजिक संस्था व विविध कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- ९५ मास्क, सॅनिटायझर, गॉगल, गम बूट, सोडिअम हायपोक्‍लोराईड पाच टक्के द्रावण, फेस शील्ड, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन सिलिंडर, पल्स ऑक्‍सिमीटर यासह वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागाला गरज असल्याने पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील दानशूरांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डॉ. संजय देशमुख (मोबाइल क्र. ९४२२०३३४३९), डॉ. नंदा ढवळे (९८२२४२८५६०), गौरी पिसे (९८९०४०८९८७), गिरीश कुऱ्हाडे (७७९८९८११९९) यांच्याशी संपर्क साधता येईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e3rIXN
Read More
स्वयंसेवकांकडून नियम धाब्यावर, मग पोलिसांचा इंगा

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात तब्बल 122 स्वयंसेवक आणि 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत सामावून घेण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्डे जप्त करण्याची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दुचाकी बंदी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आणि इतर लोकांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकारातून येथील पालिका प्रशासनाने 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करून परवानगी दिली आहे. यात तब्बल 122 जणांना स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने कोणत्या निकषाने ही यादी निश्‍चित केली याची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केली आहे. 

शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्ड जप्तीची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले. 
तालुक्‍यातील प्रत्येक गावात स्वयंसेवक नियुक्त करून त्यांनी गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. संबंधित स्वयंसेवकांना कार्ड वितरणाची जबाबदारी त्या त्या स्थानिक प्रशासन प्रमुखांकडे सोपविली होती. तहसीलदारांकडून ग्रामीण भागात फक्त सात ते आठ जणांना स्वयंसेवक म्हणून कार्डे दिली आहेत; मात्र पालिका क्षेत्रात तब्बल 212 दुचाकींना अशा प्रकारे कार्ड वितरीत केल्याने पोलिस प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

शहरातील दुचाकी वाहतूक कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना अशा प्रकारे एकाच वेळी जर 212 गाड्या पालिकेच्या परवानगीने शहरात फिरू लागल्या तर लॉकडाउनला अर्थ काय राहणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून पोलिसांनी मागितलेल्या माहितीनंतर स्वयंसेवक कार्ड देण्याचे थांबविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. तसेच दिलेल्या 212 कार्डमध्ये तब्बल 122 स्वयंसेवक संपूर्ण शहरात नियुक्त केले आहेत. यामुळे त्यांची माहिती पोलिस यंत्रणेने घेतली आहे.

या सर्व स्वयंसेवकांची यादी त्या त्या प्रभागात प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडता या स्वयंसेवकांना घरातील जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या सर्व जीवनावश्‍यक वस्तू घरपोच आणून द्याव्यात अगर व्यवस्था करून द्यावी, असेही पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. 

परवानगीचा गैरवापर 
पालिका प्रशासनाकडून काही चारचाकींना परवानगी दिली आहे. ही परवानगी चारचाकींना असताना दुचाकी घेऊन अनेक व्यक्ती शहरात बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यांची कार्डे ताब्यात घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांचीही जबाबदारी त्या त्या प्रभागात राहून जनतेची कामे करण्याची आहेत. ही कामे न करता वैयक्तिक कामासाठी स्वयंसेवक फिरताना दिसून आल्यास त्यांचीही कार्ड जमा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वयंसेवकांकडून नियम धाब्यावर, मग पोलिसांचा इंगा मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात तब्बल 122 स्वयंसेवक आणि 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत सामावून घेण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्डे जप्त करण्याची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दुचाकी बंदी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आणि इतर लोकांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकारातून येथील पालिका प्रशासनाने 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करून परवानगी दिली आहे. यात तब्बल 122 जणांना स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने कोणत्या निकषाने ही यादी निश्‍चित केली याची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केली आहे.  शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्ड जप्तीची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  तालुक्‍यातील प्रत्येक गावात स्वयंसेवक नियुक्त करून त्यांनी गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. संबंधित स्वयंसेवकांना कार्ड वितरणाची जबाबदारी त्या त्या स्थानिक प्रशासन प्रमुखांकडे सोपविली होती. तहसीलदारांकडून ग्रामीण भागात फक्त सात ते आठ जणांना स्वयंसेवक म्हणून कार्डे दिली आहेत; मात्र पालिका क्षेत्रात तब्बल 212 दुचाकींना अशा प्रकारे कार्ड वितरीत केल्याने पोलिस प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत आहे.  शहरातील दुचाकी वाहतूक कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना अशा प्रकारे एकाच वेळी जर 212 गाड्या पालिकेच्या परवानगीने शहरात फिरू लागल्या तर लॉकडाउनला अर्थ काय राहणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून पोलिसांनी मागितलेल्या माहितीनंतर स्वयंसेवक कार्ड देण्याचे थांबविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. तसेच दिलेल्या 212 कार्डमध्ये तब्बल 122 स्वयंसेवक संपूर्ण शहरात नियुक्त केले आहेत. यामुळे त्यांची माहिती पोलिस यंत्रणेने घेतली आहे. या सर्व स्वयंसेवकांची यादी त्या त्या प्रभागात प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडता या स्वयंसेवकांना घरातील जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या सर्व जीवनावश्‍यक वस्तू घरपोच आणून द्याव्यात अगर व्यवस्था करून द्यावी, असेही पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.  परवानगीचा गैरवापर  पालिका प्रशासनाकडून काही चारचाकींना परवानगी दिली आहे. ही परवानगी चारचाकींना असताना दुचाकी घेऊन अनेक व्यक्ती शहरात बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यांची कार्डे ताब्यात घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांचीही जबाबदारी त्या त्या प्रभागात राहून जनतेची कामे करण्याची आहेत. ही कामे न करता वैयक्तिक कामासाठी स्वयंसेवक फिरताना दिसून आल्यास त्यांचीही कार्ड जमा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34gUNup
Read More
सलाम परिचारिकांनो अन्‌ दायांनों!

सलाम! 
सलाम आहे परिचारिकांनो अन्‌ दायांनो तुम्हाला. 
आमच्या श्वासांना अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तुम्हाला अन्‌ वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सलाम. 

आमच्या जीवनात वैद्यकांना, डॉक्‍टरांना महत्त्व देत आलो आहोत. त्यांच्यावर विश्वास ठेवून श्वास घेत आलो आहोत. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आमच्या मनात आहेच, पण त्यांच्या आसपास असणाऱ्या, सतत लगबगीने वावरणाऱ्या, कामात तत्पर असलेल्या परिचारिकांनो, नर्सेसनों आपली दखल आम्ही अभावानेच घेत आलो आहोत. हो, आम्हाला फ्लोरेन्स नाइटिंगल आठवते. काळोख्या रात्री दिवा घेऊन सैनिकांच्या तळावर हिंडणारी, जखमी जवानांना मलमपट्टी करणारी फ्लोरेन्स नाइटिंगल आमच्या कहाण्यांची नायिका असते. क्वचित अटलबिहारी वाजपेयींना भेटलेली ‘सिस्टर टोपो’ही आठवते आम्हाला. पण त्यापलिकडे आपली दखल घ्यावी असे आलेच नव्हते मनी. पण या काळात जाणवतेय तुमची समाजसेवा अमूल्य आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सलाम आहे तुम्हा सर्वांना. सध्या सर्वच देशांपुढे कोरोनाचे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्‍टरांच्या बरोबरीने परिचारिकांनो आणि दायांनो तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. तुम्हीही कुणाची तरी मुलगी आहात, बहीण आहात, पत्नी आहात, आई आहात. तुम्हाला असेलच तुमच्या कुटुंबाची काळजी. पण तुम्हा सर्वांचे कुटुंब घराच्या चार भिंतींच्या पलीकडे मोठे झाले आहे. या मोठ्या समाजकुटुंबातील मुलाला, भावाला, पित्याला, आईला, वहिनीला, बहिणीला कोरोनाच्या बाधेपासून बाहेर काढायला आपल्या मदतीची गरज अधिक आहे हे जाणून तुम्ही गेले काही दिवस धडपडत आहात. परिचारिकांनो अन्‌ दायांनो, तुम्ही आपला जीव धोक्‍यात घालून रुग्णालयात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहात. जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे सगळे जण उभे आहात. तुमच्यातीलच एकीला सेवा करता करता संसर्गाने गाठले. तिने योग्य ते उपचार घेत स्वतःला पूर्ण बरे केले आणि पुन्हा सेवेसाठी ती उभी राहिली. ही ताकद कुठून आणता तुम्ही बायांनो? 

जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोनासारख्या दुर्धर आजाराला नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे वैद्यकीय क्षेत्रातील सगळेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. कोरोनाचा कहर झाल्याने नागरिकांमध्ये जागरूकता वाढते आहे. रुग्णसेवेचे महत्व कळू लागले आहे. डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णालय सेवक, आरोग्यसेविका, रुग्णवाहिकांचे चालक, स्वच्छताकर्मी, आरोग्यसेवेशी संबंधित प्रत्येकजणच आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि जीवन वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहात, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 

कोरोना थैमान घालत असतानाही खंबीरपणे कार्यरत असणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘परिचारिका आणि दायींना आधार’ अशी ठेवण्यात आली आहे. 

खरे सांगू, जेव्हा भय दाटून येते मनात, तेव्हा लगेच आठवतात आपल्यासारखी भक्कम माणसे या ‘भयंकरा’शी लढत असलेली आणि मग कोरोनाचे भय राहत नाही. उलट वाढतो तो कोरोनाला पुरून उरण्याचा विश्वास! म्हणूनच पुन्हा एकदा सलाम! 
- सकाळ माध्यम समूह

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सलाम परिचारिकांनो अन्‌ दायांनों! सलाम!  सलाम आहे परिचारिकांनो अन्‌ दायांनो तुम्हाला.  आमच्या श्वासांना अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तुम्हाला अन्‌ वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सलाम.  आमच्या जीवनात वैद्यकांना, डॉक्‍टरांना महत्त्व देत आलो आहोत. त्यांच्यावर विश्वास ठेवून श्वास घेत आलो आहोत. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आमच्या मनात आहेच, पण त्यांच्या आसपास असणाऱ्या, सतत लगबगीने वावरणाऱ्या, कामात तत्पर असलेल्या परिचारिकांनो, नर्सेसनों आपली दखल आम्ही अभावानेच घेत आलो आहोत. हो, आम्हाला फ्लोरेन्स नाइटिंगल आठवते. काळोख्या रात्री दिवा घेऊन सैनिकांच्या तळावर हिंडणारी, जखमी जवानांना मलमपट्टी करणारी फ्लोरेन्स नाइटिंगल आमच्या कहाण्यांची नायिका असते. क्वचित अटलबिहारी वाजपेयींना भेटलेली ‘सिस्टर टोपो’ही आठवते आम्हाला. पण त्यापलिकडे आपली दखल घ्यावी असे आलेच नव्हते मनी. पण या काळात जाणवतेय तुमची समाजसेवा अमूल्य आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सलाम आहे तुम्हा सर्वांना. सध्या सर्वच देशांपुढे कोरोनाचे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्‍टरांच्या बरोबरीने परिचारिकांनो आणि दायांनो तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. तुम्हीही कुणाची तरी मुलगी आहात, बहीण आहात, पत्नी आहात, आई आहात. तुम्हाला असेलच तुमच्या कुटुंबाची काळजी. पण तुम्हा सर्वांचे कुटुंब घराच्या चार भिंतींच्या पलीकडे मोठे झाले आहे. या मोठ्या समाजकुटुंबातील मुलाला, भावाला, पित्याला, आईला, वहिनीला, बहिणीला कोरोनाच्या बाधेपासून बाहेर काढायला आपल्या मदतीची गरज अधिक आहे हे जाणून तुम्ही गेले काही दिवस धडपडत आहात. परिचारिकांनो अन्‌ दायांनो, तुम्ही आपला जीव धोक्‍यात घालून रुग्णालयात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहात. जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे सगळे जण उभे आहात. तुमच्यातीलच एकीला सेवा करता करता संसर्गाने गाठले. तिने योग्य ते उपचार घेत स्वतःला पूर्ण बरे केले आणि पुन्हा सेवेसाठी ती उभी राहिली. ही ताकद कुठून आणता तुम्ही बायांनो?  जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोनासारख्या दुर्धर आजाराला नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे वैद्यकीय क्षेत्रातील सगळेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. कोरोनाचा कहर झाल्याने नागरिकांमध्ये जागरूकता वाढते आहे. रुग्णसेवेचे महत्व कळू लागले आहे. डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णालय सेवक, आरोग्यसेविका, रुग्णवाहिकांचे चालक, स्वच्छताकर्मी, आरोग्यसेवेशी संबंधित प्रत्येकजणच आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि जीवन वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहात, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही सदैव नतमस्तक आहोत.  कोरोना थैमान घालत असतानाही खंबीरपणे कार्यरत असणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘परिचारिका आणि दायींना आधार’ अशी ठेवण्यात आली आहे.  खरे सांगू, जेव्हा भय दाटून येते मनात, तेव्हा लगेच आठवतात आपल्यासारखी भक्कम माणसे या ‘भयंकरा’शी लढत असलेली आणि मग कोरोनाचे भय राहत नाही. उलट वाढतो तो कोरोनाला पुरून उरण्याचा विश्वास! म्हणूनच पुन्हा एकदा सलाम!  - सकाळ माध्यम समूह News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39OV4Gj
Read More
‘प्राण’ उपकरण ठरेल व्हेंटिलेटरला पर्याय!

औरंगाबाद - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, विविध उद्योजक सकारात्मक भूमिका बजावण्यास पुढे येत आहेत. देशातील लाइफ सपोर्ट डिव्हाईसची कमतरता लक्षात घेऊन येथील ख्यातनाम उद्योजक राम भोगले यांच्या संकल्पनेतून ग्राइंडमास्टर कंपनीचे संचालक मिलिंद केळकर यांनी आपल्या कारखान्यात ब्रिदिंग असिस्टंट ‘प्राण’ हे उपकरण तयार केले आहे. 

हेही वाचा- धक्कादायक घाटीतील ब्रदरला कोरोनाची लागण

अंबू बॅगची स्वयंचलित आवृत्ती
प्राण हे स्वदेशी व्हेंटिलेटर असून अंबू बॅगची (बॅग व्हॉल्व्ह मास्क व्हेंटिलेटर) स्वयंचलित आवृत्ती आहे. या उपकरणाची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे त्यांनी सांगितले. हे ब्रिदिंग असिस्टंट जरी व्हेंटिलेटरसारखे अद्ययावत नसले तरी फक्त श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी हे उपकरण फायद्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ व अद्ययावत वैद्यकीय सेवांचा अभाव असतो. तिथे हे उपकरण वापरण्यास सोपे आहे. पूर्वी रुग्णांना कृत्रिम श्वसन देण्यासाठी अंबू बॅगचा वापर केला जायचा. मात्र, ते हाताळण्यासाठी सहायकाची गरज लागत असे. कोरोना रुग्णांचे विलगीकरण करतात. तिथे सहायक किंवा कुटुंबातील व्यक्ती मदत करू शकत नाही. मात्र, या संकल्पनेत अंबू बॅगचा वापर करत स्वयंचलित उपकरण केल्याने रुग्णाला जेवढा प्राणवायू गरजेचा आहे, तशी सेटिंग केल्यास सहायकाची गरज भासणार नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कमतरता पूर्ण करेल
सध्या जगभरात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची रूग्णसंख्या एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचेही प्रमाण वाढलेले आहे. परिणामी व्हेंटीलेटरची मागणी अचानक वाढलेली आहे. तथापि, उद्योग बंद असल्याने तसेच अशा काळात एकाचवेळी हजारोंच्या संख्येने व्हेंटीलेटर तयार करणे सध्यातरी शक्य नाही.  या पार्श्वभूमीवर ‘प्राण’ ब्रिदिंग असिस्टंट नक्कीच वैद्यकीय उपकरणांची कमतरता पूर्ण करेल, असा विश्‍वासही श्री. भोगले यांनी व्यक्त केला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘प्राण’ उपकरण ठरेल व्हेंटिलेटरला पर्याय! औरंगाबाद - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, विविध उद्योजक सकारात्मक भूमिका बजावण्यास पुढे येत आहेत. देशातील लाइफ सपोर्ट डिव्हाईसची कमतरता लक्षात घेऊन येथील ख्यातनाम उद्योजक राम भोगले यांच्या संकल्पनेतून ग्राइंडमास्टर कंपनीचे संचालक मिलिंद केळकर यांनी आपल्या कारखान्यात ब्रिदिंग असिस्टंट ‘प्राण’ हे उपकरण तयार केले आहे.  हेही वाचा- धक्कादायक घाटीतील ब्रदरला कोरोनाची लागण अंबू बॅगची स्वयंचलित आवृत्ती प्राण हे स्वदेशी व्हेंटिलेटर असून अंबू बॅगची (बॅग व्हॉल्व्ह मास्क व्हेंटिलेटर) स्वयंचलित आवृत्ती आहे. या उपकरणाची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे त्यांनी सांगितले. हे ब्रिदिंग असिस्टंट जरी व्हेंटिलेटरसारखे अद्ययावत नसले तरी फक्त श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी हे उपकरण फायद्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ व अद्ययावत वैद्यकीय सेवांचा अभाव असतो. तिथे हे उपकरण वापरण्यास सोपे आहे. पूर्वी रुग्णांना कृत्रिम श्वसन देण्यासाठी अंबू बॅगचा वापर केला जायचा. मात्र, ते हाताळण्यासाठी सहायकाची गरज लागत असे. कोरोना रुग्णांचे विलगीकरण करतात. तिथे सहायक किंवा कुटुंबातील व्यक्ती मदत करू शकत नाही. मात्र, या संकल्पनेत अंबू बॅगचा वापर करत स्वयंचलित उपकरण केल्याने रुग्णाला जेवढा प्राणवायू गरजेचा आहे, तशी सेटिंग केल्यास सहायकाची गरज भासणार नाही.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा कमतरता पूर्ण करेल सध्या जगभरात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची रूग्णसंख्या एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचेही प्रमाण वाढलेले आहे. परिणामी व्हेंटीलेटरची मागणी अचानक वाढलेली आहे. तथापि, उद्योग बंद असल्याने तसेच अशा काळात एकाचवेळी हजारोंच्या संख्येने व्हेंटीलेटर तयार करणे सध्यातरी शक्य नाही.  या पार्श्वभूमीवर ‘प्राण’ ब्रिदिंग असिस्टंट नक्कीच वैद्यकीय उपकरणांची कमतरता पूर्ण करेल, असा विश्‍वासही श्री. भोगले यांनी व्यक्त केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RhSty3
Read More
राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या नियोजनासाठी समिती

पुणे - कोरोनामुळे राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांसह ‘सीईटी’चे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरू व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक आहेत, याचा आढावा सामंत यांनी घेतला.  

सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठ, महाविद्यालय आणि ‘सीईटी’ सेलने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्या रद्द होणार नाहीत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शैक्षणिक वर्ष किमान दीड महिना पुढे ढकलले जाणार आहे. नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन केली असून, यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समितीत समावेश आहे.’’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या नियोजनासाठी समिती पुणे - कोरोनामुळे राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांसह ‘सीईटी’चे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरू व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक आहेत, याचा आढावा सामंत यांनी घेतला.   सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठ, महाविद्यालय आणि ‘सीईटी’ सेलने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्या रद्द होणार नाहीत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शैक्षणिक वर्ष किमान दीड महिना पुढे ढकलले जाणार आहे. नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन केली असून, यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समितीत समावेश आहे.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RhiuxE
Read More
अनुभव सातासमुद्रापारचे... : नव्या सुलतानसाहेबांचे स्वागतही राहिले!

ओमान सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय पंधरा मार्चपासून लागू केला. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली. 

ओमानचे सुलतान काबूस बिन साईद यांचे १० जानेवारीला निधन झाले आणि देशातील सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. पुढील चाळीस दिवस सुतक. नव्या सुलतानसाहेबांनी संपूर्ण देशाचा क्रीडा दिन चार मार्चला साजरा करायचा आदेश काढला. सगळीकडे उत्साही वातावरण होते आणि अचानक धाडकन फतवा आला, क्रीडा दिन रहीत. तेव्हा पहिल्यांदा कोरोनाची तीव्रता लक्षात येऊ लागली. आता सगळ्या अरब देशांनी शाळा, महाविद्यालये, थिएटर, मॉल बंद केली आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान मुले शाळेत कमालीची काळजी घेत होती. सकाळी असेम्ब्लीमध्ये कोरोना काय आहे, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे हे अरबी आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून मुले स्टेजवर सांगत. आठवीच्या वर्गात तर वर्गातल्या वीस मुलांनी पैसे जमा करून सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशच्या बाटल्या आणून वर्गात एका कोपऱ्यात ठेवून दिल्या. कुणीही न सांगता. एक तास संपून दुसरा तास सुरू होताना, शिक्षकांची जी ये जा होते, तेवढ्यात वर्ग शिस्तीत हाताला सॅनिटायझर लावे. दोन-तीन तासांनंतर सरफेस क्लिनिंग म्हणून डेस्क, खुर्ची यावरही सॅनिटायझरचे दोनचार थेंब घालून, टिश्यू पेपरने पुसापुशी करत! मुलांच्या या उत्स्फूर्त स्वच्छतेचे कौतुक वाटत होते. मुले आपल्यापेक्षा पुढे असतात, ते अशा प्रसंगी कळते. 

ओमान हा गल्फमध्ये सगळ्यात जास्त काळ धीर टिकवून ठेवणारा, आरोग्य सुविधा देणारा छोटासा देश. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली. मुस्लिम हा राष्ट्रीय धर्म असूनही, कोणताही आव न आणता योग्य ती पावले उचलली. इथले विशेष म्हणजे, सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन करणे हा इथला शिरस्ता आहे. अशावेळी एक हुकमी राजसत्ता बरी वाटते. 

आम्ही अंदाज घेऊन आधीच ऑनलाइन क्लाससाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा मात्र सगळ्यांनाच ताण आला. मग स्वत:च्या आवाजात लेसन रेकॉर्ड करण्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टी स्वत: करून त्याचे शुटिंग करण्यापर्यंत या सगळ्याचा आवाका वाढत गेला. आमच्या शिकण्या शिकवण्याच्या संकल्पना नव्या नव्या होऊ लागल्या. जे वेळेअभावी प्रत्यक्ष करता येत नव्हते, ते आता ऑनलाइन क्लासमध्ये पाठवता येऊ लागले आहे. पाठ्यपुस्तकाबाहेर जाऊन शिकवणे होऊ लागले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनुभव सातासमुद्रापारचे... : नव्या सुलतानसाहेबांचे स्वागतही राहिले! ओमान सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय पंधरा मार्चपासून लागू केला. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली.  ओमानचे सुलतान काबूस बिन साईद यांचे १० जानेवारीला निधन झाले आणि देशातील सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. पुढील चाळीस दिवस सुतक. नव्या सुलतानसाहेबांनी संपूर्ण देशाचा क्रीडा दिन चार मार्चला साजरा करायचा आदेश काढला. सगळीकडे उत्साही वातावरण होते आणि अचानक धाडकन फतवा आला, क्रीडा दिन रहीत. तेव्हा पहिल्यांदा कोरोनाची तीव्रता लक्षात येऊ लागली. आता सगळ्या अरब देशांनी शाळा, महाविद्यालये, थिएटर, मॉल बंद केली आहेत. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दरम्यान मुले शाळेत कमालीची काळजी घेत होती. सकाळी असेम्ब्लीमध्ये कोरोना काय आहे, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे हे अरबी आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून मुले स्टेजवर सांगत. आठवीच्या वर्गात तर वर्गातल्या वीस मुलांनी पैसे जमा करून सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशच्या बाटल्या आणून वर्गात एका कोपऱ्यात ठेवून दिल्या. कुणीही न सांगता. एक तास संपून दुसरा तास सुरू होताना, शिक्षकांची जी ये जा होते, तेवढ्यात वर्ग शिस्तीत हाताला सॅनिटायझर लावे. दोन-तीन तासांनंतर सरफेस क्लिनिंग म्हणून डेस्क, खुर्ची यावरही सॅनिटायझरचे दोनचार थेंब घालून, टिश्यू पेपरने पुसापुशी करत! मुलांच्या या उत्स्फूर्त स्वच्छतेचे कौतुक वाटत होते. मुले आपल्यापेक्षा पुढे असतात, ते अशा प्रसंगी कळते.  ओमान हा गल्फमध्ये सगळ्यात जास्त काळ धीर टिकवून ठेवणारा, आरोग्य सुविधा देणारा छोटासा देश. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली. मुस्लिम हा राष्ट्रीय धर्म असूनही, कोणताही आव न आणता योग्य ती पावले उचलली. इथले विशेष म्हणजे, सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन करणे हा इथला शिरस्ता आहे. अशावेळी एक हुकमी राजसत्ता बरी वाटते.  आम्ही अंदाज घेऊन आधीच ऑनलाइन क्लाससाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा मात्र सगळ्यांनाच ताण आला. मग स्वत:च्या आवाजात लेसन रेकॉर्ड करण्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टी स्वत: करून त्याचे शुटिंग करण्यापर्यंत या सगळ्याचा आवाका वाढत गेला. आमच्या शिकण्या शिकवण्याच्या संकल्पना नव्या नव्या होऊ लागल्या. जे वेळेअभावी प्रत्यक्ष करता येत नव्हते, ते आता ऑनलाइन क्लासमध्ये पाठवता येऊ लागले आहे. पाठ्यपुस्तकाबाहेर जाऊन शिकवणे होऊ लागले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xPtQlr
Read More

Sunday, April 5, 2020

अब जानवरों में फैलेगा कोरोना? न्यूयॉर्क के चिड़ियाघर की बाघिन संक्रमित https://ift.tt/2Xc65ic
रांची: अपार्टमेंट में 4 चीनी नागरिकों के मिलने से हड़कंप, नहीं मिले कोरोना के लक्षण https://ift.tt/39LX6Xm
तबलीगी जमात मामले के बाद एक्शन में नेपाल पुलिस, मस्जिदों में छापेमारी https://ift.tt/2XiZEKl
क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्या असतील, तर त्याचे बिल तातडीने भरा

पुणे - क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्या असतील, तर त्याचे बिल तातडीने भरा. या बिलाचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची मुभा दिली असली, तरी त्यावर व्याज मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे तीन हप्ते भरले नाही, तर तुम्हाला 36 ते 42 टक्के व्याज भरावे लागेल. एक लाख रुपयांचे बिल झाले, तर सुमारे पंधरा हजार रुपये जादा भरावे लागण्याची शक्‍यता आहे. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे बॅंकांनी गृह, वाहन आणि अन्य कर्जांचे हप्ते भरण्यास तीन महिने मुभा दिली परंतु, त्यावर व्याज सुरू राहणार आहे. म्हणून बॅंक तज्ज्ञही शक्‍य असल्यास तीन महिने हप्ते भरण्याचा सल्ला देत आहेत. कारण हप्ते भरले नाही, तर व्याजासह अतिरिक्त हप्ते ग्राहकांना भरावा लागणार आहेत. क्रेडिट कार्डसाठी देखील हाच नियम लागू आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डची बिले चुकती करण्याचा सल्ला बॅंक अधिकारी देत आहेत. 

ग्राहकांनी कर्ज घेतले आणि त्याचे हप्ते वेळेवर भरले नाही, तर सिबिल रेकॉर्ड खराब होण्याची शक्‍यता असते. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तीन महिने कर्जाचे हप्ते भरले नाही, तर त्याचा सिबिल रेकॉर्डवर परिणाम होणार नाही. परंतु, या तीन महिन्यांचे हप्ते भरले नाही, तर व्याज मात्र माफ होणार नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसू शकतो. क्रेडिट कार्ड हे खिशात पैसे नसतील, तर उपयोगी पडते. परंतु त्याची परतफेड वेळेवर करावी लागते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्या असतील, तर त्याचे बिल तातडीने भरा पुणे - क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्या असतील, तर त्याचे बिल तातडीने भरा. या बिलाचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची मुभा दिली असली, तरी त्यावर व्याज मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे तीन हप्ते भरले नाही, तर तुम्हाला 36 ते 42 टक्के व्याज भरावे लागेल. एक लाख रुपयांचे बिल झाले, तर सुमारे पंधरा हजार रुपये जादा भरावे लागण्याची शक्‍यता आहे.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाऊनमुळे बॅंकांनी गृह, वाहन आणि अन्य कर्जांचे हप्ते भरण्यास तीन महिने मुभा दिली परंतु, त्यावर व्याज सुरू राहणार आहे. म्हणून बॅंक तज्ज्ञही शक्‍य असल्यास तीन महिने हप्ते भरण्याचा सल्ला देत आहेत. कारण हप्ते भरले नाही, तर व्याजासह अतिरिक्त हप्ते ग्राहकांना भरावा लागणार आहेत. क्रेडिट कार्डसाठी देखील हाच नियम लागू आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डची बिले चुकती करण्याचा सल्ला बॅंक अधिकारी देत आहेत.  ग्राहकांनी कर्ज घेतले आणि त्याचे हप्ते वेळेवर भरले नाही, तर सिबिल रेकॉर्ड खराब होण्याची शक्‍यता असते. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तीन महिने कर्जाचे हप्ते भरले नाही, तर त्याचा सिबिल रेकॉर्डवर परिणाम होणार नाही. परंतु, या तीन महिन्यांचे हप्ते भरले नाही, तर व्याज मात्र माफ होणार नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसू शकतो. क्रेडिट कार्ड हे खिशात पैसे नसतील, तर उपयोगी पडते. परंतु त्याची परतफेड वेळेवर करावी लागते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wm2Yt2
Read More
पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध 

मार्केट यार्ड : शहरात रविवारी गुलटेकडी मार्केट यार्ड मुख्य बाजारासह उपबाजारात एकूण 854 गाड्यांची आवक झाली. या सर्व गाड्यांमधून 17 हजार 30 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे शहराला पुरेल इतका भाजीपाला सध्या उपलब्ध आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्केट यार्डातील मुख्य बाजारात 478, मोशी येथील उपबाजारात 213 गाड्या, मांजरी येथील उपबाजारात 160 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यात समितीला बऱ्यापैकी यश आले असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.तसेच अडत्यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन किमान महिनाभर मर्यादित शेतीमाल मागवावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 

बाजारात निर्जंतुकीकरणाची सुविधा 
बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी येथे निर्जंतुकीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वार क्रमांक चार याठिकाणी फवारणी यंत्र बसविले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध  मार्केट यार्ड : शहरात रविवारी गुलटेकडी मार्केट यार्ड मुख्य बाजारासह उपबाजारात एकूण 854 गाड्यांची आवक झाली. या सर्व गाड्यांमधून 17 हजार 30 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे शहराला पुरेल इतका भाजीपाला सध्या उपलब्ध आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मार्केट यार्डातील मुख्य बाजारात 478, मोशी येथील उपबाजारात 213 गाड्या, मांजरी येथील उपबाजारात 160 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यात समितीला बऱ्यापैकी यश आले असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.तसेच अडत्यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन किमान महिनाभर मर्यादित शेतीमाल मागवावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.  बाजारात निर्जंतुकीकरणाची सुविधा  बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी येथे निर्जंतुकीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वार क्रमांक चार याठिकाणी फवारणी यंत्र बसविले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UJfV9q
Read More
कोरोना : वाढदिवसादिवशी भाजप आमदाराकडून धान्याचं वाटप, गुन्हा दाखल