Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 14, 2019

'सावरकरांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली, माफी मागितली नव्हती' #5मोठ्याबातम्या
#worldteaday : कपभर चहाची जगभर चर्चा! 

पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चहा म्हणजे अबालवृद्धांचं आणि खास करून आपल्या भारतीयांचं लाडकं पेय. ज्याच्याशिवाय आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही, असं हे पेय. दैनंदिन जीवनात मानाचं स्थान असलेल्या या पेयाचा सन्मान म्हणून जगभरात आज (15डिसेंबर ) चहा दिन साजरा होतोय. अर्थातच, या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कपभर चहाची जगभर चर्चा झाली नाही तर नवलच! 

खवय्यांनो ई-सकाळच्या फूड सेक्शनला नक्की भेट द्या 

पूर्वी बाहेर चहा प्यायचा म्हणजे टपरी अथवा टपरीवजा चहाचे दुकान किंवा एखादे हॉटेल. आता मात्र कॉफी हाउससारखी "टी हाउस' ही संकल्पना लोकप्रिय ठरताना दिसत आहे. चहाचे अनेक प्रकार आहेत. दहा रुपयांच्या कटिंगपासून दोनशे रुपयांपर्यंतचा चहा "टी हाउस'मध्ये मिळतो. साधा चहा तसेच आले, वेलची, मसाला, इराणी हे चहाचे प्रकार तर सगळ्यांनाच माहीत आहेत. या व्यतिरिक्त कश्‍मिरी, दार्जिलिंग, तिखट, तुळस, केशर, गुलकंद, संत्रा, जास्वंद, बेरीज, पेपरमिंट, ब्लॅककरंट, व्हॅनिला असे अनेक फ्लेवर्सचे चहा "टी हाउस'मध्ये उपलब्ध असतात. त्याचसोबत ग्रीन टी, लेमन टी, आइस टी, गुळाचा चहा असे आरोग्यदायी पर्यायसुद्धा आहेतच. चहासोबतच सॅंडविच, बर्गर, पास्ता, वॅफल्स असे खायचे पदार्थदेखील मिळतात म्हणून तरुणाई "टी हाउस'कडे विशेष आकर्षित होत आहे.

आता चहाप्रमाणे कॉफीलादेखील ग्लॅमर प्राप्त होत आहे. अनेक जण चहाकडे "रिफ्रेशमेंट' म्हणून बघतात, त्यामुळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे, म्हणून "टी हाउस'ला अनेकांची पसंती मिळत आहे. चहाचे विविध फ्लेवर्स चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. 
- प्रियंका बोरकर 

News Item ID: 

599-news_story-1576344221

Mobile Device Headline: 

#worldteaday : कपभर चहाची जगभर चर्चा! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Pune

Mobile Body: 

पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चहा म्हणजे अबालवृद्धांचं आणि खास करून आपल्या भारतीयांचं लाडकं पेय. ज्याच्याशिवाय आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही, असं हे पेय. दैनंदिन जीवनात मानाचं स्थान असलेल्या या पेयाचा सन्मान म्हणून जगभरात आज (15डिसेंबर ) चहा दिन साजरा होतोय. अर्थातच, या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कपभर चहाची जगभर चर्चा झाली नाही तर नवलच! 

खवय्यांनो ई-सकाळच्या फूड सेक्शनला नक्की भेट द्या 

पूर्वी बाहेर चहा प्यायचा म्हणजे टपरी अथवा टपरीवजा चहाचे दुकान किंवा एखादे हॉटेल. आता मात्र कॉफी हाउससारखी "टी हाउस' ही संकल्पना लोकप्रिय ठरताना दिसत आहे. चहाचे अनेक प्रकार आहेत. दहा रुपयांच्या कटिंगपासून दोनशे रुपयांपर्यंतचा चहा "टी हाउस'मध्ये मिळतो. साधा चहा तसेच आले, वेलची, मसाला, इराणी हे चहाचे प्रकार तर सगळ्यांनाच माहीत आहेत. या व्यतिरिक्त कश्‍मिरी, दार्जिलिंग, तिखट, तुळस, केशर, गुलकंद, संत्रा, जास्वंद, बेरीज, पेपरमिंट, ब्लॅककरंट, व्हॅनिला असे अनेक फ्लेवर्सचे चहा "टी हाउस'मध्ये उपलब्ध असतात. त्याचसोबत ग्रीन टी, लेमन टी, आइस टी, गुळाचा चहा असे आरोग्यदायी पर्यायसुद्धा आहेतच. चहासोबतच सॅंडविच, बर्गर, पास्ता, वॅफल्स असे खायचे पदार्थदेखील मिळतात म्हणून तरुणाई "टी हाउस'कडे विशेष आकर्षित होत आहे.

आता चहाप्रमाणे कॉफीलादेखील ग्लॅमर प्राप्त होत आहे. अनेक जण चहाकडे "रिफ्रेशमेंट' म्हणून बघतात, त्यामुळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे, म्हणून "टी हाउस'ला अनेकांची पसंती मिळत आहे. चहाचे विविध फ्लेवर्स चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. 
- प्रियंका बोरकर 

Vertical Image: 

English Headline: 

rasika kulkarni writes about world tea day

Author Type: 

External Author

रसिका कुळकर्णी 

पुणे

चहा

दिल्ली

आरोग्य

भारत

हॉटेल

दार्जिलिंग

बर्गर

Search Functional Tags: 

पुणे, चहा, दिल्ली, आरोग्य, भारत, हॉटेल, दार्जिलिंग, बर्गर

Twitter Publish: 

Meta Keyword: 

world tea day, Tea, Tea in India,

Meta Description: 

rasika kulkarni writes about world tea day पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#worldteaday : कपभर चहाची जगभर चर्चा!  पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चहा म्हणजे अबालवृद्धांचं आणि खास करून आपल्या भारतीयांचं लाडकं पेय. ज्याच्याशिवाय आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही, असं हे पेय. दैनंदिन जीवनात मानाचं स्थान असलेल्या या पेयाचा सन्मान म्हणून जगभरात आज (15डिसेंबर ) चहा दिन साजरा होतोय. अर्थातच, या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कपभर चहाची जगभर चर्चा झाली नाही तर नवलच!  खवय्यांनो ई-सकाळच्या फूड सेक्शनला नक्की भेट द्या  पूर्वी बाहेर चहा प्यायचा म्हणजे टपरी अथवा टपरीवजा चहाचे दुकान किंवा एखादे हॉटेल. आता मात्र कॉफी हाउससारखी "टी हाउस' ही संकल्पना लोकप्रिय ठरताना दिसत आहे. चहाचे अनेक प्रकार आहेत. दहा रुपयांच्या कटिंगपासून दोनशे रुपयांपर्यंतचा चहा "टी हाउस'मध्ये मिळतो. साधा चहा तसेच आले, वेलची, मसाला, इराणी हे चहाचे प्रकार तर सगळ्यांनाच माहीत आहेत. या व्यतिरिक्त कश्‍मिरी, दार्जिलिंग, तिखट, तुळस, केशर, गुलकंद, संत्रा, जास्वंद, बेरीज, पेपरमिंट, ब्लॅककरंट, व्हॅनिला असे अनेक फ्लेवर्सचे चहा "टी हाउस'मध्ये उपलब्ध असतात. त्याचसोबत ग्रीन टी, लेमन टी, आइस टी, गुळाचा चहा असे आरोग्यदायी पर्यायसुद्धा आहेतच. चहासोबतच सॅंडविच, बर्गर, पास्ता, वॅफल्स असे खायचे पदार्थदेखील मिळतात म्हणून तरुणाई "टी हाउस'कडे विशेष आकर्षित होत आहे. आता चहाप्रमाणे कॉफीलादेखील ग्लॅमर प्राप्त होत आहे. अनेक जण चहाकडे "रिफ्रेशमेंट' म्हणून बघतात, त्यामुळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे, म्हणून "टी हाउस'ला अनेकांची पसंती मिळत आहे. चहाचे विविध फ्लेवर्स चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करतात.  - प्रियंका बोरकर  News Item ID:  599-news_story-1576344221 Mobile Device Headline:  #worldteaday : कपभर चहाची जगभर चर्चा!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Pune Mobile Body:  पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चहा म्हणजे अबालवृद्धांचं आणि खास करून आपल्या भारतीयांचं लाडकं पेय. ज्याच्याशिवाय आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही, असं हे पेय. दैनंदिन जीवनात मानाचं स्थान असलेल्या या पेयाचा सन्मान म्हणून जगभरात आज (15डिसेंबर ) चहा दिन साजरा होतोय. अर्थातच, या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कपभर चहाची जगभर चर्चा झाली नाही तर नवलच!  खवय्यांनो ई-सकाळच्या फूड सेक्शनला नक्की भेट द्या  पूर्वी बाहेर चहा प्यायचा म्हणजे टपरी अथवा टपरीवजा चहाचे दुकान किंवा एखादे हॉटेल. आता मात्र कॉफी हाउससारखी "टी हाउस' ही संकल्पना लोकप्रिय ठरताना दिसत आहे. चहाचे अनेक प्रकार आहेत. दहा रुपयांच्या कटिंगपासून दोनशे रुपयांपर्यंतचा चहा "टी हाउस'मध्ये मिळतो. साधा चहा तसेच आले, वेलची, मसाला, इराणी हे चहाचे प्रकार तर सगळ्यांनाच माहीत आहेत. या व्यतिरिक्त कश्‍मिरी, दार्जिलिंग, तिखट, तुळस, केशर, गुलकंद, संत्रा, जास्वंद, बेरीज, पेपरमिंट, ब्लॅककरंट, व्हॅनिला असे अनेक फ्लेवर्सचे चहा "टी हाउस'मध्ये उपलब्ध असतात. त्याचसोबत ग्रीन टी, लेमन टी, आइस टी, गुळाचा चहा असे आरोग्यदायी पर्यायसुद्धा आहेतच. चहासोबतच सॅंडविच, बर्गर, पास्ता, वॅफल्स असे खायचे पदार्थदेखील मिळतात म्हणून तरुणाई "टी हाउस'कडे विशेष आकर्षित होत आहे. आता चहाप्रमाणे कॉफीलादेखील ग्लॅमर प्राप्त होत आहे. अनेक जण चहाकडे "रिफ्रेशमेंट' म्हणून बघतात, त्यामुळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे, म्हणून "टी हाउस'ला अनेकांची पसंती मिळत आहे. चहाचे विविध फ्लेवर्स चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करतात.  - प्रियंका बोरकर  Vertical Image:  English Headline:  rasika kulkarni writes about world tea day Author Type:  External Author रसिका कुळकर्णी  पुणे चहा दिल्ली आरोग्य भारत हॉटेल दार्जिलिंग बर्गर Search Functional Tags:  पुणे, चहा, दिल्ली, आरोग्य, भारत, हॉटेल, दार्जिलिंग, बर्गर Twitter Publish:  Meta Keyword:  world tea day, Tea, Tea in India, Meta Description:  rasika kulkarni writes about world tea day पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2spjq9s
Read More
ऑनलाइन व्यवहार करताना अशी होते फसवणूक, बाळगा सावधगिरी

औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा. 

फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व
माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते. 

ऑनलाइन गंडा 

ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. डॉ. संजय शिंदे म्हणाले, की ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग
वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

ई-वॉलेट वापरा; पण जपून 

हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

युजर्स असे नंबर सर्च करतात हे भामट्यांना माहितीच असते. अर्थात, ते सर्च ऑप्टमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो. ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून
भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते.

भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात. 
 

अशी करा खात्री

इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी. 

 गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी. 

 एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे. 

 फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे. 

 भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा

आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. 

 सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे.

त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत. 

 आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले

जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे. 

 सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे

नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे. 

 सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात

तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत. 

 

आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
- डॉ. संजय शिंदे, सायबर क्राईमचे अभ्यासक 
 

डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाइट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता; पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाइटवरून खरेदी करा. रिव्ह्युव्ह, कॉमेंटस, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा, वेबसाइटचा मालक शोधा. 

- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्‍तालय 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

News Item ID: 

599-news_story-1576342059

Mobile Device Headline: 

ऑनलाइन व्यवहार करताना अशी होते फसवणूक, बाळगा सावधगिरी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा. 

फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व
माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते. 

ऑनलाइन गंडा 

ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. डॉ. संजय शिंदे म्हणाले, की ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग
वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

ई-वॉलेट वापरा; पण जपून 

हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

युजर्स असे नंबर सर्च करतात हे भामट्यांना माहितीच असते. अर्थात, ते सर्च ऑप्टमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो. ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून
भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते.

भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात. 
 

अशी करा खात्री

इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी. 

 गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी. 

 एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे. 

 फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे. 

 भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा

आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. 

 सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे.

त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत. 

 आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले

जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे. 

 सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे

नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे. 

 सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात

तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत. 

 

आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
- डॉ. संजय शिंदे, सायबर क्राईमचे अभ्यासक 
 

डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाइट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता; पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाइटवरून खरेदी करा. रिव्ह्युव्ह, कॉमेंटस, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा, वेबसाइटचा मालक शोधा. 

- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्‍तालय 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

Vertical Image: 

English Headline: 

Be careful when shopping online

Author Type: 

External Author

मधुकर कांबळे

औरंगाबाद

aurangabad

मात

mate

फोन

एटीएम

गुन्हेगार

सोशल मीडिया

क्रेडिट कार्ड

शॉपिंग

shopping

व्यसन

संजय शिंदे

गॅस

gas

ई-मेल

पासवर्ड

सकाळ

डेबिट कार्ड

डिजिटल पेमेंट

ऍप

पोलिस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, मात, mate, फोन, एटीएम, गुन्हेगार, सोशल मीडिया, क्रेडिट कार्ड, शॉपिंग, shopping, व्यसन, संजय शिंदे, गॅस, Gas, ई-मेल, पासवर्ड, सकाळ, डेबिट कार्ड, डिजिटल पेमेंट, ऍप, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Be careful when shopping online

Meta Description: 

Be careful when shopping online. फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ऑनलाइन व्यवहार करताना अशी होते फसवणूक, बाळगा सावधगिरी औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा.  फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते.  ऑनलाइन गंडा  ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. डॉ. संजय शिंदे म्हणाले, की ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात.  हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी  ई-वॉलेट वापरा; पण जपून  हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात. क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी  युजर्स असे नंबर सर्च करतात हे भामट्यांना माहितीच असते. अर्थात, ते सर्च ऑप्टमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो. ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते. भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात.    अशी करा खात्री इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी.   गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी.   एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे.   फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे.   भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे.   सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे. त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत.   आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे.   सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे.   सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत.    आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  - डॉ. संजय शिंदे, सायबर क्राईमचे अभ्यासक    डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाइट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता; पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाइटवरून खरेदी करा. रिव्ह्युव्ह, कॉमेंटस, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा, वेबसाइटचा मालक शोधा.  - राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्‍तालय  मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला... News Item ID:  599-news_story-1576342059 Mobile Device Headline:  ऑनलाइन व्यवहार करताना अशी होते फसवणूक, बाळगा सावधगिरी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा.  फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते.  ऑनलाइन गंडा  ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. डॉ. संजय शिंदे म्हणाले, की ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात.  हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी  ई-वॉलेट वापरा; पण जपून  हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात. क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी  युजर्स असे नंबर सर्च करतात हे भामट्यांना माहितीच असते. अर्थात, ते सर्च ऑप्टमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो. ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते. भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात.    अशी करा खात्री इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी.   गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी.   एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे.   फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे.   भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे.   सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे. त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत.   आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे.   सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे.   सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत.    आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  - डॉ. संजय शिंदे, सायबर क्राईमचे अभ्यासक    डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाइट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता; पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाइटवरून खरेदी करा. रिव्ह्युव्ह, कॉमेंटस, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा, वेबसाइटचा मालक शोधा.  - राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्‍तालय  मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला... Vertical Image:  English Headline:  Be careful when shopping online Author Type:  External Author मधुकर कांबळे औरंगाबाद aurangabad मात mate फोन एटीएम गुन्हेगार सोशल मीडिया क्रेडिट कार्ड शॉपिंग shopping व्यसन संजय शिंदे गॅस gas ई-मेल पासवर्ड सकाळ डेबिट कार्ड डिजिटल पेमेंट ऍप पोलिस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, मात, mate, फोन, एटीएम, गुन्हेगार, सोशल मीडिया, क्रेडिट कार्ड, शॉपिंग, shopping, व्यसन, संजय शिंदे, गॅस, Gas, ई-मेल, पासवर्ड, सकाळ, डेबिट कार्ड, डिजिटल पेमेंट, ऍप, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Be careful when shopping online Meta Description:  Be careful when shopping online. फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ej20OE
Read More
रुटमॅपमुळे 'पीएमपी' होतेय मालामाल!

पुणे : बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 'पीएमपी'चे रोजचे उत्पन्न आता 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोचले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात मार्गांवर नव्या आणि जुन्या बसगाड्या उतरवल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रोज 1 हजार 550 बसगाड्या मार्गांवर असूनही रोजचे उत्पन्न 1 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपासच राहिले होते. यामुळे त्यामागील कारणे 'पीएमपी'ने जाणून घेतली. त्यात बसचालक, वाहक आणि चेकर यांच्या किरकोळ चुकांचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसून आले.

- आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बसगाड्यांवरील मार्गाचा फलक ठळकपणे दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, थांब्यापासून बस लांब थांबणे, गॅस भरण्याच्या नावाखाली बसच्या फेऱ्या रद्द करणे, चालक आणि वाहक उशिराने आल्यामुळे लांबच्या फेऱ्यांऐवजी जवळच्या मार्गांवर सेवा पुरवणे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. 

- अमोल कोल्हेंच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा; उत्सुकता 18 डिसेंबरची

''आता मार्गाच्या फलकांपासून ते प्रत्येक थांब्यावर बस कुठे आणि किती वेळ थांबते, चालक वेळेत आले का, बसमध्ये इंधन आहे का, आदी बाबींची काटेकोरपणे तपासणी होत आहे. या प्रकरणी चालक-वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असल्याने चुका कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजारांनी वाढ झाली आहे,'' असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

फलक नसल्यास 1 हजार दंड 

बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच फलकाभोवती दिवा नसलेल्या बसच्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. देखभालीसाठी डेपोत येणाऱ्या बसची कामे करण्यात येतात का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. 

- सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'​

'पीएमपी'चे उत्पन्न (रुपयांमध्ये) 

9 डिसेंबर- 1 कोटी 73 लाख 
10 डिसेंबर - 1 कोटी 65 लाख 
11 डिसेंबर - 1 कोटी 66 लाख 
12 डिसेंबर - 1 कोटी 57 लाख 
13 डिसेंबर - 1 कोटी 67 लाख 

रोजचे प्रवासी :- 

मागील आठवड्यात : 10 लाख 50 हजार 

चालू आठवड्यात : 11 लाख 

News Item ID: 

599-news_story-1576338079

Mobile Device Headline: 

रुटमॅपमुळे 'पीएमपी' होतेय मालामाल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 'पीएमपी'चे रोजचे उत्पन्न आता 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोचले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात मार्गांवर नव्या आणि जुन्या बसगाड्या उतरवल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रोज 1 हजार 550 बसगाड्या मार्गांवर असूनही रोजचे उत्पन्न 1 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपासच राहिले होते. यामुळे त्यामागील कारणे 'पीएमपी'ने जाणून घेतली. त्यात बसचालक, वाहक आणि चेकर यांच्या किरकोळ चुकांचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसून आले.

- आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बसगाड्यांवरील मार्गाचा फलक ठळकपणे दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, थांब्यापासून बस लांब थांबणे, गॅस भरण्याच्या नावाखाली बसच्या फेऱ्या रद्द करणे, चालक आणि वाहक उशिराने आल्यामुळे लांबच्या फेऱ्यांऐवजी जवळच्या मार्गांवर सेवा पुरवणे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. 

- अमोल कोल्हेंच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा; उत्सुकता 18 डिसेंबरची

''आता मार्गाच्या फलकांपासून ते प्रत्येक थांब्यावर बस कुठे आणि किती वेळ थांबते, चालक वेळेत आले का, बसमध्ये इंधन आहे का, आदी बाबींची काटेकोरपणे तपासणी होत आहे. या प्रकरणी चालक-वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असल्याने चुका कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजारांनी वाढ झाली आहे,'' असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

फलक नसल्यास 1 हजार दंड 

बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच फलकाभोवती दिवा नसलेल्या बसच्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. देखभालीसाठी डेपोत येणाऱ्या बसची कामे करण्यात येतात का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. 

- सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'​

'पीएमपी'चे उत्पन्न (रुपयांमध्ये) 

9 डिसेंबर- 1 कोटी 73 लाख 
10 डिसेंबर - 1 कोटी 65 लाख 
11 डिसेंबर - 1 कोटी 66 लाख 
12 डिसेंबर - 1 कोटी 57 लाख 
13 डिसेंबर - 1 कोटी 67 लाख 

रोजचे प्रवासी :- 

मागील आठवड्यात : 10 लाख 50 हजार 

चालू आठवड्यात : 11 लाख 

Vertical Image: 

English Headline: 

Roadmap ideas are likely to increase PMP yields

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

पीएमपीएमएल

सार्वजनिक वाहतूक

वाहतूक कोंडी

उत्पन्न

चालक

इंधन

पुणे वाहतूक

पायाभूत सुविधा

Search Functional Tags: 

पुणे, पीएमपीएमएल, सार्वजनिक वाहतूक, वाहतूक कोंडी, उत्पन्न, चालक, इंधन, पुणे वाहतूक, पायाभूत सुविधा

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about PMP Bus: बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

रुटमॅपमुळे 'पीएमपी' होतेय मालामाल! पुणे : बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 'पीएमपी'चे रोजचे उत्पन्न आता 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोचले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरात मार्गांवर नव्या आणि जुन्या बसगाड्या उतरवल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रोज 1 हजार 550 बसगाड्या मार्गांवर असूनही रोजचे उत्पन्न 1 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपासच राहिले होते. यामुळे त्यामागील कारणे 'पीएमपी'ने जाणून घेतली. त्यात बसचालक, वाहक आणि चेकर यांच्या किरकोळ चुकांचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसून आले. - आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बसगाड्यांवरील मार्गाचा फलक ठळकपणे दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, थांब्यापासून बस लांब थांबणे, गॅस भरण्याच्या नावाखाली बसच्या फेऱ्या रद्द करणे, चालक आणि वाहक उशिराने आल्यामुळे लांबच्या फेऱ्यांऐवजी जवळच्या मार्गांवर सेवा पुरवणे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.  - अमोल कोल्हेंच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा; उत्सुकता 18 डिसेंबरची ''आता मार्गाच्या फलकांपासून ते प्रत्येक थांब्यावर बस कुठे आणि किती वेळ थांबते, चालक वेळेत आले का, बसमध्ये इंधन आहे का, आदी बाबींची काटेकोरपणे तपासणी होत आहे. या प्रकरणी चालक-वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असल्याने चुका कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजारांनी वाढ झाली आहे,'' असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.  फलक नसल्यास 1 हजार दंड  बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच फलकाभोवती दिवा नसलेल्या बसच्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. देखभालीसाठी डेपोत येणाऱ्या बसची कामे करण्यात येतात का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.  - सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'​ 'पीएमपी'चे उत्पन्न (रुपयांमध्ये)  9 डिसेंबर- 1 कोटी 73 लाख  10 डिसेंबर - 1 कोटी 65 लाख  11 डिसेंबर - 1 कोटी 66 लाख  12 डिसेंबर - 1 कोटी 57 लाख  13 डिसेंबर - 1 कोटी 67 लाख  रोजचे प्रवासी :-  मागील आठवड्यात : 10 लाख 50 हजार  चालू आठवड्यात : 11 लाख  News Item ID:  599-news_story-1576338079 Mobile Device Headline:  रुटमॅपमुळे 'पीएमपी' होतेय मालामाल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 'पीएमपी'चे रोजचे उत्पन्न आता 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोचले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरात मार्गांवर नव्या आणि जुन्या बसगाड्या उतरवल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रोज 1 हजार 550 बसगाड्या मार्गांवर असूनही रोजचे उत्पन्न 1 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपासच राहिले होते. यामुळे त्यामागील कारणे 'पीएमपी'ने जाणून घेतली. त्यात बसचालक, वाहक आणि चेकर यांच्या किरकोळ चुकांचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसून आले. - आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बसगाड्यांवरील मार्गाचा फलक ठळकपणे दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, थांब्यापासून बस लांब थांबणे, गॅस भरण्याच्या नावाखाली बसच्या फेऱ्या रद्द करणे, चालक आणि वाहक उशिराने आल्यामुळे लांबच्या फेऱ्यांऐवजी जवळच्या मार्गांवर सेवा पुरवणे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.  - अमोल कोल्हेंच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा; उत्सुकता 18 डिसेंबरची ''आता मार्गाच्या फलकांपासून ते प्रत्येक थांब्यावर बस कुठे आणि किती वेळ थांबते, चालक वेळेत आले का, बसमध्ये इंधन आहे का, आदी बाबींची काटेकोरपणे तपासणी होत आहे. या प्रकरणी चालक-वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असल्याने चुका कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजारांनी वाढ झाली आहे,'' असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.  फलक नसल्यास 1 हजार दंड  बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच फलकाभोवती दिवा नसलेल्या बसच्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. देखभालीसाठी डेपोत येणाऱ्या बसची कामे करण्यात येतात का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.  - सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'​ 'पीएमपी'चे उत्पन्न (रुपयांमध्ये)  9 डिसेंबर- 1 कोटी 73 लाख  10 डिसेंबर - 1 कोटी 65 लाख  11 डिसेंबर - 1 कोटी 66 लाख  12 डिसेंबर - 1 कोटी 57 लाख  13 डिसेंबर - 1 कोटी 67 लाख  रोजचे प्रवासी :-  मागील आठवड्यात : 10 लाख 50 हजार  चालू आठवड्यात : 11 लाख  Vertical Image:  English Headline:  Roadmap ideas are likely to increase PMP yields Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पीएमपीएमएल सार्वजनिक वाहतूक वाहतूक कोंडी उत्पन्न चालक इंधन पुणे वाहतूक पायाभूत सुविधा Search Functional Tags:  पुणे, पीएमपीएमएल, सार्वजनिक वाहतूक, वाहतूक कोंडी, उत्पन्न, चालक, इंधन, पुणे वाहतूक, पायाभूत सुविधा Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about PMP Bus: बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38Gh6LO
Read More
सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे!

पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे. 

- पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे.

- Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत...

सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली. 

- 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण 
- सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध 
- किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा 
- आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा.

News Item ID: 

599-news_story-1576344189

Mobile Device Headline: 

सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे. 

- पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे.

- Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत...

सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली. 

- 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण 
- सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध 
- किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा 
- आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा.

Vertical Image: 

English Headline: 

By using solar goggles watch the solar eclipse safely

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

सूर्य

सूर्यग्रहण

पुणे

कर्नाटक

केरळ

तमिळनाडू

mumbai

Search Functional Tags: 

भारत, सूर्य, सूर्यग्रहण, पुणे, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Solar eclipse: तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/34jlGMQ

सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. News Item ID:  599-news_story-1576344189 Mobile Device Headline:  सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. Vertical Image:  English Headline:  By using solar goggles watch the solar eclipse safely Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सूर्य सूर्यग्रहण पुणे कर्नाटक केरळ तमिळनाडू mumbai Search Functional Tags:  भारत, सूर्य, सूर्यग्रहण, पुणे, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, mumbai Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Solar eclipse: तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/34jlGMQ

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PnHq5Z
Read More
आता ज्युनिअर कॉलेज येणार अडचणीत?

मुंबई : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबईत काही कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पायाभूत सुविधा नसतानाही तावडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोरिवली येथील राव कनिष्ठ महाविद्यालयाला पाच ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात देण्यात आली. राव महाविद्यालयाने एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन मान्यता मिळवली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अर्ज अन्य महाविद्यालयांतून भरून घेतले.

 भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

News Item ID: 

599-news_story-1576346239

Mobile Device Headline: 

आता ज्युनिअर कॉलेज येणार अडचणीत?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबईत काही कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पायाभूत सुविधा नसतानाही तावडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोरिवली येथील राव कनिष्ठ महाविद्यालयाला पाच ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात देण्यात आली. राव महाविद्यालयाने एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन मान्यता मिळवली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अर्ज अन्य महाविद्यालयांतून भरून घेतले.

 भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

Vertical Image: 

English Headline: 

Junior Colleges may faces Difficulties

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

शिक्षण

education

विनोद तावडे

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, शिक्षण, Education, विनोद तावडे

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Junior Colleges : युवासेनेने गंभीर आरोप केला.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आता ज्युनिअर कॉलेज येणार अडचणीत? मुंबई : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबईत काही कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पायाभूत सुविधा नसतानाही तावडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोरिवली येथील राव कनिष्ठ महाविद्यालयाला पाच ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात देण्यात आली. राव महाविद्यालयाने एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन मान्यता मिळवली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अर्ज अन्य महाविद्यालयांतून भरून घेतले.  भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच! News Item ID:  599-news_story-1576346239 Mobile Device Headline:  आता ज्युनिअर कॉलेज येणार अडचणीत? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबईत काही कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पायाभूत सुविधा नसतानाही तावडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोरिवली येथील राव कनिष्ठ महाविद्यालयाला पाच ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात देण्यात आली. राव महाविद्यालयाने एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन मान्यता मिळवली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अर्ज अन्य महाविद्यालयांतून भरून घेतले.  भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच! Vertical Image:  English Headline:  Junior Colleges may faces Difficulties Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai शिक्षण education विनोद तावडे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, शिक्षण, Education, विनोद तावडे Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Junior Colleges : युवासेनेने गंभीर आरोप केला. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EoEpM9
Read More
हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच घडल्या महिलांवर अत्याचाराच्या गंभीर घटना!

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी (ता.14) व्यक्त केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दि इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर इंडियाच्या वतीने (आयएलसीआय) पहिला 'अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार' ऍड. ऍग्नेस यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी 'आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते. 

- उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत

ऍग्नेस म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते. आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत; पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.'' 

- धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले

डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले. 

- रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

ज्येष्ठांच्या संघटनांचा सन्मान 
या वेळी आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज, जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ (डीएसके विश्व, पुणे), कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 

News Item ID: 

599-news_story-1576345653

Mobile Device Headline: 

हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच घडल्या महिलांवर अत्याचाराच्या गंभीर घटना!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी (ता.14) व्यक्त केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दि इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर इंडियाच्या वतीने (आयएलसीआय) पहिला 'अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार' ऍड. ऍग्नेस यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी 'आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते. 

- उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत

ऍग्नेस म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते. आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत; पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.'' 

- धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले

डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले. 

- रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

ज्येष्ठांच्या संघटनांचा सन्मान 
या वेळी आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज, जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ (डीएसके विश्व, पुणे), कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Vertical Image: 

English Headline: 

Within a fortnight there were serious incidents of violence against women

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

पुणे

महिला

women

हिंसाचार

हैदराबाद

अत्याचार

पुरस्कार

awards

रघुनाथ माशेलकर

सामूहिक बलात्कार

बलात्कार

पोलिस

चित्रपट

संघटना

Search Functional Tags: 

भारत, पुणे, महिला, women, हिंसाचार, हैदराबाद, अत्याचार, पुरस्कार, Awards, रघुनाथ माशेलकर, सामूहिक बलात्कार, बलात्कार, पोलिस, चित्रपट, संघटना

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Anjani Mashelkar: संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच घडल्या महिलांवर अत्याचाराच्या गंभीर घटना! पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी (ता.14) व्यक्त केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दि इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर इंडियाच्या वतीने (आयएलसीआय) पहिला 'अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार' ऍड. ऍग्नेस यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी 'आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते.  - उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत ऍग्नेस म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते. आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत; पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.''  - धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले.  - रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण! ज्येष्ठांच्या संघटनांचा सन्मान  या वेळी आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज, जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ (डीएसके विश्व, पुणे), कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.  News Item ID:  599-news_story-1576345653 Mobile Device Headline:  हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच घडल्या महिलांवर अत्याचाराच्या गंभीर घटना! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी (ता.14) व्यक्त केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दि इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर इंडियाच्या वतीने (आयएलसीआय) पहिला 'अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार' ऍड. ऍग्नेस यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी 'आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते.  - उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत ऍग्नेस म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते. आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत; पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.''  - धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले.  - रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण! ज्येष्ठांच्या संघटनांचा सन्मान  या वेळी आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज, जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ (डीएसके विश्व, पुणे), कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.  Vertical Image:  English Headline:  Within a fortnight there were serious incidents of violence against women Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत पुणे महिला women हिंसाचार हैदराबाद अत्याचार पुरस्कार awards रघुनाथ माशेलकर सामूहिक बलात्कार बलात्कार पोलिस चित्रपट संघटना Search Functional Tags:  भारत, पुणे, महिला, women, हिंसाचार, हैदराबाद, अत्याचार, पुरस्कार, Awards, रघुनाथ माशेलकर, सामूहिक बलात्कार, बलात्कार, पोलिस, चित्रपट, संघटना Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Anjani Mashelkar: संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EkOfPb
Read More
अनशन पर बैठीं स्वाति मालीवाल की तबीयत बिगड़ी, अस्पताल ले जाया गया https://ift.tt/36CbGzQ
CAB: पाकिस्तान येथील हिंदूंना भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविषयी काय वाटतं?
भारत: जगातील सर्वाधिक वेळा इंटरनेट शटडाऊन करणारा देश
राहुल गांधी: सावरकर माफी प्रकरण नेमकं काय आहे?
बंगाल में BJP सांसद अर्जुन सिंह की कार पर ईट और बम से हमला, TMC पर लगाया आरोप https://ift.tt/2Ejm2bE
बिरयानी बेचने पर दलित युवक की पिटाई, वीडियो वायरल होने पर FIR दर्ज https://ift.tt/35lgIQQ