Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

ट्रंप के सांसद ने किया 370 हटाने का समर्थन, कहा- आर्थिक विकास को मिलेगी गति https://ift.tt/2rdwQoI
CAA और NRC ही नहीं NPR की भी है तैयारी, अप्रैल से होगा सर्वे https://ift.tt/36XscKW
बिग बॉस में हुई मुलाकात फिर यूं टूट गया था करिश्मा का उपेन से रिश्ता https://ift.tt/2tH5t7D
अजित पवार यांना एसीबीनं दिलेली 'क्लीन चिट' कोर्टात टिकेल का?
Earthquake: या भूकंपांना माणूसच जबाबदार आहे का?
BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

December 20, 2019 0 Comments
सलमान खान की बहुप्रतीक्षित फिल्म दबंग 3 इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। वहीं, सलमान ...
Read More
पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण 

सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या विषयावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यावर सकारात्मक निर्यण घेण्यात त्या यशस्वी झाल्या. पहिल्याच सभेचे कामकाज त्यांनी तब्बल तीन तास चालवले. 

हे आधी वाचा.... सोलापूरच्या नूतन महापौरांची आज परिक्षा

तहकुबीच्या प्रस्तावावरून सभेस सुरुवात 
सभेच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस, एमआयएमने नागरीकत्वाच्या मुद्यावरून सभा तहकूबीची सूचना मांडली. त्यावर यू. एन. बेरिया यांनी आपले मत मांडले, त्यास भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी हरकत घेतली. दरम्यान एमआयएमचे रियाज खरादी यांनी या विषयावर सर्व पक्षाच्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सूचना केली, तर हा विषय सोलापूरशी संबंधित नसल्याने शहरात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच त्याला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता होती, त्याचवेळी कॉंग्रेसचा प्रस्ताव बहुमताने फेटाळल्याची घोषणा महापौरांनी केली आणि हा विषय त्या ठिकाणीच संपविला. 

हेही आवर्जून वाचा... सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार

माता रमाईच्या पुतळ्यावरून जुगलबंदी 
डॉ. आंबेडकर उद्यानात माता रमाईचा पुतळा बसविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि भाजपच्या वंदना गायकवाड यांच्यात पुतळा बसविण्यावरून जोरदार जुगलबंदी झाली. हा पुतळा लोकवर्गणीतून घेण्याची सूचना करतानाच कॉंग्रेसच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा गटनेते चेतन नरोटे यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, बसपच्या नगरसेवक-नगरसेविकांनीही आपले एक महिन्यांचे मानधन पुतळ्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यावेळी श्री. चंदनशिवे यांनी माता रमाईचा पुतळा देण्याची घोषणा केली. यावरून पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. हा विषय भरकटण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रस्तावानुसार पुतळा उभारण्याची घोषणा महापौरांनी केली आणि विषयाला पूर्वविराम दिला.

हेही थोडं वाचा... दुचाकी चोरीसाठी तीन जिल्ह्यांचा प्रवास 

सभा चालवली यशस्वीपणे

 इतर विषयांवर चर्चा सुरु असताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना देत, प्रसंगी काही नगरसेवकांना खाली बसवत सौ. यन्नम यांनी पहिली सभा अतिशय यशस्वीपणे संपविली. महत्त्वाचे म्हणचे पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसह तातडीने दाखल झालेल्या विषयांवरही निर्णय देऊनच त्यांनी सभा तहकूब केली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली. 

या विषयावर झाले निर्णय 
⚫ महापालिका क्षेत्रातील नर्सिंग होमकडून जादा शुल्क आकारणी नको 
⚫ महापालिका शाळा क्रमांक 11 संदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेणार 
⚫ व्यापारी संकुल बाजार भावाने विकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे 
⚫ सायबर टेकसंदर्भात सविस्तर कागदपत्रे देण्याचा निर्णय 

 

News Item ID: 

599-news_story-1576866426

Mobile Device Headline: 

पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या विषयावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यावर सकारात्मक निर्यण घेण्यात त्या यशस्वी झाल्या. पहिल्याच सभेचे कामकाज त्यांनी तब्बल तीन तास चालवले. 

हे आधी वाचा.... सोलापूरच्या नूतन महापौरांची आज परिक्षा

तहकुबीच्या प्रस्तावावरून सभेस सुरुवात 
सभेच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस, एमआयएमने नागरीकत्वाच्या मुद्यावरून सभा तहकूबीची सूचना मांडली. त्यावर यू. एन. बेरिया यांनी आपले मत मांडले, त्यास भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी हरकत घेतली. दरम्यान एमआयएमचे रियाज खरादी यांनी या विषयावर सर्व पक्षाच्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सूचना केली, तर हा विषय सोलापूरशी संबंधित नसल्याने शहरात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच त्याला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता होती, त्याचवेळी कॉंग्रेसचा प्रस्ताव बहुमताने फेटाळल्याची घोषणा महापौरांनी केली आणि हा विषय त्या ठिकाणीच संपविला. 

हेही आवर्जून वाचा... सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार

माता रमाईच्या पुतळ्यावरून जुगलबंदी 
डॉ. आंबेडकर उद्यानात माता रमाईचा पुतळा बसविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि भाजपच्या वंदना गायकवाड यांच्यात पुतळा बसविण्यावरून जोरदार जुगलबंदी झाली. हा पुतळा लोकवर्गणीतून घेण्याची सूचना करतानाच कॉंग्रेसच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा गटनेते चेतन नरोटे यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, बसपच्या नगरसेवक-नगरसेविकांनीही आपले एक महिन्यांचे मानधन पुतळ्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यावेळी श्री. चंदनशिवे यांनी माता रमाईचा पुतळा देण्याची घोषणा केली. यावरून पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. हा विषय भरकटण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रस्तावानुसार पुतळा उभारण्याची घोषणा महापौरांनी केली आणि विषयाला पूर्वविराम दिला.

हेही थोडं वाचा... दुचाकी चोरीसाठी तीन जिल्ह्यांचा प्रवास 

सभा चालवली यशस्वीपणे

 इतर विषयांवर चर्चा सुरु असताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना देत, प्रसंगी काही नगरसेवकांना खाली बसवत सौ. यन्नम यांनी पहिली सभा अतिशय यशस्वीपणे संपविली. महत्त्वाचे म्हणचे पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसह तातडीने दाखल झालेल्या विषयांवरही निर्णय देऊनच त्यांनी सभा तहकूब केली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली. 

या विषयावर झाले निर्णय 
⚫ महापालिका क्षेत्रातील नर्सिंग होमकडून जादा शुल्क आकारणी नको 
⚫ महापालिका शाळा क्रमांक 11 संदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेणार 
⚫ व्यापारी संकुल बाजार भावाने विकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे 
⚫ सायबर टेकसंदर्भात सविस्तर कागदपत्रे देण्याचा निर्णय 

 

Vertical Image: 

English Headline: 

Solapur Mayor passed in the first general body meeting

Author Type: 

External Author

विजयकुमार सोनवणे

विकास

एमआयएम

mim

सोलापूर

पूर

maharashtra

floods

विषय

topics

मका

maize

भाजप

तण

weed

उद्यान

वंचित बहुजन आघाडी

vanchit bahujan aghadi

महाराष्ट्र

महापालिका

व्यापार

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

विकास, एमआयएम, MIM, सोलापूर, पूर, Maharashtra, Floods, विषय, Topics, मका, Maize, भाजप, तण, weed, उद्यान, वंचित बहुजन आघाडी, Vanchit Bahujan Aghadi, महाराष्ट्र, महापालिका, व्यापार, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Keyword: 

solapurcorporationnews, solapurmayournews, solapurcorporationgeneralbodymeetingnews

Meta Description: 

Marathi news about solapur corporation news : सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

सोलापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण  सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या विषयावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यावर सकारात्मक निर्यण घेण्यात त्या यशस्वी झाल्या. पहिल्याच सभेचे कामकाज त्यांनी तब्बल तीन तास चालवले.  हे आधी वाचा.... सोलापूरच्या नूतन महापौरांची आज परिक्षा तहकुबीच्या प्रस्तावावरून सभेस सुरुवात  सभेच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस, एमआयएमने नागरीकत्वाच्या मुद्यावरून सभा तहकूबीची सूचना मांडली. त्यावर यू. एन. बेरिया यांनी आपले मत मांडले, त्यास भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी हरकत घेतली. दरम्यान एमआयएमचे रियाज खरादी यांनी या विषयावर सर्व पक्षाच्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सूचना केली, तर हा विषय सोलापूरशी संबंधित नसल्याने शहरात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच त्याला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता होती, त्याचवेळी कॉंग्रेसचा प्रस्ताव बहुमताने फेटाळल्याची घोषणा महापौरांनी केली आणि हा विषय त्या ठिकाणीच संपविला.  हेही आवर्जून वाचा... सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार माता रमाईच्या पुतळ्यावरून जुगलबंदी  डॉ. आंबेडकर उद्यानात माता रमाईचा पुतळा बसविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि भाजपच्या वंदना गायकवाड यांच्यात पुतळा बसविण्यावरून जोरदार जुगलबंदी झाली. हा पुतळा लोकवर्गणीतून घेण्याची सूचना करतानाच कॉंग्रेसच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा गटनेते चेतन नरोटे यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, बसपच्या नगरसेवक-नगरसेविकांनीही आपले एक महिन्यांचे मानधन पुतळ्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यावेळी श्री. चंदनशिवे यांनी माता रमाईचा पुतळा देण्याची घोषणा केली. यावरून पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. हा विषय भरकटण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रस्तावानुसार पुतळा उभारण्याची घोषणा महापौरांनी केली आणि विषयाला पूर्वविराम दिला. हेही थोडं वाचा... दुचाकी चोरीसाठी तीन जिल्ह्यांचा प्रवास  सभा चालवली यशस्वीपणे  इतर विषयांवर चर्चा सुरु असताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना देत, प्रसंगी काही नगरसेवकांना खाली बसवत सौ. यन्नम यांनी पहिली सभा अतिशय यशस्वीपणे संपविली. महत्त्वाचे म्हणचे पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसह तातडीने दाखल झालेल्या विषयांवरही निर्णय देऊनच त्यांनी सभा तहकूब केली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली.  या विषयावर झाले निर्णय  ⚫ महापालिका क्षेत्रातील नर्सिंग होमकडून जादा शुल्क आकारणी नको  ⚫ महापालिका शाळा क्रमांक 11 संदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेणार  ⚫ व्यापारी संकुल बाजार भावाने विकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे  ⚫ सायबर टेकसंदर्भात सविस्तर कागदपत्रे देण्याचा निर्णय    News Item ID:  599-news_story-1576866426 Mobile Device Headline:  पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या विषयावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यावर सकारात्मक निर्यण घेण्यात त्या यशस्वी झाल्या. पहिल्याच सभेचे कामकाज त्यांनी तब्बल तीन तास चालवले.  हे आधी वाचा.... सोलापूरच्या नूतन महापौरांची आज परिक्षा तहकुबीच्या प्रस्तावावरून सभेस सुरुवात  सभेच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस, एमआयएमने नागरीकत्वाच्या मुद्यावरून सभा तहकूबीची सूचना मांडली. त्यावर यू. एन. बेरिया यांनी आपले मत मांडले, त्यास भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी हरकत घेतली. दरम्यान एमआयएमचे रियाज खरादी यांनी या विषयावर सर्व पक्षाच्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सूचना केली, तर हा विषय सोलापूरशी संबंधित नसल्याने शहरात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच त्याला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता होती, त्याचवेळी कॉंग्रेसचा प्रस्ताव बहुमताने फेटाळल्याची घोषणा महापौरांनी केली आणि हा विषय त्या ठिकाणीच संपविला.  हेही आवर्जून वाचा... सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार माता रमाईच्या पुतळ्यावरून जुगलबंदी  डॉ. आंबेडकर उद्यानात माता रमाईचा पुतळा बसविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि भाजपच्या वंदना गायकवाड यांच्यात पुतळा बसविण्यावरून जोरदार जुगलबंदी झाली. हा पुतळा लोकवर्गणीतून घेण्याची सूचना करतानाच कॉंग्रेसच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा गटनेते चेतन नरोटे यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, बसपच्या नगरसेवक-नगरसेविकांनीही आपले एक महिन्यांचे मानधन पुतळ्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यावेळी श्री. चंदनशिवे यांनी माता रमाईचा पुतळा देण्याची घोषणा केली. यावरून पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. हा विषय भरकटण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रस्तावानुसार पुतळा उभारण्याची घोषणा महापौरांनी केली आणि विषयाला पूर्वविराम दिला. हेही थोडं वाचा... दुचाकी चोरीसाठी तीन जिल्ह्यांचा प्रवास  सभा चालवली यशस्वीपणे  इतर विषयांवर चर्चा सुरु असताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना देत, प्रसंगी काही नगरसेवकांना खाली बसवत सौ. यन्नम यांनी पहिली सभा अतिशय यशस्वीपणे संपविली. महत्त्वाचे म्हणचे पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसह तातडीने दाखल झालेल्या विषयांवरही निर्णय देऊनच त्यांनी सभा तहकूब केली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली.  या विषयावर झाले निर्णय  ⚫ महापालिका क्षेत्रातील नर्सिंग होमकडून जादा शुल्क आकारणी नको  ⚫ महापालिका शाळा क्रमांक 11 संदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेणार  ⚫ व्यापारी संकुल बाजार भावाने विकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे  ⚫ सायबर टेकसंदर्भात सविस्तर कागदपत्रे देण्याचा निर्णय    Vertical Image:  English Headline:  Solapur Mayor passed in the first general body meeting Author Type:  External Author विजयकुमार सोनवणे विकास एमआयएम mim सोलापूर पूर maharashtra floods विषय topics मका maize भाजप तण weed उद्यान वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi महाराष्ट्र महापालिका व्यापार प्रशासन administrations Search Functional Tags:  विकास, एमआयएम, MIM, सोलापूर, पूर, Maharashtra, Floods, विषय, Topics, मका, Maize, भाजप, तण, weed, उद्यान, वंचित बहुजन आघाडी, Vanchit Bahujan Aghadi, महाराष्ट्र, महापालिका, व्यापार, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  solapurcorporationnews, solapurmayournews, solapurcorporationgeneralbodymeetingnews Meta Description:  Marathi news about solapur corporation news : सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sS7mOo
Read More
Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी 

पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या. 

रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते. 

पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले.

ज्येष्ठांच्या मागण्या -
  कर्मचारी व यंत्रणा वाढवावी 
  टोकन नंबर द्यावेत 
  केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी
  कागदपत्रांची संख्या कमी करावी
  पहिल्या वेळीच नोंदणी करावी
  स्मार्ट कार्ड लवकर द्यावे

ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

News Item ID: 

599-news_story-1576870947

Mobile Device Headline: 

Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या. 

रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते. 

पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले.

ज्येष्ठांच्या मागण्या -
  कर्मचारी व यंत्रणा वाढवावी 
  टोकन नंबर द्यावेत 
  केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी
  कागदपत्रांची संख्या कमी करावी
  पहिल्या वेळीच नोंदणी करावी
  स्मार्ट कार्ड लवकर द्यावे

ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

Vertical Image: 

English Headline: 

senior citizen Queue for smartcard

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

एसटी

st

स्वारगेट

पुणे

Search Functional Tags: 

एसटी, ST, स्वारगेट, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

senior citizen Queue for smartcard Marathi News: एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ News Item ID:  599-news_story-1576870947 Mobile Device Headline:  Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ Vertical Image:  English Headline:  senior citizen Queue for smartcard Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा एसटी st स्वारगेट पुणे Search Functional Tags:  एसटी, ST, स्वारगेट, पुणे Twitter Publish:  Meta Description:  senior citizen Queue for smartcard Marathi News: एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zcm9iS
Read More
BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

December 20, 2019 0 Comments
सलमान खान की बहुप्रतीक्षित फिल्म दबंग 3 इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। वहीं, सलमान ...
Read More
भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा

सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले. 

दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली. 

हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला... 

आकसाने चर्चा नको

काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद 

शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य

आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’  

जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा

आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’

न्यायालय पातळीवर मागणी करू

पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो.
-  नितीन कापडणीस, आयुक्त

तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित!

ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’
 

News Item ID: 

599-news_story-1576859301

Mobile Device Headline: 

भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले. 

दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली. 

हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला... 

आकसाने चर्चा नको

काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद 

शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य

आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’  

जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा

आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’

न्यायालय पातळीवर मागणी करू

पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो.
-  नितीन कापडणीस, आयुक्त

तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित!

ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’
 

Vertical Image: 

English Headline: 

Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

प्रशासन

administrations

धरण

नगरसेवक

उच्च न्यायालय

high court

वकील

महापालिका

मंत्रालय

Search Functional Tags: 

भाजप, प्रशासन, Administrations, धरण, नगरसेवक, उच्च न्यायालय, High Court, वकील, महापालिका, मंत्रालय

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली.

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

भाजप

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले.  दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली.  हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...  आकसाने चर्चा नको काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’ हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद  शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’   जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’ न्यायालय पातळीवर मागणी करू पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो. -  नितीन कापडणीस, आयुक्त तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित! ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’   News Item ID:  599-news_story-1576859301 Mobile Device Headline:  भाजप - काँग्रेसमध्ये सांगली पालिकेत 'कशावरून' कलगीतुरा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी भाजपने केली; तर ठेवी कोणत्या आहेत, किती आहेत याचा खुलासा प्रशासनाने करावा, आकसाने वसंतदादांचे नाव बदनाम करू नये, असे काँग्रेसने बजावले.  दरवाढीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत भाजपच्या ॲड. स्वाती शिंदे यांनी वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या ६८ कोटींच्या ठेवीला  जबाबदार कोण? स्थायी समिती, तत्कालीन सदस्य की आयुक्त? असा सवाल करत तत्कालीन आयुक्‍तांना जबाबदार धरणार का, ते मोठ्या पदावर असले तरी गय करू नये असे सांगत त्यांच्या पगारातून वसूल करा, प्रसंगी याला जबाबदार सर्व ४० दोषींच्या मालमत्तांवर टाच आणा, अशी मागणी त्यांच्यासह अनेक सदस्यांनी केली.  हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...  आकसाने चर्चा नको काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले,‘‘बॅंकेतील ठेवी कोणत्या, किती आहेत याचा खुलासा करावा. आकसाने चर्चा नको. जनतेची दिशाभूल करून टीका करू नये.’’ करीम मेस्त्री म्हणाले, ‘‘वसंतदादांच्या नावची बॅंक आहे, म्हणून त्यांचे नाव बदनाम होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’ तर उत्तम साखळकर म्हणाले,‘‘तत्कालीन सदस्यांनी ठराव केला असेल आणि आयुक्तांनी तो मान्य केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.’’ हेही वाचा - बाळासाहेब थोरातांचे ते पत्र संशयास्पद  शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न शक्य आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले,‘‘बॅंकेच्या लिलावास स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त आयएएस दर्जाचे असून, त्यांची शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. त्याचे काय झाले याची माहिती घेतो. विशेष लेखापरीक्षणातही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी भार - अधिभारची प्रक्रियाही सुरू आहे. ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासन व न्यायालय पातळीवर प्रयत्न करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.’’   जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा आनंदा देवमाने म्हणाले,‘‘सन २००८ मध्ये ठेवी काढून घेण्याबाबत आम्ही मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्तांनी आमचे आम्ही पाहतो असे सांगून टाळले. अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, जिल्हा बॅंकेच्या ठेवी परत घेतल्या, असे सांगत महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा.’’ लेखाधिकारी श्री. संकपाळ यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले,‘‘त्या ठेव पावत्या, त्याच्या नकलांपासून सर्वच कागदपत्रांची फाईल आहे. उच्च न्यायालयात विक्रम वालावलकर नावाचे वकील काम पहात आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.’’ न्यायालय पातळीवर मागणी करू पैसे बॅंकेत अडकवले त्याला जबाबदार त्यावेळचे काही आयुक्त आहेत. ते आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर महापालिका कारवाई करू शकत  नाही. त्यांची मंत्रालय पातळीवर चौकशी सुरू आहे. लेखापरीक्षणांतूनही त्यांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी ठराव करून शासनाकडे पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर भार, अधिभार लवकर निश्‍चित करण्यासाठी आणि मालमत्तांवर टाच लावण्याबाबत न्यायालय पातळीवर मागणी करू शकतो. -  नितीन कापडणीस, आयुक्त तीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित! ॲड. शिंदे म्हणाल्या,‘‘बॅंकेत ठेव ठेवल्याप्रकरणी तीन तत्कालीन आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित झाल्याचे समजते. त्याला प्रशासनानेही मूक संमती दर्शविली. एका तत्कालीन आयुक्तांचे सभेत थेट नाव घेण्यात आले. लेखापरीक्षणातही त्यांच्यावर जबाबदार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.’’   Vertical Image:  English Headline:  Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप प्रशासन administrations धरण नगरसेवक उच्च न्यायालय high court वकील महापालिका मंत्रालय Search Functional Tags:  भाजप, प्रशासन, Administrations, धरण, नगरसेवक, उच्च न्यायालय, High Court, वकील, महापालिका, मंत्रालय Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Debate Between BJP Congress In Sangli Corporation On Vasantdada Deposits वसंतदादा शेतकरी बॅंकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटींच्या ठेवींवरून आज महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. Send as Notification:  Topic Tags:  सांगली भाजप काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PHfeLi
Read More
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’

सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो. 

खाडे यांच्या गटाकडे संधी

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.

News Item ID: 

599-news_story-1576857788

Mobile Device Headline: 

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो. 

खाडे यांच्या गटाकडे संधी

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.

Vertical Image: 

English Headline: 

BJP K Factor For Sangli ZP President Election

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

विकास

शरद पवार

sharad pawar

म्हैसाळ

पूर

floods

कमळ

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, विकास, शरद पवार, Sharad Pawar, म्हैसाळ, पूर, Floods, कमळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP K Factor For Sangli ZP President Election अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

शिवसेना

राष्ट्रवादी

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’ सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो.  खाडे यांच्या गटाकडे संधी विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका? जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय. News Item ID:  599-news_story-1576857788 Mobile Device Headline:  सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो.  खाडे यांच्या गटाकडे संधी विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका? जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय. Vertical Image:  English Headline:  BJP K Factor For Sangli ZP President Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद विकास शरद पवार sharad pawar म्हैसाळ पूर floods कमळ Search Functional Tags:  जिल्हा परिषद, विकास, शरद पवार, Sharad Pawar, म्हैसाळ, पूर, Floods, कमळ Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP K Factor For Sangli ZP President Election अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते Send as Notification:  Topic Tags:  सांगली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38YDEHV
Read More

Thursday, December 19, 2019

सौंदर्याच्या दुनियेची काळी बाजू - पाहा व्हीडिओ
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर

दिनमान 20 डिसेंबर 2019 

मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. 

वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील. 

तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल. 

धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे. 

कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे. 

पंचांग 20 डिसेंबर 2019 
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576768539

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 20 डिसेंबर 2019 

मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. 

वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील. 

तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल. 

धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे. 

कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे. 

पंचांग 20 डिसेंबर 2019 
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 20 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर दिनमान 20 डिसेंबर 2019  मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.  वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल.  सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल.  कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील.  तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल.  धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे.  मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे.  कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.  मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे.  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576768539 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 20 डिसेंबर 2019  मेष : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.  वृषभ : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  कर्क : उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. आपली मते आग्रहाने मांडाल.  सिंह : बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. काही निर्णय धाडसाने घ्याल.  कन्या : मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासात अडचणी जाणवतील.  तूळ : फार मोठी कामे आखू नका. अडचणी येणार आहेत. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ चांगले होतील.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नोकरी, व्यवसायात विशेष चांगले वातावरण अनुभवावयास मिळेल.  धनू : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रगती होईल. यश मिळेल. संततिसौख्य चांगले आहे.  मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. प्रवासात मनस्तापाची शक्‍यता आहे.  कुंभ : प्रत्येक कामात सावधगिरी व दक्षता हवी. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.  मीन : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारी येऊन पडणार आहे.  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 20 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 20 डिसेंबर 2019  शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.04, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय रात्री 1.06, चंद्रास्त दुपारी 1.43, भारतीय सौर मार्गशीर्ष 29, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 19, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MapiKz
Read More