Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

केंद्राने घाटीला दिलेली अतिविशेषोपचार सेवा राज्याने अडवली

औरंगाबाद : अद्ययावत अतिविशेषोपचारांसाठी राज्यात घाटी रुग्णालयासह चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे संचालक जितेंद्र अरोरा यांनी 19 नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगच्या रखडलेल्या पाणी व वीजजोडणीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आणि मनुष्यबळाची मान्यता मिळेपर्यंत उद्‌घाटन शक्‍य होणार नसल्याचे घाटीकडून कळवण्यात आले आहे.

केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.

 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

घाटीतील इमारतीसाठी दीडशे कोटींपैकी बांधकामासाठी 86.73 कोटींचा तर यंत्रसामग्रीसाठी 63.27 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बांधकामावर जवळपास 54 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा बांधकाम करणाऱ्या केंद्राच्या अंगिकृत संस्था असलेल्या एसएससीसीकडून करण्यात आला आहे. निधीच्या विनियोगावरून 80 टक्के काम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे म्हणणे आहे. बांधकाम कंत्राटदार 90 टक्के काम पूर्ण असल्याचा दावा करत आहेत. केवळ यंत्रासाठी असलेल्या 49 पैकी 26 कोटींची यंत्रखरेदी झाल्याचा दावाही एचएलएल ही केंद्राची अंगिकृत संस्था करीत आहे. पाचमजली इमारतीत सेंट्रलाइज एसी, सेंट्रल ऑक्‍सिजनसह इतर गॅस पाइपलाइनची व्यवस्था आहे. निर्जंतुकीकरण, एमआरआय, कॅथलॅब, गॅस पाइपलाइन असे पाच प्रकल्प टर्न-की प्रकल्प असून, त्यापैकी 30 टक्केच काम झाले आहे. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

दोन वर्षांपासून पदमान्यता रखडली 
नोव्हेंबर 2017 पासून पदमान्यतेसाठी अनेकदा सुधारित प्रस्तावात पाठवण्यात आला. आता सध्या तीन टप्प्यांत 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यात पहिल्या टप्प्यातील 465 पदांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. 

वीजजोडणीला दोन महिने लागणार 
घाटी परिसरात उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे; मात्र अद्याप निधी बीडीएसवर अजूनतरी उपलब्ध झालेला नाही. हा निधी लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  

तीन व्हिडिओ कॉन्फरन्स 
केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 28 मे, 20 जून व 29 ऑगस्ट अशा तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेत विधानसभेपूर्वी उद्‌घाटनाची घाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राज्य शासनाने लक्ष न दिल्याने चारही उद्‌घाटने रेंगाळली. 

कराराची दिली आठवण 
औरंगाबाद आणि लातूरच्या वीज आणि पाणीजोडणीचा प्रश्‍न अतिमहत्त्वाचा प्रश्‍न म्हणून सोडवा. इमारतीच्या बांधकाम व प्रगतीत येणारे व्यत्यय संबंधित प्रशासनाने दूर करावेत. मनुष्यबळाचा प्रश्‍न राज्य शासनाने आणि संबंधित संस्थेने हाताळावा. लवकर इमारत ताब्यात घ्या. त्यातील साधनसामग्री सुरू करून त्याचेही हस्तांतरण जलदगतीने करा, असे एमओयूमध्ये नमूद असल्याचे सांगत यवतमाळ मार्च 2020, तर घाटीसह लातूर, अकोला या तीनही विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याची व उद्‌घाटनाची तयारी करण्याचे पीएमएसएसवायने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

हे उघडून तर पाहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’

या मिळतील सुविधा 
न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा या इमारतीत दिल्या जाणार आहेत. पाचमजली इमारतीत तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, 18 डायलिसिस बेड, एमआरआय, पहिल्या मजल्यावर आठ अतिविशेषोपचार बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तीस खाटांचे एनआयसीयू, चौथ्या मजल्यावर प्रत्येकी 12 बेडचे 4 अत्याधुनिक आयसीयू, तर पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक मॉड्युलर ओटी, कॅथलॅब अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे.

डिसेंबरअखेर सुपरस्पेशालिटी विंग उद्‌घाटनाची तयारी ठेवण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या; मात्र पाणी आणि वीजजोडणी अद्याप बाकी आहे. सबस्टेशनच्या कामाला विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिने लागतील, असे आम्हाला लेखी कळवले आहे. त्यानंतर यंत्रसामग्री इन्स्टॉलेशनला किमान एक महिना असे तीन महिने लागतील. शिवाय पदमान्यतेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. तसे डीएमईआर संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, पीएमएसएसवाय संचालकांना पत्राद्वारे कळवले आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

News Item ID: 

599-news_story-1576508980

Mobile Device Headline: 

केंद्राने घाटीला दिलेली अतिविशेषोपचार सेवा राज्याने अडवली

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : अद्ययावत अतिविशेषोपचारांसाठी राज्यात घाटी रुग्णालयासह चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे संचालक जितेंद्र अरोरा यांनी 19 नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगच्या रखडलेल्या पाणी व वीजजोडणीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आणि मनुष्यबळाची मान्यता मिळेपर्यंत उद्‌घाटन शक्‍य होणार नसल्याचे घाटीकडून कळवण्यात आले आहे.

केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.

 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

घाटीतील इमारतीसाठी दीडशे कोटींपैकी बांधकामासाठी 86.73 कोटींचा तर यंत्रसामग्रीसाठी 63.27 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बांधकामावर जवळपास 54 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा बांधकाम करणाऱ्या केंद्राच्या अंगिकृत संस्था असलेल्या एसएससीसीकडून करण्यात आला आहे. निधीच्या विनियोगावरून 80 टक्के काम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे म्हणणे आहे. बांधकाम कंत्राटदार 90 टक्के काम पूर्ण असल्याचा दावा करत आहेत. केवळ यंत्रासाठी असलेल्या 49 पैकी 26 कोटींची यंत्रखरेदी झाल्याचा दावाही एचएलएल ही केंद्राची अंगिकृत संस्था करीत आहे. पाचमजली इमारतीत सेंट्रलाइज एसी, सेंट्रल ऑक्‍सिजनसह इतर गॅस पाइपलाइनची व्यवस्था आहे. निर्जंतुकीकरण, एमआरआय, कॅथलॅब, गॅस पाइपलाइन असे पाच प्रकल्प टर्न-की प्रकल्प असून, त्यापैकी 30 टक्केच काम झाले आहे. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

दोन वर्षांपासून पदमान्यता रखडली 
नोव्हेंबर 2017 पासून पदमान्यतेसाठी अनेकदा सुधारित प्रस्तावात पाठवण्यात आला. आता सध्या तीन टप्प्यांत 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यात पहिल्या टप्प्यातील 465 पदांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. 

वीजजोडणीला दोन महिने लागणार 
घाटी परिसरात उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे; मात्र अद्याप निधी बीडीएसवर अजूनतरी उपलब्ध झालेला नाही. हा निधी लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  

तीन व्हिडिओ कॉन्फरन्स 
केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 28 मे, 20 जून व 29 ऑगस्ट अशा तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेत विधानसभेपूर्वी उद्‌घाटनाची घाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राज्य शासनाने लक्ष न दिल्याने चारही उद्‌घाटने रेंगाळली. 

कराराची दिली आठवण 
औरंगाबाद आणि लातूरच्या वीज आणि पाणीजोडणीचा प्रश्‍न अतिमहत्त्वाचा प्रश्‍न म्हणून सोडवा. इमारतीच्या बांधकाम व प्रगतीत येणारे व्यत्यय संबंधित प्रशासनाने दूर करावेत. मनुष्यबळाचा प्रश्‍न राज्य शासनाने आणि संबंधित संस्थेने हाताळावा. लवकर इमारत ताब्यात घ्या. त्यातील साधनसामग्री सुरू करून त्याचेही हस्तांतरण जलदगतीने करा, असे एमओयूमध्ये नमूद असल्याचे सांगत यवतमाळ मार्च 2020, तर घाटीसह लातूर, अकोला या तीनही विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याची व उद्‌घाटनाची तयारी करण्याचे पीएमएसएसवायने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

हे उघडून तर पाहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’

या मिळतील सुविधा 
न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा या इमारतीत दिल्या जाणार आहेत. पाचमजली इमारतीत तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, 18 डायलिसिस बेड, एमआरआय, पहिल्या मजल्यावर आठ अतिविशेषोपचार बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तीस खाटांचे एनआयसीयू, चौथ्या मजल्यावर प्रत्येकी 12 बेडचे 4 अत्याधुनिक आयसीयू, तर पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक मॉड्युलर ओटी, कॅथलॅब अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे.

डिसेंबरअखेर सुपरस्पेशालिटी विंग उद्‌घाटनाची तयारी ठेवण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या; मात्र पाणी आणि वीजजोडणी अद्याप बाकी आहे. सबस्टेशनच्या कामाला विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिने लागतील, असे आम्हाला लेखी कळवले आहे. त्यानंतर यंत्रसामग्री इन्स्टॉलेशनला किमान एक महिना असे तीन महिने लागतील. शिवाय पदमान्यतेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. तसे डीएमईआर संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, पीएमएसएसवाय संचालकांना पत्राद्वारे कळवले आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

Vertical Image: 

English Headline: 

The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati

Author Type: 

External Author

योगेश पायघन

लातूर

latur

तूर

औरंगाबाद

aurangabad

यवतमाळ

yavatmal

वीज

आरोग्य

health

मंत्रालय

जितेंद्र

शिक्षण

education

पाणी

water

यंत्र

machine

योगा

गॅस

gas

काश्‍मीर

वर्षा

varsha

बीड

beed

प्रशासन

administrations

video

व्हिडिओ

अकोला

akola

विभाग

sections

Search Functional Tags: 

लातूर, Latur, तूर, औरंगाबाद, Aurangabad, यवतमाळ, Yavatmal, वीज, आरोग्य, Health, मंत्रालय, जितेंद्र, शिक्षण, Education, पाणी, Water, यंत्र, Machine, योगा, गॅस, Gas, काश्‍मीर, वर्षा, Varsha, बीड, Beed, प्रशासन, Administrations, video, व्हिडिओ, अकोला, Akola, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Keyword: 

The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati

Meta Description: 

The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

अकोला

लातूर

औरंगाबाद

यवतमाळ

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

केंद्राने घाटीला दिलेली अतिविशेषोपचार सेवा राज्याने अडवली औरंगाबाद : अद्ययावत अतिविशेषोपचारांसाठी राज्यात घाटी रुग्णालयासह चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे संचालक जितेंद्र अरोरा यांनी 19 नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगच्या रखडलेल्या पाणी व वीजजोडणीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आणि मनुष्यबळाची मान्यता मिळेपर्यंत उद्‌घाटन शक्‍य होणार नसल्याचे घाटीकडून कळवण्यात आले आहे. केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.   हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना घाटीतील इमारतीसाठी दीडशे कोटींपैकी बांधकामासाठी 86.73 कोटींचा तर यंत्रसामग्रीसाठी 63.27 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बांधकामावर जवळपास 54 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा बांधकाम करणाऱ्या केंद्राच्या अंगिकृत संस्था असलेल्या एसएससीसीकडून करण्यात आला आहे. निधीच्या विनियोगावरून 80 टक्के काम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे म्हणणे आहे. बांधकाम कंत्राटदार 90 टक्के काम पूर्ण असल्याचा दावा करत आहेत. केवळ यंत्रासाठी असलेल्या 49 पैकी 26 कोटींची यंत्रखरेदी झाल्याचा दावाही एचएलएल ही केंद्राची अंगिकृत संस्था करीत आहे. पाचमजली इमारतीत सेंट्रलाइज एसी, सेंट्रल ऑक्‍सिजनसह इतर गॅस पाइपलाइनची व्यवस्था आहे. निर्जंतुकीकरण, एमआरआय, कॅथलॅब, गॅस पाइपलाइन असे पाच प्रकल्प टर्न-की प्रकल्प असून, त्यापैकी 30 टक्केच काम झाले आहे.  हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर   दोन वर्षांपासून पदमान्यता रखडली  नोव्हेंबर 2017 पासून पदमान्यतेसाठी अनेकदा सुधारित प्रस्तावात पाठवण्यात आला. आता सध्या तीन टप्प्यांत 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यात पहिल्या टप्प्यातील 465 पदांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.  वीजजोडणीला दोन महिने लागणार  घाटी परिसरात उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे; मात्र अद्याप निधी बीडीएसवर अजूनतरी उपलब्ध झालेला नाही. हा निधी लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.  हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा   तीन व्हिडिओ कॉन्फरन्स  केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 28 मे, 20 जून व 29 ऑगस्ट अशा तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेत विधानसभेपूर्वी उद्‌घाटनाची घाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राज्य शासनाने लक्ष न दिल्याने चारही उद्‌घाटने रेंगाळली.  कराराची दिली आठवण  औरंगाबाद आणि लातूरच्या वीज आणि पाणीजोडणीचा प्रश्‍न अतिमहत्त्वाचा प्रश्‍न म्हणून सोडवा. इमारतीच्या बांधकाम व प्रगतीत येणारे व्यत्यय संबंधित प्रशासनाने दूर करावेत. मनुष्यबळाचा प्रश्‍न राज्य शासनाने आणि संबंधित संस्थेने हाताळावा. लवकर इमारत ताब्यात घ्या. त्यातील साधनसामग्री सुरू करून त्याचेही हस्तांतरण जलदगतीने करा, असे एमओयूमध्ये नमूद असल्याचे सांगत यवतमाळ मार्च 2020, तर घाटीसह लातूर, अकोला या तीनही विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याची व उद्‌घाटनाची तयारी करण्याचे पीएमएसएसवायने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  हे उघडून तर पाहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’ या मिळतील सुविधा  न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा या इमारतीत दिल्या जाणार आहेत. पाचमजली इमारतीत तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, 18 डायलिसिस बेड, एमआरआय, पहिल्या मजल्यावर आठ अतिविशेषोपचार बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तीस खाटांचे एनआयसीयू, चौथ्या मजल्यावर प्रत्येकी 12 बेडचे 4 अत्याधुनिक आयसीयू, तर पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक मॉड्युलर ओटी, कॅथलॅब अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर सुपरस्पेशालिटी विंग उद्‌घाटनाची तयारी ठेवण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या; मात्र पाणी आणि वीजजोडणी अद्याप बाकी आहे. सबस्टेशनच्या कामाला विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिने लागतील, असे आम्हाला लेखी कळवले आहे. त्यानंतर यंत्रसामग्री इन्स्टॉलेशनला किमान एक महिना असे तीन महिने लागतील. शिवाय पदमान्यतेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. तसे डीएमईआर संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, पीएमएसएसवाय संचालकांना पत्राद्वारे कळवले आहे.  - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. News Item ID:  599-news_story-1576508980 Mobile Device Headline:  केंद्राने घाटीला दिलेली अतिविशेषोपचार सेवा राज्याने अडवली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : अद्ययावत अतिविशेषोपचारांसाठी राज्यात घाटी रुग्णालयासह चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे संचालक जितेंद्र अरोरा यांनी 19 नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगच्या रखडलेल्या पाणी व वीजजोडणीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आणि मनुष्यबळाची मान्यता मिळेपर्यंत उद्‌घाटन शक्‍य होणार नसल्याचे घाटीकडून कळवण्यात आले आहे. केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.   हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना घाटीतील इमारतीसाठी दीडशे कोटींपैकी बांधकामासाठी 86.73 कोटींचा तर यंत्रसामग्रीसाठी 63.27 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बांधकामावर जवळपास 54 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा बांधकाम करणाऱ्या केंद्राच्या अंगिकृत संस्था असलेल्या एसएससीसीकडून करण्यात आला आहे. निधीच्या विनियोगावरून 80 टक्के काम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे म्हणणे आहे. बांधकाम कंत्राटदार 90 टक्के काम पूर्ण असल्याचा दावा करत आहेत. केवळ यंत्रासाठी असलेल्या 49 पैकी 26 कोटींची यंत्रखरेदी झाल्याचा दावाही एचएलएल ही केंद्राची अंगिकृत संस्था करीत आहे. पाचमजली इमारतीत सेंट्रलाइज एसी, सेंट्रल ऑक्‍सिजनसह इतर गॅस पाइपलाइनची व्यवस्था आहे. निर्जंतुकीकरण, एमआरआय, कॅथलॅब, गॅस पाइपलाइन असे पाच प्रकल्प टर्न-की प्रकल्प असून, त्यापैकी 30 टक्केच काम झाले आहे.  हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर   दोन वर्षांपासून पदमान्यता रखडली  नोव्हेंबर 2017 पासून पदमान्यतेसाठी अनेकदा सुधारित प्रस्तावात पाठवण्यात आला. आता सध्या तीन टप्प्यांत 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यात पहिल्या टप्प्यातील 465 पदांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.  वीजजोडणीला दोन महिने लागणार  घाटी परिसरात उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे; मात्र अद्याप निधी बीडीएसवर अजूनतरी उपलब्ध झालेला नाही. हा निधी लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.  हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा   तीन व्हिडिओ कॉन्फरन्स  केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 28 मे, 20 जून व 29 ऑगस्ट अशा तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेत विधानसभेपूर्वी उद्‌घाटनाची घाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राज्य शासनाने लक्ष न दिल्याने चारही उद्‌घाटने रेंगाळली.  कराराची दिली आठवण  औरंगाबाद आणि लातूरच्या वीज आणि पाणीजोडणीचा प्रश्‍न अतिमहत्त्वाचा प्रश्‍न म्हणून सोडवा. इमारतीच्या बांधकाम व प्रगतीत येणारे व्यत्यय संबंधित प्रशासनाने दूर करावेत. मनुष्यबळाचा प्रश्‍न राज्य शासनाने आणि संबंधित संस्थेने हाताळावा. लवकर इमारत ताब्यात घ्या. त्यातील साधनसामग्री सुरू करून त्याचेही हस्तांतरण जलदगतीने करा, असे एमओयूमध्ये नमूद असल्याचे सांगत यवतमाळ मार्च 2020, तर घाटीसह लातूर, अकोला या तीनही विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याची व उद्‌घाटनाची तयारी करण्याचे पीएमएसएसवायने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  हे उघडून तर पाहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’ या मिळतील सुविधा  न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा या इमारतीत दिल्या जाणार आहेत. पाचमजली इमारतीत तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, 18 डायलिसिस बेड, एमआरआय, पहिल्या मजल्यावर आठ अतिविशेषोपचार बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तीस खाटांचे एनआयसीयू, चौथ्या मजल्यावर प्रत्येकी 12 बेडचे 4 अत्याधुनिक आयसीयू, तर पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक मॉड्युलर ओटी, कॅथलॅब अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर सुपरस्पेशालिटी विंग उद्‌घाटनाची तयारी ठेवण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या; मात्र पाणी आणि वीजजोडणी अद्याप बाकी आहे. सबस्टेशनच्या कामाला विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिने लागतील, असे आम्हाला लेखी कळवले आहे. त्यानंतर यंत्रसामग्री इन्स्टॉलेशनला किमान एक महिना असे तीन महिने लागतील. शिवाय पदमान्यतेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. तसे डीएमईआर संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, पीएमएसएसवाय संचालकांना पत्राद्वारे कळवले आहे.  - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. Vertical Image:  English Headline:  The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati Author Type:  External Author योगेश पायघन लातूर latur तूर औरंगाबाद aurangabad यवतमाळ yavatmal वीज आरोग्य health मंत्रालय जितेंद्र शिक्षण education पाणी water यंत्र machine योगा गॅस gas काश्‍मीर वर्षा varsha बीड beed प्रशासन administrations video व्हिडिओ अकोला akola विभाग sections Search Functional Tags:  लातूर, Latur, तूर, औरंगाबाद, Aurangabad, यवतमाळ, Yavatmal, वीज, आरोग्य, Health, मंत्रालय, जितेंद्र, शिक्षण, Education, पाणी, Water, यंत्र, Machine, योगा, गॅस, Gas, काश्‍मीर, वर्षा, Varsha, बीड, Beed, प्रशासन, Administrations, video, व्हिडिओ, अकोला, Akola, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Keyword:  The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati Meta Description:  The State Govt stopped PMSSY project in Aurangabad Ghati केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही. Send as Notification:  Topic Tags:  अकोला लातूर औरंगाबाद यवतमाळ बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35sWCo3
Read More
भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल!

पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे. 

पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.  

१४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले. 

या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले. 

नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले. 
- सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण 

News Item ID: 

599-news_story-1576523556

Mobile Device Headline: 

भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे. 

पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.  

१४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले. 

या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले. 

नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले. 
- सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण 

Vertical Image: 

English Headline: 

Punekar tops the state in compromise

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

न्यायाधीश

Search Functional Tags: 

पुणे, न्यायाधीश

Twitter Publish: 

Meta Description: 

Punekar tops the state in compromise Marathi News: लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  News Item ID:  599-news_story-1576523556 Mobile Device Headline:  भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  Vertical Image:  English Headline:  Punekar tops the state in compromise Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे न्यायाधीश Search Functional Tags:  पुणे, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  Punekar tops the state in compromise Marathi News: लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YTcX2G
Read More
बिहार: मुजफ्फरपुर में 7 दिसंबर को जिंदा जलाई गई लड़की की मौत https://ift.tt/2NfH8z5
उन्नाव रेप केस: कुलदीप सेंगर को उम्रकैद? आज होगी सजा पर बहस https://ift.tt/2YYZUwD
निर्भया केस: दोषी अक्षय की पुनर्विचार याचिका पर SC में सुनवाई आज https://ift.tt/2PpWobs
UP: मऊ हिंसा पर CM योगी सख्त, DM-SP को मिली निलंबन की चेतावनी https://ift.tt/2sy4PbM
प्रणब मुखर्जी बोले- लोकसभा की सीटों की संख्या बढ़ाकर 1000 की जाए https://ift.tt/2YTgGxe
CAA पर बोले कमलनाथ- बहुमत से लोकसभा चलाई जा सकती है, देश नहीं https://ift.tt/2YWofDy
जामिया हिंसा मामले में 15 लोगों पर FIR, कई नेताओं के नाम भी शामिल https://ift.tt/2M2UjA9
बॉलीवुड को भी आकर्षित करता रहा है नागरिकता और घुसपैठ का सवाल https://ift.tt/2PTRvXc
अगले सेना प्रमुख मनोज मुकुंद नरवणे से आजतक की Exclusive बातचीत https://ift.tt/2suRYr0
मीका सिंह ने बताया- पहली बार मिले 50 हजार तो हो गया था पागल https://ift.tt/36IBESk
राहुल गांधी: सावरकर यांच्यावरील वक्तव्यामुळे शिवसेना काँग्रेसमध्ये संघर्ष होईल?