Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 7, 2020

BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

March 07, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने बॉक्स ऑफिस पर जबरदस्त ओपनिंग ली है। शुक्रवार को 17.50 करोड़ के कलेक्शन के साथ बागी 3 इस साल...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3', धमाकेदार ओपनिंग के साथ सफर शुरु- जानें कलेक्शन

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3', धमाकेदार ओपनिंग के साथ सफर शुरु- जानें कलेक्शन

March 07, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। टाइगर श्राफ, रितेश देशमुख और श्रद्धा कपूर स्टारर इस एक्शन इंटरटेनर को...
Read More
टाइगर की बागी 3 ने तोड़ा अजय देवगन की तानाजी का तगड़ा रिकॅार्ड, 2020 की बड़ी फिल्म!

टाइगर की बागी 3 ने तोड़ा अजय देवगन की तानाजी का तगड़ा रिकॅार्ड, 2020 की बड़ी फिल्म!

March 07, 2020 0 Comments
टाइगर श्रॉफ की फिल्म बागी 3 ने अपने रिलीज के साथ अजय देवगन की तानाजी को तगड़ा झटका दिया है। एक्शन से लकदग बागी 3 में टाइगर के साथ श्रद्धा कप...
Read More
बागी 3 Box office Prediction: टाइगर ने तोड़ा तानाजी का रिकॅार्ड, जोरदार कमाई, कोरोना का खतरा !

बागी 3 Box office Prediction: टाइगर ने तोड़ा तानाजी का रिकॅार्ड, जोरदार कमाई, कोरोना का खतरा !

March 07, 2020 0 Comments
होली से पहले टाइगर श्रॉफ ने अपने धमाकेदार वीकेंड की तैयारी कर रही है। बागी 3 अपने रिलीज के साथ धमाकेदार ओपनिंग कर रही है। ताजा रिपोर्ट के अन...
Read More
'सूर्यवंशी' के साथ बॉक्स ऑफिस पर आमिर खान से क्लैश करेंगे अक्षय कुमार!

'सूर्यवंशी' के साथ बॉक्स ऑफिस पर आमिर खान से क्लैश करेंगे अक्षय कुमार!

March 07, 2020 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म 'सूर्यवंशी' 24 मार्च 2020 को रिलीज होने वाली है। रोहित शेट्टी के निर्देशन में बनी इस फिल्म का बेसब्री से इंतजार...
Read More
BOX OFFICE: 2020 में रिलीज फ्लॉप बॉलीवुड फिल्मों की लंबी लिस्ट- सिर्फ 'तान्हाजी' हिट

BOX OFFICE: 2020 में रिलीज फ्लॉप बॉलीवुड फिल्मों की लंबी लिस्ट- सिर्फ 'तान्हाजी' हिट

March 07, 2020 0 Comments
साल 2020 बॉक्स ऑफिस के लिहाज से कुछ खास नहीं रहा। अजय देवगन की तान्हाजी की छोड़कर, इस साल रिलीज कोई भी बॉलीवुड फिल्म बॉक्स ऑफिस पर कमाल नहीं...
Read More
Day 4 बॉक्स ऑफिस: तापसी पन्नू स्टारर फिल्म 'थप्पड़' की औसत कमाई- हिट होना मुश्किल?

Day 4 बॉक्स ऑफिस: तापसी पन्नू स्टारर फिल्म 'थप्पड़' की औसत कमाई- हिट होना मुश्किल?

March 07, 2020 0 Comments
साल 2020 कंटेंट फिल्मों के लिए कुछ खास नहीं रहा है। दीपिका पादुकोण की छपाक, कंगना रनौत की पंगा, आयुष्मान खुराना की शुभ मंगल ज्यादा सावधान हो...
Read More
BOX OFFICE: आयुष्मान खुराना की 'शुभ मंगल ज्यादा सावधान'- 10 दिनों का जानें कलेक्शन

BOX OFFICE: आयुष्मान खुराना की 'शुभ मंगल ज्यादा सावधान'- 10 दिनों का जानें कलेक्शन

March 07, 2020 0 Comments
आयुष्मान खुराना- जितेन्द्र शर्मा स्टारर फिल्म 'शुभ मंगल ज्यादा सावधान' ने सिनेमाघरों में 10 दिन गुजार लिये हैं। फिल्म ने बॉक्स ऑफिस ...
Read More
Tanhaji Box Office Collection: 50 दिन में अजय देवगन ने तोड़ा सबसे बड़ा रिकॅार्ड, रिपोर्ट कार्ड

Tanhaji Box Office Collection: 50 दिन में अजय देवगन ने तोड़ा सबसे बड़ा रिकॅार्ड, रिपोर्ट कार्ड

March 07, 2020 0 Comments
 अजय देवगन जल्द रोहित शेट्टी की सूर्यवंशी में कैमियो करते दिखाई देंगे। ये इस साल अजय देवगन की दूसरी फिल्म होगी। हालांकि अपनी 100 वीं फिल्म त...
Read More
नोएडा: टिक-टॉक बनाने के लिए ACP के घर फायरिंग करने वाला शख्स गिरफ्तार https://ift.tt/2IpTj7b
फॅशन + : स्पेशल ब्रायडल कलेक्शन

उन्हाळा आणि लग्न हे कॉम्बिनेशन नवीन नाही. बदलत्या काळानुसार, फॅशन आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सीझन आणि लग्नासाठी नवनवीन कलेक्शन बाजारात येतात. उन्हाळ्याचा विचार करता लग्नासाठी खास कलेक्शन, मटेरिअल आणि रंग निवडणे कठीण होते. ग्राहकांची मागणी आणि आत्ताचा ट्रेंड लक्षात घेता पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ‘हस्तकला’ शोरूमने हटके कलेक्शन आणले आहे. नारायण पेठ, हडपसर, पिंपरी-चिंचवड येथील हस्तकला शोरूममध्ये उन्हाळ्यातील लग्नासाठी खास कोणते कलेक्शन आहे, याची माहिती यातून जाणून घेणार आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साडी -
सध्याचा ट्रेंड लक्षात घेता, नवीन जोडप्यांची मागणी ही डिझायनर कलेक्शनला असते. आत्ताच्या मुलींची बॉर्डर असलेल्या आणि डिझायनर साड्यांची मागणी असते. त्यामुळे मुलींची आवड आणि मागणी ही डिझायनरी एम्ब्रॉयडरी साडीसाठी असते. आधी जॉर्जेट आणि शिफॉन साड्यांची मागणी भरपूर होती. आता त्याची जागा आयात केलेल्या फॅब्रिक्सने घेतली आहे. त्यावर डिझाइन केलेल्या साड्या हस्तकलामध्ये उपलब्ध आहेत. घरातील मोठ्यांची मागणी मात्र अजूनही पारंपरिक पैठणीलाच आहे. त्यामध्येही अनेक पर्याय हस्तकलेमध्ये पाहायला मिळतात. साडीमध्ये गढवाल, कांजीवरम, महाराजा पैठणी, डिझायनर साडी, क्रेप सिल्क, ब्रॉकेट सिल्क असे भन्नाट कलेक्शन पाहायला मिळते. लग्नामध्ये आहेराला किंवा देण्याच्या साड्याही उपलब्ध आहेत. साड्यांमध्ये अनेकांची पसंती चमकदार लुकला असते. जरीचे काम असलेल्या पैठणींना ते प्राधान्य देतात. जास्त भरीवकाम नसलेली, साधी तरीही उठून दिसणारी साडीही अनेकांची स्टाइल आहेच. डिझायनर रितू कुमार स्टाइल असलेली अशी साडीही हस्तकलामध्ये उपलब्ध आहे.

घागरा - 
साड्याइतकीच घागऱ्याला पसंती आहे. त्यामध्ये सतत काहीतरी नवीन स्टाईल बाजारात येत असते. पैठणी बॉर्डर असलेल्या घागऱ्याची मागणी आणि पसंती आहे. बनारसमध्ये २५ वर्षांपूर्वी ‘वल्कलम’ साडीचा प्रकार होता. हाताने केलेले नक्षीकाम त्यावर असे. हे काम खूपच अवघड आहे. आता घागऱ्यामध्ये या वल्कलम साडीचा नवा प्रकार पाहायला मिळतो. घागऱ्याला असणाऱ्या प्लिट्स या वल्कलम फॅब्रिकने बनवून त्याचा घागरा तयार केला जातो. सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा प्रकार हस्तकलामध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण घागऱ्याला असणाऱ्या रंगापेक्षा वेगळ्या व्हायब्रंट रंगाची बॉर्डर असलेला घागराही या कलेक्शनमध्ये आहे. 

ड्रेस - 
ऐतिहासिक चित्रपटांमुळे ड्रेसची परिभाषा बदलते आहे. ड्रेस हा प्रकारच मुळात पारंपरिक आहे; पण त्यामध्येही आता इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळतात. ऐतिहासिक चित्रपटांतील काही ड्रेसपासून प्रेरणा घेत मुली लग्नासाठी त्या प्रकारची मागणी करीत आहेत. ‘बाजारीव मस्तानी’, ‘तान्हाजी’, ‘पद्मावत’ अशा काही सिनेमांत वापरल्या गेलेल्या रॉयल ड्रेसची पसंती भरपूर आहे. घागरा, घेर असलेला टॉप आणि त्यावर रॉयल लूक देणारे मोठे जॅकेट ही फॅशन आहे. डिझाइनने भरपूर असलेले हे ड्रेस फक्त भरीवच नाही, तर त्याला वापरण्यात आलेले ब्रॉकेड कापडही तितकेच उठून दिसणारे आहे. या ट्रेंडी स्टाइलचे ड्रेस हस्तकला तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 

रंग -
सध्याचा ट्रेंड पाहता लोक पारंपरिक रंगांपासून दूर जाताना दिसतात. नवे रंग ते ट्राय करतात. त्यामुळे लग्नात वापरले जाणारे पारंपरिक लाल, गुलाबी, केशरी अशा रंगांपेक्षा वेगळ्या रंगांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिच, एप्रिकोट (जर्दाळू रंग), राखाडी, मस्टर्ड, हिरवा, मिंट कलर अशा काही रंगांना मागणी आहे. अशा नवीन आणि अनोख्या रंगाच्या साड्या व घागरे हस्तकलामध्ये पाहायला मिळतात. लग्न समारंभ कोणत्या वेळी पार पडणार आहे, यावरही कपड्यांचे रंग निवडले जातात. त्यामुळे सकाळी लग्न असल्यास ग्राहकांची मागणी ही पेस्टल कलर (हलके रंग), गुलाबी, पिस्ता, निळा असे रंग वापरले जातात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फॅशन + : स्पेशल ब्रायडल कलेक्शन उन्हाळा आणि लग्न हे कॉम्बिनेशन नवीन नाही. बदलत्या काळानुसार, फॅशन आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सीझन आणि लग्नासाठी नवनवीन कलेक्शन बाजारात येतात. उन्हाळ्याचा विचार करता लग्नासाठी खास कलेक्शन, मटेरिअल आणि रंग निवडणे कठीण होते. ग्राहकांची मागणी आणि आत्ताचा ट्रेंड लक्षात घेता पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ‘हस्तकला’ शोरूमने हटके कलेक्शन आणले आहे. नारायण पेठ, हडपसर, पिंपरी-चिंचवड येथील हस्तकला शोरूममध्ये उन्हाळ्यातील लग्नासाठी खास कोणते कलेक्शन आहे, याची माहिती यातून जाणून घेणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साडी - सध्याचा ट्रेंड लक्षात घेता, नवीन जोडप्यांची मागणी ही डिझायनर कलेक्शनला असते. आत्ताच्या मुलींची बॉर्डर असलेल्या आणि डिझायनर साड्यांची मागणी असते. त्यामुळे मुलींची आवड आणि मागणी ही डिझायनरी एम्ब्रॉयडरी साडीसाठी असते. आधी जॉर्जेट आणि शिफॉन साड्यांची मागणी भरपूर होती. आता त्याची जागा आयात केलेल्या फॅब्रिक्सने घेतली आहे. त्यावर डिझाइन केलेल्या साड्या हस्तकलामध्ये उपलब्ध आहेत. घरातील मोठ्यांची मागणी मात्र अजूनही पारंपरिक पैठणीलाच आहे. त्यामध्येही अनेक पर्याय हस्तकलेमध्ये पाहायला मिळतात. साडीमध्ये गढवाल, कांजीवरम, महाराजा पैठणी, डिझायनर साडी, क्रेप सिल्क, ब्रॉकेट सिल्क असे भन्नाट कलेक्शन पाहायला मिळते. लग्नामध्ये आहेराला किंवा देण्याच्या साड्याही उपलब्ध आहेत. साड्यांमध्ये अनेकांची पसंती चमकदार लुकला असते. जरीचे काम असलेल्या पैठणींना ते प्राधान्य देतात. जास्त भरीवकाम नसलेली, साधी तरीही उठून दिसणारी साडीही अनेकांची स्टाइल आहेच. डिझायनर रितू कुमार स्टाइल असलेली अशी साडीही हस्तकलामध्ये उपलब्ध आहे. घागरा -  साड्याइतकीच घागऱ्याला पसंती आहे. त्यामध्ये सतत काहीतरी नवीन स्टाईल बाजारात येत असते. पैठणी बॉर्डर असलेल्या घागऱ्याची मागणी आणि पसंती आहे. बनारसमध्ये २५ वर्षांपूर्वी ‘वल्कलम’ साडीचा प्रकार होता. हाताने केलेले नक्षीकाम त्यावर असे. हे काम खूपच अवघड आहे. आता घागऱ्यामध्ये या वल्कलम साडीचा नवा प्रकार पाहायला मिळतो. घागऱ्याला असणाऱ्या प्लिट्स या वल्कलम फॅब्रिकने बनवून त्याचा घागरा तयार केला जातो. सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा प्रकार हस्तकलामध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण घागऱ्याला असणाऱ्या रंगापेक्षा वेगळ्या व्हायब्रंट रंगाची बॉर्डर असलेला घागराही या कलेक्शनमध्ये आहे.  ड्रेस -  ऐतिहासिक चित्रपटांमुळे ड्रेसची परिभाषा बदलते आहे. ड्रेस हा प्रकारच मुळात पारंपरिक आहे; पण त्यामध्येही आता इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळतात. ऐतिहासिक चित्रपटांतील काही ड्रेसपासून प्रेरणा घेत मुली लग्नासाठी त्या प्रकारची मागणी करीत आहेत. ‘बाजारीव मस्तानी’, ‘तान्हाजी’, ‘पद्मावत’ अशा काही सिनेमांत वापरल्या गेलेल्या रॉयल ड्रेसची पसंती भरपूर आहे. घागरा, घेर असलेला टॉप आणि त्यावर रॉयल लूक देणारे मोठे जॅकेट ही फॅशन आहे. डिझाइनने भरपूर असलेले हे ड्रेस फक्त भरीवच नाही, तर त्याला वापरण्यात आलेले ब्रॉकेड कापडही तितकेच उठून दिसणारे आहे. या ट्रेंडी स्टाइलचे ड्रेस हस्तकला तुमच्यासाठी घेऊन आले आहे.  रंग - सध्याचा ट्रेंड पाहता लोक पारंपरिक रंगांपासून दूर जाताना दिसतात. नवे रंग ते ट्राय करतात. त्यामुळे लग्नात वापरले जाणारे पारंपरिक लाल, गुलाबी, केशरी अशा रंगांपेक्षा वेगळ्या रंगांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिच, एप्रिकोट (जर्दाळू रंग), राखाडी, मस्टर्ड, हिरवा, मिंट कलर अशा काही रंगांना मागणी आहे. अशा नवीन आणि अनोख्या रंगाच्या साड्या व घागरे हस्तकलामध्ये पाहायला मिळतात. लग्न समारंभ कोणत्या वेळी पार पडणार आहे, यावरही कपड्यांचे रंग निवडले जातात. त्यामुळे सकाळी लग्न असल्यास ग्राहकांची मागणी ही पेस्टल कलर (हलके रंग), गुलाबी, पिस्ता, निळा असे रंग वापरले जातात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TIxzsi
Read More
मेघालय : हिंसाचाराची धग

ईशान्य भारतातील मेघालय हे राज्य सध्या अशांत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मेघालयात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत सीएएच्या विरोध मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात तीन जणांची हत्या झाल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. वाढलेल्या तणावामुळे राज्यातील मोठ्या भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचबरोबर हिंसाग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पाच दिवसांनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर इंटरनेट सेवांवरील बंदी उठविण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेघालयात इनर लाइन परमिट (आयएलपी) लागू करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सीमेला लागून असलेल्या इचागढमध्ये सीएएच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात मेघालयात इनर लाइन परमिट लागू करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीनंतर खासी स्टुडंट युनियन (केएसयू) आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार उफाळून आला.

काय आहे वाद?
इनर लाइन परमिट लागू करण्याची मेघालयातील स्थानिक नागरिकांची मागणी जुनीच आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्यानंतर मेघालयमध्ये इनर लाइन परमिटच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सीएएमुळे बाहेरचे लोक मेघालयात येतील आणि कायमस्वरूपी इथलेच होऊन जातील, अशी भीती स्थानिक समुदायांच्या नागरिकांमध्ये आहे. बाहेरून आलेल्यांमुळे राज्यातील सामाजिक परिस्थिती बदलून जाईल आणि ते वरचढ ठरतील आणि त्याचा स्थानिकांना मोठा फटका बसेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सीएएच्या विरोधातील आंदोलनामध्ये खासी स्टुडंट युनियनकडून इनर लाइन परमिट लागू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मुद्द्यावरून खासी समुदाय आणि बिगर आदिवासी समूह समोरासमोर येत आहेत. त्याचेच पर्यवसान हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत आहे. परिणामी मेघालयात असंतोष निर्माण झाला आहे. 

इनर लाइन परमिट
इनर लाइन परमिट (आयएलपी) ही ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आहे. पूर्वेकडील सीमेबाबत १९७३ मध्ये झालेल्या करारानुसार प्रवासासाठी परवाना दिला जातो. ही व्यवस्था लागू असलेल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी हा परवाना काढणे क्रमप्राप्त ठरते. मेघालयात अशी व्यवस्था लागू करण्यात झाली तर राज्यात नोकरी इतर कुठल्याही कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांना भारत सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. शिलॉंग वगळता राज्याचा बहुतेक भाग हा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित येतो. सहाव्या अनुसूचीच्या माध्यमातून आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमधील आदिवासी बहुल क्षेत्रांना घटनात्मक संरक्षण पुरविण्यात आले आहे. तसेच, या भागांना काही प्रमाणात स्वायतत्ता ही देण्यात आली आहे. 

सहाव्या अनुसूचित असल्यामुळे मेघालयातील बऱ्याच मोठ्या भागात सीएए लागू होणार नाही. मात्र इनर लाइन परमिटची मागणी करणाऱ्या स्थानिक समूहांचे त्यामुळे समाधान झालेले नाही. राज्याच्या बाहेरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी इनर लाइन परमिट लागू करायला हवे, या मागणीवर ते कायम आहेत. सध्या अरुणाचल, मणिपूर, नागालॅंड आणि मिझोराममध्ये इनर लाइन परमिट लागू आहे. मेघालयात इनर लाइन परमिट लागू करण्याबाबत केंद्र विचार करत असल्याचे समजते. तसे केल्यास पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मेघालयातील असंतोष असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मेघालय : हिंसाचाराची धग ईशान्य भारतातील मेघालय हे राज्य सध्या अशांत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मेघालयात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत सीएएच्या विरोध मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात तीन जणांची हत्या झाल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. वाढलेल्या तणावामुळे राज्यातील मोठ्या भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचबरोबर हिंसाग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पाच दिवसांनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर इंटरनेट सेवांवरील बंदी उठविण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मेघालयात इनर लाइन परमिट (आयएलपी) लागू करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सीमेला लागून असलेल्या इचागढमध्ये सीएएच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात मेघालयात इनर लाइन परमिट लागू करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीनंतर खासी स्टुडंट युनियन (केएसयू) आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार उफाळून आला. काय आहे वाद? इनर लाइन परमिट लागू करण्याची मेघालयातील स्थानिक नागरिकांची मागणी जुनीच आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्यानंतर मेघालयमध्ये इनर लाइन परमिटच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सीएएमुळे बाहेरचे लोक मेघालयात येतील आणि कायमस्वरूपी इथलेच होऊन जातील, अशी भीती स्थानिक समुदायांच्या नागरिकांमध्ये आहे. बाहेरून आलेल्यांमुळे राज्यातील सामाजिक परिस्थिती बदलून जाईल आणि ते वरचढ ठरतील आणि त्याचा स्थानिकांना मोठा फटका बसेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सीएएच्या विरोधातील आंदोलनामध्ये खासी स्टुडंट युनियनकडून इनर लाइन परमिट लागू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मुद्द्यावरून खासी समुदाय आणि बिगर आदिवासी समूह समोरासमोर येत आहेत. त्याचेच पर्यवसान हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत आहे. परिणामी मेघालयात असंतोष निर्माण झाला आहे.  इनर लाइन परमिट इनर लाइन परमिट (आयएलपी) ही ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आहे. पूर्वेकडील सीमेबाबत १९७३ मध्ये झालेल्या करारानुसार प्रवासासाठी परवाना दिला जातो. ही व्यवस्था लागू असलेल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी हा परवाना काढणे क्रमप्राप्त ठरते. मेघालयात अशी व्यवस्था लागू करण्यात झाली तर राज्यात नोकरी इतर कुठल्याही कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांना भारत सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. शिलॉंग वगळता राज्याचा बहुतेक भाग हा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित येतो. सहाव्या अनुसूचीच्या माध्यमातून आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमधील आदिवासी बहुल क्षेत्रांना घटनात्मक संरक्षण पुरविण्यात आले आहे. तसेच, या भागांना काही प्रमाणात स्वायतत्ता ही देण्यात आली आहे.  सहाव्या अनुसूचित असल्यामुळे मेघालयातील बऱ्याच मोठ्या भागात सीएए लागू होणार नाही. मात्र इनर लाइन परमिटची मागणी करणाऱ्या स्थानिक समूहांचे त्यामुळे समाधान झालेले नाही. राज्याच्या बाहेरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी इनर लाइन परमिट लागू करायला हवे, या मागणीवर ते कायम आहेत. सध्या अरुणाचल, मणिपूर, नागालॅंड आणि मिझोराममध्ये इनर लाइन परमिट लागू आहे. मेघालयात इनर लाइन परमिट लागू करण्याबाबत केंद्र विचार करत असल्याचे समजते. तसे केल्यास पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मेघालयातील असंतोष असाच कायम राहण्याची शक्यता आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VUa2qU
Read More
...आता कोणताही महसूल नकाशा एका मिनिटात

पुणे - भारतीय सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख विभागाने राज्यात कोरस (कंटिन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ७० किलोमीटरच्या परिघात ७७ रोअर बेस स्टेशन बसविण्यात येत आहेत. प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा काही मिनिटांत तयार होणार आहे. आता भूमी अभिलेख विभागात नकाशे मिळविण्यासाठी नागरिकांचा वेळ, पैसे व श्रमाची बचत होणार असल्याची माहिती भारतीय सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक सर्वेअर पवन कुमार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील ४० ड्रोनद्वारे तब्बल चाळीस हजार गावठाणांचे नकाशे पूर्ण होणार आहेत. भूमी अभिलेख प्रत्येक गावठाणातील रस्ते, मालमत्ता, गावठाणाच्या चतु:सीमा आदींचे मार्किंग चुन्याने करतात. त्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोन उडविले जाते. ड्रोनमध्ये असलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारे (जीएनएसएस) अवघ्या काही मिनिटांत अनेक छायाचित्रे घेतली जातात. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केल्यानंतर सर्व छायाचित्रांचा नकाशा तयार होतो. या नकाशामध्ये गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे विवरण असते. त्यानंतर भूमी अभिलेख शहानिशा करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड 
देते. भारतीय सर्वेक्षण विभाग राज्यातील सत्तर किलोमीटरच्या परिघात ७७ कोरस रोअर बेस स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या रोअर बेस स्टेशनवरून जीएसएमएसद्वारे ७० किलोमीटरच्या परिघातील कोणत्याही ठिकाणाचा महसूल नकाशा तयार होतो. याला टॅब जोडल्यास हा नकाशा तयार होतो, असे पवन कुमार यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...आता कोणताही महसूल नकाशा एका मिनिटात पुणे - भारतीय सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख विभागाने राज्यात कोरस (कंटिन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ७० किलोमीटरच्या परिघात ७७ रोअर बेस स्टेशन बसविण्यात येत आहेत. प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा काही मिनिटांत तयार होणार आहे. आता भूमी अभिलेख विभागात नकाशे मिळविण्यासाठी नागरिकांचा वेळ, पैसे व श्रमाची बचत होणार असल्याची माहिती भारतीय सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक सर्वेअर पवन कुमार यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील ४० ड्रोनद्वारे तब्बल चाळीस हजार गावठाणांचे नकाशे पूर्ण होणार आहेत. भूमी अभिलेख प्रत्येक गावठाणातील रस्ते, मालमत्ता, गावठाणाच्या चतु:सीमा आदींचे मार्किंग चुन्याने करतात. त्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोन उडविले जाते. ड्रोनमध्ये असलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारे (जीएनएसएस) अवघ्या काही मिनिटांत अनेक छायाचित्रे घेतली जातात. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केल्यानंतर सर्व छायाचित्रांचा नकाशा तयार होतो. या नकाशामध्ये गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे विवरण असते. त्यानंतर भूमी अभिलेख शहानिशा करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड  देते. भारतीय सर्वेक्षण विभाग राज्यातील सत्तर किलोमीटरच्या परिघात ७७ कोरस रोअर बेस स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या रोअर बेस स्टेशनवरून जीएसएमएसद्वारे ७० किलोमीटरच्या परिघातील कोणत्याही ठिकाणाचा महसूल नकाशा तयार होतो. याला टॅब जोडल्यास हा नकाशा तयार होतो, असे पवन कुमार यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Zzr44
Read More