Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 2, 2019

मिला चंद्रयान-2 के विक्रम का मलबा, क्रैश साइट से 750 मीटर दूर NASA ने तलाशे 3 टुकड़े https://ift.tt/360m9Vr
दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ?

राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे. 

तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते.

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट

पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे. 

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

ही कामे रखडली 

दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे. 

ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर

मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर 
महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला. 
प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे. 

काम दोन महिन्यात पूर्ण करू
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

News Item ID: 

599-news_story-1575297178

Mobile Device Headline: 

दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे. 

तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते.

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट

पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे. 

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

ही कामे रखडली 

दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे. 

ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर

मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर 
महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला. 
प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे. 

काम दोन महिन्यात पूर्ण करू
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

Vertical Image: 

English Headline: 

Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पर्यटन

tourism

विकास

पर्यटक

विषय

topics

वर्षा

varsha

पायाभूत सुविधा

infrastructure

आमदार

कोकण

konkan

कर्नाटक

वीज

अतिवृष्टी

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पर्यटन, tourism, विकास, पर्यटक, विषय, Topics, वर्षा, Varsha, पायाभूत सुविधा, Infrastructure, आमदार, कोकण, Konkan, कर्नाटक, वीज, अतिवृष्टी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Dajipur Sanctuary News

Meta Description: 

Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ? राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे.  तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते. हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे.  हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  ही कामे रखडली  दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे.  ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर  महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला.  प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे.  काम दोन महिन्यात पूर्ण करू यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.  News Item ID:  599-news_story-1575297178 Mobile Device Headline:  दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे.  तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते. हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे.  हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?  ही कामे रखडली  दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे.  ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर  महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला.  प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे.  काम दोन महिन्यात पूर्ण करू यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.  Vertical Image:  English Headline:  Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पर्यटन tourism विकास पर्यटक विषय topics वर्षा varsha पायाभूत सुविधा infrastructure आमदार कोकण konkan कर्नाटक वीज अतिवृष्टी Search Functional Tags:  कोल्हापूर, पर्यटन, tourism, विकास, पर्यटक, विषय, Topics, वर्षा, Varsha, पायाभूत सुविधा, Infrastructure, आमदार, कोकण, Konkan, कर्नाटक, वीज, अतिवृष्टी Twitter Publish:  Meta Keyword:  Dajipur Sanctuary News Meta Description:  Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर कोकण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33Jva3z
Read More
प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन

नवी दिल्ली - मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला. सरकारने गरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला यांसारख्या योजनांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

कॉर्पोरेट टॅक्‍स २२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणणे; तसेच नव्या उद्योगांसाठी १५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला होता आणि तो लागू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये अध्यादेशही लागू केला होता. त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले. त्यावरील चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी ही विधाने केली. या चर्चेत विरोधी सदस्यांनी नोटाबंदी, जीएसटीची सदोष अंमलबाजवणी आणि उद्योगजगतात पसरलेल्या दहशत व भीतीचा उल्लेख केला.

News Item ID: 

599-news_story-1575306426

Mobile Device Headline: 

प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

नवी दिल्ली - मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला. सरकारने गरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला यांसारख्या योजनांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

कॉर्पोरेट टॅक्‍स २२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणणे; तसेच नव्या उद्योगांसाठी १५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला होता आणि तो लागू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये अध्यादेशही लागू केला होता. त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले. त्यावरील चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी ही विधाने केली. या चर्चेत विरोधी सदस्यांनी नोटाबंदी, जीएसटीची सदोष अंमलबाजवणी आणि उद्योगजगतात पसरलेल्या दहशत व भीतीचा उल्लेख केला.

Vertical Image: 

English Headline: 

Five percent increase in direct taxation

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

निर्मला सीतारामन

government

company

मोदी सरकार

nirmala sitharaman

भारत

विधेयक

जीएसटी

st

Search Functional Tags: 

निर्मला सीतारामन, Government, Company, मोदी सरकार, Nirmala Sitharaman, भारत, विधेयक, जीएसटी, ST

Twitter Publish: 

Meta Description: 

मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन नवी दिल्ली - मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला. सरकारने गरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला यांसारख्या योजनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  कॉर्पोरेट टॅक्‍स २२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणणे; तसेच नव्या उद्योगांसाठी १५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला होता आणि तो लागू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये अध्यादेशही लागू केला होता. त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले. त्यावरील चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी ही विधाने केली. या चर्चेत विरोधी सदस्यांनी नोटाबंदी, जीएसटीची सदोष अंमलबाजवणी आणि उद्योगजगतात पसरलेल्या दहशत व भीतीचा उल्लेख केला. News Item ID:  599-news_story-1575306426 Mobile Device Headline:  प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली - मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला. सरकारने गरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला यांसारख्या योजनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  कॉर्पोरेट टॅक्‍स २२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणणे; तसेच नव्या उद्योगांसाठी १५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला होता आणि तो लागू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये अध्यादेशही लागू केला होता. त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले. त्यावरील चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी ही विधाने केली. या चर्चेत विरोधी सदस्यांनी नोटाबंदी, जीएसटीची सदोष अंमलबाजवणी आणि उद्योगजगतात पसरलेल्या दहशत व भीतीचा उल्लेख केला. Vertical Image:  English Headline:  Five percent increase in direct taxation Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क निर्मला सीतारामन government company मोदी सरकार nirmala sitharaman भारत विधेयक जीएसटी st Search Functional Tags:  निर्मला सीतारामन, Government, Company, मोदी सरकार, Nirmala Sitharaman, भारत, विधेयक, जीएसटी, ST Twitter Publish:  Meta Description:  मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूनेच कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करण्यात आल्याचे समर्थन करताना त्यांनी प्रत्यक्ष करसंकलनात घट झाली नसल्याचे सांगून त्यात पाच टक्के वाढ नोंदल्याचा दावा केला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33Jv3oF
Read More

Sunday, December 1, 2019

सुबह-सुबह महसूस किए गए भूकंप के झटके, रिक्टर स्केल पर तीव्रता 4.5 https://ift.tt/2NfH8z5
हैदराबाद रेप: संसद में गूंजेगा मुद्दा, गांधी प्रतिमा के पास प्रदर्शन करेंगे सांसद https://ift.tt/2Y4dxKu
प्रियंका की चिट्ठी पर जागी योगी सरकार, SIT करेगी छात्रा की मौत की जांच https://ift.tt/34Cx2fS
उद्धव ठाकरेंच्या मनधरणीसाठी संघ का वळवू शकला नाही भाजपचं मन?
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी: कर्नाटक बना चैम्पियन, तमिलनाडु को 1 रन से हराया https://ift.tt/33CTlkd
#NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क

पुणे - मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, लाखाच्या जवळपास असणारे आकडे ऐकून ‘आपल्या बाळाचे कसे होणार’ हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. कायद्याचे बंधन नसल्याने संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क घेत असल्याने पालकांना चिंतेने ग्रासले आहे. 

सर्व शिक्षण कायद्यानुसार पाल्याचे वय सहा पूर्ण झाल्यानंतर पहिलीला प्रवेश दिला पाहिजे. पूर्वी घराजवळील बालवाडीत मुलाला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी दाखल केले जायचे; परंतु आता अडीच वर्षे होताच प्ले ग्रुपमध्ये दाखल करतात. त्यानंतर तीन वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश होतो. अनेक मोठ्या शाळांनी त्यांचे पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनाच पुढे पहिलीला प्रवेश मिळतो. थेट पहिलीत बाहेरच्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. मात्र, मोठ्या शाळांचे शुल्क पालकांना परवडत नाही. 

जून २०२० मध्ये सुरू होणाऱ्या शाळांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील सर्वच शाळांमध्ये बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पहाटेपासून पालक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभा रहात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये दिसून येत आहे.

डोनेशन दुसऱ्याच्या नावाने
बालवाडीला प्रवेश देताना संस्था पालकांकडून डोनेशन घेतात. त्यासाठी ते अधिकृत ई-मेल व मेसेज पाठवतात. मात्र डोनेशनचा चेक किंवा डीडी हे प्रवेश घेणाऱ्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने भरायला लावतात. त्यामुळे प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही, असे सांगण्यास संस्था मोकळ्या रहतात. 

माझ्या मुलीली घराजवळील चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश द्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरला आहे. पण शुल्क ६० हजार रुपये असून त्यावर डिपॉझिट म्हणून १ लाख रुपये मागितले आहेत. हे पैसे भरले तरच प्रवेश निश्‍चित होणार आहे. कमी शुल्क असलेल्या संस्था घरापासून लांब असल्याने याच संस्थेत प्रवेश द्यावा लागणार आहे.
- प्रमोद जोशी, पालक, धायरी

News Item ID: 

599-news_story-1575212590

Mobile Device Headline: 

#NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, लाखाच्या जवळपास असणारे आकडे ऐकून ‘आपल्या बाळाचे कसे होणार’ हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. कायद्याचे बंधन नसल्याने संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क घेत असल्याने पालकांना चिंतेने ग्रासले आहे. 

सर्व शिक्षण कायद्यानुसार पाल्याचे वय सहा पूर्ण झाल्यानंतर पहिलीला प्रवेश दिला पाहिजे. पूर्वी घराजवळील बालवाडीत मुलाला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी दाखल केले जायचे; परंतु आता अडीच वर्षे होताच प्ले ग्रुपमध्ये दाखल करतात. त्यानंतर तीन वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश होतो. अनेक मोठ्या शाळांनी त्यांचे पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनाच पुढे पहिलीला प्रवेश मिळतो. थेट पहिलीत बाहेरच्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. मात्र, मोठ्या शाळांचे शुल्क पालकांना परवडत नाही. 

जून २०२० मध्ये सुरू होणाऱ्या शाळांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील सर्वच शाळांमध्ये बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पहाटेपासून पालक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभा रहात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये दिसून येत आहे.

डोनेशन दुसऱ्याच्या नावाने
बालवाडीला प्रवेश देताना संस्था पालकांकडून डोनेशन घेतात. त्यासाठी ते अधिकृत ई-मेल व मेसेज पाठवतात. मात्र डोनेशनचा चेक किंवा डीडी हे प्रवेश घेणाऱ्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने भरायला लावतात. त्यामुळे प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही, असे सांगण्यास संस्था मोकळ्या रहतात. 

माझ्या मुलीली घराजवळील चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश द्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरला आहे. पण शुल्क ६० हजार रुपये असून त्यावर डिपॉझिट म्हणून १ लाख रुपये मागितले आहेत. हे पैसे भरले तरच प्रवेश निश्‍चित होणार आहे. कमी शुल्क असलेल्या संस्था घरापासून लांब असल्याने याच संस्थेत प्रवेश द्यावा लागणार आहे.
- प्रमोद जोशी, पालक, धायरी

Vertical Image: 

English Headline: 

Nursery Admissions admission fee

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शाळा

डोनेशन

donation

उपक्रम

पुणे

बाळ

baby

infant

education

ई-मेल

Search Functional Tags: 

शाळा, डोनेशन, Donation, उपक्रम, पुणे, बाळ, baby, infant, Education, ई-मेल

Twitter Publish: 

Meta Description: 

मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क पुणे - मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, लाखाच्या जवळपास असणारे आकडे ऐकून ‘आपल्या बाळाचे कसे होणार’ हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. कायद्याचे बंधन नसल्याने संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क घेत असल्याने पालकांना चिंतेने ग्रासले आहे.  सर्व शिक्षण कायद्यानुसार पाल्याचे वय सहा पूर्ण झाल्यानंतर पहिलीला प्रवेश दिला पाहिजे. पूर्वी घराजवळील बालवाडीत मुलाला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी दाखल केले जायचे; परंतु आता अडीच वर्षे होताच प्ले ग्रुपमध्ये दाखल करतात. त्यानंतर तीन वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश होतो. अनेक मोठ्या शाळांनी त्यांचे पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनाच पुढे पहिलीला प्रवेश मिळतो. थेट पहिलीत बाहेरच्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. मात्र, मोठ्या शाळांचे शुल्क पालकांना परवडत नाही.  जून २०२० मध्ये सुरू होणाऱ्या शाळांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील सर्वच शाळांमध्ये बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पहाटेपासून पालक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभा रहात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये दिसून येत आहे. डोनेशन दुसऱ्याच्या नावाने बालवाडीला प्रवेश देताना संस्था पालकांकडून डोनेशन घेतात. त्यासाठी ते अधिकृत ई-मेल व मेसेज पाठवतात. मात्र डोनेशनचा चेक किंवा डीडी हे प्रवेश घेणाऱ्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने भरायला लावतात. त्यामुळे प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही, असे सांगण्यास संस्था मोकळ्या रहतात.  माझ्या मुलीली घराजवळील चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश द्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरला आहे. पण शुल्क ६० हजार रुपये असून त्यावर डिपॉझिट म्हणून १ लाख रुपये मागितले आहेत. हे पैसे भरले तरच प्रवेश निश्‍चित होणार आहे. कमी शुल्क असलेल्या संस्था घरापासून लांब असल्याने याच संस्थेत प्रवेश द्यावा लागणार आहे. - प्रमोद जोशी, पालक, धायरी News Item ID:  599-news_story-1575212590 Mobile Device Headline:  #NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, लाखाच्या जवळपास असणारे आकडे ऐकून ‘आपल्या बाळाचे कसे होणार’ हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. कायद्याचे बंधन नसल्याने संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क घेत असल्याने पालकांना चिंतेने ग्रासले आहे.  सर्व शिक्षण कायद्यानुसार पाल्याचे वय सहा पूर्ण झाल्यानंतर पहिलीला प्रवेश दिला पाहिजे. पूर्वी घराजवळील बालवाडीत मुलाला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी दाखल केले जायचे; परंतु आता अडीच वर्षे होताच प्ले ग्रुपमध्ये दाखल करतात. त्यानंतर तीन वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश होतो. अनेक मोठ्या शाळांनी त्यांचे पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनाच पुढे पहिलीला प्रवेश मिळतो. थेट पहिलीत बाहेरच्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. मात्र, मोठ्या शाळांचे शुल्क पालकांना परवडत नाही.  जून २०२० मध्ये सुरू होणाऱ्या शाळांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील सर्वच शाळांमध्ये बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पहाटेपासून पालक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभा रहात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये दिसून येत आहे. डोनेशन दुसऱ्याच्या नावाने बालवाडीला प्रवेश देताना संस्था पालकांकडून डोनेशन घेतात. त्यासाठी ते अधिकृत ई-मेल व मेसेज पाठवतात. मात्र डोनेशनचा चेक किंवा डीडी हे प्रवेश घेणाऱ्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने भरायला लावतात. त्यामुळे प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही, असे सांगण्यास संस्था मोकळ्या रहतात.  माझ्या मुलीली घराजवळील चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश द्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरला आहे. पण शुल्क ६० हजार रुपये असून त्यावर डिपॉझिट म्हणून १ लाख रुपये मागितले आहेत. हे पैसे भरले तरच प्रवेश निश्‍चित होणार आहे. कमी शुल्क असलेल्या संस्था घरापासून लांब असल्याने याच संस्थेत प्रवेश द्यावा लागणार आहे. - प्रमोद जोशी, पालक, धायरी Vertical Image:  English Headline:  Nursery Admissions admission fee Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शाळा डोनेशन donation उपक्रम पुणे बाळ baby infant education ई-मेल Search Functional Tags:  शाळा, डोनेशन, Donation, उपक्रम, पुणे, बाळ, baby, infant, Education, ई-मेल Twitter Publish:  Meta Description:  मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R9WRQh
Read More
#MondayMotivation एकीचे बळ

सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्‍यातील शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारकांची संख्या मोठी असून पूर्वी शेती उत्पादन कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जणांनी मुंबईचा रस्ता धरला होता. या तालुक्‍यात माथाडी कामागारांचे जाळे मोठे आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

 पिक प्रात्यक्षिकातील भात पिक 

या तालुक्‍याच्या शेजारी महाबळेश्वर तालुका आहे. या तालुक्‍यात महाबळेश्वर व पाचगणी ही राष्ट्रीय दर्जाची पर्यटने केंद्रे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात येतात. महाबळेश्वर जाण्याच्या एक प्रमुख जावळी तालुक्‍यातून जातो. महाबळेश्वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक जात होते. त्यामुळे 1990 च्या दरम्यान जावली तालुक्‍यात या पिक घेण्यास सुरूवात झाली. बघता बघता जावळी तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी प्रमुख पिकांपैकी एक झाली. महाबळेश्वर, पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तेथील स्ट्रॉबेरी जशी विक्री होत होती. त्यापद्धतीने जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होत नव्हती. ही समस्या जाणून श्रमिक जनता विकास संस्था भागामध्ये शेतीविषयक कार्यक्रम राबवत होते. गावपातळीवर अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध गावातील प्रतिनिधी (सध्याच्या वेण्णा वॅलीचे संचालक) नेमून वेण्णा सेंद्रीय शेती उत्पादन व पुरवठा सह संस्था निर्माण केली.

या संस्थेकडून सेंद्रीय शेतीस प्रोत्साहान, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, पडीक जमिनीचे पुर्नजीवन करण्यास प्रयत्न करणे, अडी अडचणीनी सोडविणे यावर भर दिला. उत्पादीत भाजीपाला, फरस-बी, झुकेनी यासाठी दळणवळण सुरू करून मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत पाठविली जाऊ लागली. संघटीत होऊन शेती केल्यास फायदेशीर होत आहे हे लक्षात येऊ लागले. यामुळे गावागावात शेतकरी पुरूष गटाची स्थापना करण्यात आल्या. संघटनाबरोबरच बचतीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. या होणाऱ्या बचतीत भांडवलास मदत होऊ लागली. या दरम्यान शेतकऱ्यांची कंपनी केल्यास शेतकऱ्यांना मार्केटला विक्री करणे सोपे जाईल असा विचार पुढे आला. कृषी विभागाकडून कंपनीचे फायदे शेतकऱ्यांच्या कानावर जाऊ लागले. 

वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा श्रीगणेशा 

श्रमिक जनता विकास संस्था व वेण्णा सेंद्रीय शेती सहकारी संस्थेच्या सभासदांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी करण्याचा विचार पुढे आला. श्रमित जनता संस्थेकडून वेण्णा सेंद्रीय संस्थेत काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. श्रमिक जनता विकासचे संस्थापक अदिनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील वेगवेगळ्या 13 गावातील 13 सदस्याची निवड करून 2015 मध्ये जागतिक बॅंक अर्थसाय्यित कृषि तंत्रज्ञाऩ व्यवस्थापन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर या शेतकऱ्याच्या कंपनीची स्थापना झाली.

कंपनीच्या अध्यक्षपदी राघव बिरामणे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ जाधव व सचिवपदी सुनिल गोळे यांची निवड करण्यात आली. परिसरात कार्यरत असलेल्या 35 शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांना सभासद केले. इतर इच्छूक शेतकऱ्यांचा कंपनीत सभासद करून घेतले. सध्या कंपनीत 500 च्या दरम्यान सभासद संख्या आहे.

शासनाकडून 13 लाख 50 हजाराचे अनुदान मिळाले आहे. यातून शेड उभारणी करून भात काढण्याची राईस मिल खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणे, सेंद्रीय शेती उत्पादनात वाढ करणे, कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक तयार करणे, कृषी गटांना प्रक्रिया उद्योगातून पुढे आणणे, शासकीय योजना जास्ती जास्त शेतकऱ्यापर्यत पोचविणे हे उद्देश पुढे ठेवून कंपनीचे कामकाज सुरू केले.

कंपनीचे कार्यालय व राईस मिल 

स्ट्रॉबेरी लागवड 

महाबळेश्वर तालुक्‍याप्रमाणे जावळी तालुका वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. कंपनीतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात करतात. स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी मदर प्लॅट हे परदेशातून आयात केले जातात. या मदर प्लॅटपासून रोपे निर्मिती झाल्यावर लागवड केली जाते. कंपनी स्थापन अगोदर शेतकऱ्यांकडून मदर प्लॅट आणले जात होते. मात्र या काळात रोपाचा दर्जा तसेच दरातही फसवणूक होण्याचा धोका होता.

यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदर प्लॅटची खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच मागणी प्रमाणे वाण्याची व उत्तम दर्जाचे मदर प्लॅटची मिळू लागले. तयार होणाऱ्या रोपे लागवडीसाठी ठेवून शिल्लक रोपाची विक्री केली जाते. सध्या कंपनीतील शंभरवर सभासद स्ट्रॉबेरीची लागवड करतात. स्ट्रॉबेरी उत्पादन चांगले भेटावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतली जातात. सेंद्रीय स्ट्रॉबेरी निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहान कंपनीकडून दिले जाते.

 
शेतकरी उत्पादनवाढीसाठी कंपनीकडून प्रशिक्षण,चर्चासत्राचे भरविले जाते. 

कंपनीच्या माध्यमातून विक्री 

येथील शेतकरी सुरूवातीच्या काळात निर्मिती केलेली स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी शहरात जाऊन विक्री करावी लागत होती. यामुळे उत्पादनही मर्यादीत तसेच दरही कमी मिळत होता. खासकरून सी दर्जाच्या (प्रक्रियेला जाणाऱ्या) स्ट्रॉबेरीस मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याबरोबरच पैसे बुडविले जात होते. मात्र, कंपनी स्थापनेनंतर यावर आळा घालण्यात आला आहे. बागेत सुरवातीस तयार होणारी फ्रेश स्ट्रॉबेरी विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जाते. व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावार बोलावून घेऊन दराची निश्‍चिती केली जाते. किलोला 100 पासून 300 रुपये पर्यत दर मिळाला आहे. तसेच काही स्ट्रॉबेरी पुणे, मुंबई शहरात कंपनीच्या माध्यमातून पाठविली जाते.

यामुळे चांगला मिळण्यास मदत होते. तसेच हंगामाच्या अंतिम टप्याता होणारी स्ट्रॉबेरी चांगला दरासाठी सर्व स्ट्रॉबेरी गोळा करून ती प्रक्रिया करणाऱ्या मॉप्रो, कृषिमित्र आदी कंपनीस पाठवला जातो. कंपन्यांना बल्कमध्ये स्ट्रॉबेरी मिळत असल्याने वाढीव दर दिला जातो. पुर्वीच्या तुलनेत प्रक्रियेला जाणाऱ्या स्ट्रॉबेरी 20 टक्के अधिक दर मिळवून दिला असून एकरकमी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या कामाच्या मोबादल्यात कंपनीकडून फी आकारली जाते.

स्ट्रॉबेरी नर्सरी 

वेण्णा व्हॅलीकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी नर्सरीचाही व्यवसाय मिळवून दिला आहे. या व्यवसायात संस्थेतील 125 च्या सभासदांनी स्ट्रॉबेरी नसर्री व्यवसाय हंगामी केला जातो. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना 65 हजार मदर प्लॅट देण्यात आले आहेत. या मदर प्लॉट पासून रोपाची निर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना विक्री केली जातात.

महाबळेश्वर भागात जास्त पाऊस असल्याने इकडे रोपे तयार करणे शक्‍य नसते. तसचे इतर काही तालुक्‍यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र रोपे तयार केले जात नाही. या शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून सभासदांनी तयार केलेली रोपांची विक्री केली जाते. हा व्यवसाय साधारणपणे ती महिने शेतकऱ्यांना मिळतो. 25 हजार रोपांची नर्सरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 80 हजारापासून एका लाखापर्यत तीन महिन्यांत पैसे मिळतात. 

भाताचे कांडून व विक्री 

कंपनी कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे भात हे खरिपातील प्रमुख पिक आहे. यामुळे या परिसरात सर्वाधिक इंद्रायणी वाणाचे भात पिक केले जाते. मात्र, भात पिकांकडे व्यावसायिक पिक म्हणून बघितले जात नसल्याने अपेक्षित फायदा मिळत नव्हता. यावर कंपनीने गेल्या दोन वर्षापासून अधिक काम सुरू केले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भातास कमी खाताचा वापर करून जास्तीजास्त सेंद्रीय भात तयार केला जात आहे. कंपनीच्या अगोदर व्यापारी जुन्या मापावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात फसवणूक केली जात होती. गरजेने विक्री होत असल्याने दरातही पिळवणूक केली जात होती. साध्या गिरणीमध्ये भात काडण्यांमुळे भाताचा तुकडा होत असल्याने दर कमी मिळत होता. यावर उपाय कंपनीने लागवडीपासून काळजी घेण्यात सुरूवात केली.

इंद्रायणी वाणाचे विद्यापीठ सर्टीफायइड बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले होते. या बियाण्याची लागवड झाल्याने उत्पादनात सुधारणा झाली आहे. तांदुळ अखा तयार मिळण्यासाठी स्वताच्या इमारतीत कंपनीने राईस मिल बसविली आहे. गतवर्षी उत्पादीत झालेल्या भाताची या राईस मिलमध्ये सभासदाचा नुसत्या भातापासून मिळणाऱ्या भुस्यावर कांडून म्हणजेच अगदी मोफत दिले आहे. यातून तयार झालेल्या तांदळाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. सभासदाचा तयार झालेला तांदुळ कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या प्रदर्शनास स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला जात आहे. गेल्या दोन महिन्यात पाच टनापेक्षा अधिक तांदळाची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना पुर्वीच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपये अधिक मिळून वजनातील तसेच पैसे बुडण्याची भिती बंद झाली आहे. सध्या सातारा, पुणे या शहरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. पुढीलवर्षी 20 टनापेक्षा अधिक विक्रीचे उद्दिष्टे असून मुंबईसह इतर शहरात पाठवला जाणार आहे. 

वैशिष्ट्ये 

कंपनीतील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग करावा यासाठी चालना दिली जात आहे. यामध्ये श्री गणेश शेतकरी बचत गट मशरूम, माऊली शेतकरी बचत गट लोणचे, श्रमिक श्वेत क्रांती बचत गटाकडून रानभाज्या, पनीर निर्मिती केली जात आहे. यांची विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. 

कंपनी मार्फत कार्यक्षेत्रातील पडीक जमीनीचा अभ्यास करून कृषि बचत गटाच्या माध्यमातून आंबा लागवड करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरिव वाढ होण्यासाठी पिकनिहाय प्रशिक्षणे तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेतली जातात. 

कंपनीतील शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा जास्ती जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने अनेक शेतकऱ्यांकडे औजारे आली आहेत. 

शेतकऱ्याच्या शेतमाल खरेदी करून त्याची विक्री केल्याने जास्त दर मिळत आहे. 

कंपनी मार्फत बि-बियाणे, स्ट्रॉबेरी मदर प्लॅट दर्जेदार उपलब्ध करून दिली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास चांगला दर आणि उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्याचा कंपनीचा मुळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी व भात विक्रीस चांगला दर मिळत आहे. पुढील काळात 20 टन तादुंळ विक्रीचे लक्ष्य आहे. त्याबरोबर सेंद्रीय शेतमाल निर्मीती व विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.

राघव बिरामणे, अध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी 

कंपनीत बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने औजारे खरेदी करणे शक्‍य नसते. यासाठी कंपनीची औजारे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
सभासद तसेच शेतकऱ्यांचा तयार होणाऱ्या तादळांचा कंपनीच्या माध्यमातून ब्रॅन्ड बाजारपेठेत आणणार आहे.
 
जगन्नाथ जाधव, उपाध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी. 

कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना चांगला दराबरोबर फसवणूक टळली आहे. सर्व सभासदाचे हित तसेत सर्वाना बरोबर घेऊन पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर दिला जाणार आहे. 
सुनिल गोळे, सचिव वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी. 
संपर्क - 9604515314

News Item ID: 

599-news_story-1575201649

Mobile Device Headline: 

#MondayMotivation एकीचे बळ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Agro

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्‍यातील शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारकांची संख्या मोठी असून पूर्वी शेती उत्पादन कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जणांनी मुंबईचा रस्ता धरला होता. या तालुक्‍यात माथाडी कामागारांचे जाळे मोठे आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

 पिक प्रात्यक्षिकातील भात पिक 

या तालुक्‍याच्या शेजारी महाबळेश्वर तालुका आहे. या तालुक्‍यात महाबळेश्वर व पाचगणी ही राष्ट्रीय दर्जाची पर्यटने केंद्रे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात येतात. महाबळेश्वर जाण्याच्या एक प्रमुख जावळी तालुक्‍यातून जातो. महाबळेश्वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक जात होते. त्यामुळे 1990 च्या दरम्यान जावली तालुक्‍यात या पिक घेण्यास सुरूवात झाली. बघता बघता जावळी तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी प्रमुख पिकांपैकी एक झाली. महाबळेश्वर, पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तेथील स्ट्रॉबेरी जशी विक्री होत होती. त्यापद्धतीने जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होत नव्हती. ही समस्या जाणून श्रमिक जनता विकास संस्था भागामध्ये शेतीविषयक कार्यक्रम राबवत होते. गावपातळीवर अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध गावातील प्रतिनिधी (सध्याच्या वेण्णा वॅलीचे संचालक) नेमून वेण्णा सेंद्रीय शेती उत्पादन व पुरवठा सह संस्था निर्माण केली.

या संस्थेकडून सेंद्रीय शेतीस प्रोत्साहान, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, पडीक जमिनीचे पुर्नजीवन करण्यास प्रयत्न करणे, अडी अडचणीनी सोडविणे यावर भर दिला. उत्पादीत भाजीपाला, फरस-बी, झुकेनी यासाठी दळणवळण सुरू करून मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत पाठविली जाऊ लागली. संघटीत होऊन शेती केल्यास फायदेशीर होत आहे हे लक्षात येऊ लागले. यामुळे गावागावात शेतकरी पुरूष गटाची स्थापना करण्यात आल्या. संघटनाबरोबरच बचतीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. या होणाऱ्या बचतीत भांडवलास मदत होऊ लागली. या दरम्यान शेतकऱ्यांची कंपनी केल्यास शेतकऱ्यांना मार्केटला विक्री करणे सोपे जाईल असा विचार पुढे आला. कृषी विभागाकडून कंपनीचे फायदे शेतकऱ्यांच्या कानावर जाऊ लागले. 

वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा श्रीगणेशा 

श्रमिक जनता विकास संस्था व वेण्णा सेंद्रीय शेती सहकारी संस्थेच्या सभासदांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी करण्याचा विचार पुढे आला. श्रमित जनता संस्थेकडून वेण्णा सेंद्रीय संस्थेत काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. श्रमिक जनता विकासचे संस्थापक अदिनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील वेगवेगळ्या 13 गावातील 13 सदस्याची निवड करून 2015 मध्ये जागतिक बॅंक अर्थसाय्यित कृषि तंत्रज्ञाऩ व्यवस्थापन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर या शेतकऱ्याच्या कंपनीची स्थापना झाली.

कंपनीच्या अध्यक्षपदी राघव बिरामणे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ जाधव व सचिवपदी सुनिल गोळे यांची निवड करण्यात आली. परिसरात कार्यरत असलेल्या 35 शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांना सभासद केले. इतर इच्छूक शेतकऱ्यांचा कंपनीत सभासद करून घेतले. सध्या कंपनीत 500 च्या दरम्यान सभासद संख्या आहे.

शासनाकडून 13 लाख 50 हजाराचे अनुदान मिळाले आहे. यातून शेड उभारणी करून भात काढण्याची राईस मिल खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणे, सेंद्रीय शेती उत्पादनात वाढ करणे, कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक तयार करणे, कृषी गटांना प्रक्रिया उद्योगातून पुढे आणणे, शासकीय योजना जास्ती जास्त शेतकऱ्यापर्यत पोचविणे हे उद्देश पुढे ठेवून कंपनीचे कामकाज सुरू केले.

कंपनीचे कार्यालय व राईस मिल 

स्ट्रॉबेरी लागवड 

महाबळेश्वर तालुक्‍याप्रमाणे जावळी तालुका वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. कंपनीतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात करतात. स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी मदर प्लॅट हे परदेशातून आयात केले जातात. या मदर प्लॅटपासून रोपे निर्मिती झाल्यावर लागवड केली जाते. कंपनी स्थापन अगोदर शेतकऱ्यांकडून मदर प्लॅट आणले जात होते. मात्र या काळात रोपाचा दर्जा तसेच दरातही फसवणूक होण्याचा धोका होता.

यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदर प्लॅटची खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच मागणी प्रमाणे वाण्याची व उत्तम दर्जाचे मदर प्लॅटची मिळू लागले. तयार होणाऱ्या रोपे लागवडीसाठी ठेवून शिल्लक रोपाची विक्री केली जाते. सध्या कंपनीतील शंभरवर सभासद स्ट्रॉबेरीची लागवड करतात. स्ट्रॉबेरी उत्पादन चांगले भेटावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतली जातात. सेंद्रीय स्ट्रॉबेरी निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहान कंपनीकडून दिले जाते.

 
शेतकरी उत्पादनवाढीसाठी कंपनीकडून प्रशिक्षण,चर्चासत्राचे भरविले जाते. 

कंपनीच्या माध्यमातून विक्री 

येथील शेतकरी सुरूवातीच्या काळात निर्मिती केलेली स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी शहरात जाऊन विक्री करावी लागत होती. यामुळे उत्पादनही मर्यादीत तसेच दरही कमी मिळत होता. खासकरून सी दर्जाच्या (प्रक्रियेला जाणाऱ्या) स्ट्रॉबेरीस मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याबरोबरच पैसे बुडविले जात होते. मात्र, कंपनी स्थापनेनंतर यावर आळा घालण्यात आला आहे. बागेत सुरवातीस तयार होणारी फ्रेश स्ट्रॉबेरी विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जाते. व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावार बोलावून घेऊन दराची निश्‍चिती केली जाते. किलोला 100 पासून 300 रुपये पर्यत दर मिळाला आहे. तसेच काही स्ट्रॉबेरी पुणे, मुंबई शहरात कंपनीच्या माध्यमातून पाठविली जाते.

यामुळे चांगला मिळण्यास मदत होते. तसेच हंगामाच्या अंतिम टप्याता होणारी स्ट्रॉबेरी चांगला दरासाठी सर्व स्ट्रॉबेरी गोळा करून ती प्रक्रिया करणाऱ्या मॉप्रो, कृषिमित्र आदी कंपनीस पाठवला जातो. कंपन्यांना बल्कमध्ये स्ट्रॉबेरी मिळत असल्याने वाढीव दर दिला जातो. पुर्वीच्या तुलनेत प्रक्रियेला जाणाऱ्या स्ट्रॉबेरी 20 टक्के अधिक दर मिळवून दिला असून एकरकमी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या कामाच्या मोबादल्यात कंपनीकडून फी आकारली जाते.

स्ट्रॉबेरी नर्सरी 

वेण्णा व्हॅलीकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी नर्सरीचाही व्यवसाय मिळवून दिला आहे. या व्यवसायात संस्थेतील 125 च्या सभासदांनी स्ट्रॉबेरी नसर्री व्यवसाय हंगामी केला जातो. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना 65 हजार मदर प्लॅट देण्यात आले आहेत. या मदर प्लॉट पासून रोपाची निर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना विक्री केली जातात.

महाबळेश्वर भागात जास्त पाऊस असल्याने इकडे रोपे तयार करणे शक्‍य नसते. तसचे इतर काही तालुक्‍यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र रोपे तयार केले जात नाही. या शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून सभासदांनी तयार केलेली रोपांची विक्री केली जाते. हा व्यवसाय साधारणपणे ती महिने शेतकऱ्यांना मिळतो. 25 हजार रोपांची नर्सरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 80 हजारापासून एका लाखापर्यत तीन महिन्यांत पैसे मिळतात. 

भाताचे कांडून व विक्री 

कंपनी कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे भात हे खरिपातील प्रमुख पिक आहे. यामुळे या परिसरात सर्वाधिक इंद्रायणी वाणाचे भात पिक केले जाते. मात्र, भात पिकांकडे व्यावसायिक पिक म्हणून बघितले जात नसल्याने अपेक्षित फायदा मिळत नव्हता. यावर कंपनीने गेल्या दोन वर्षापासून अधिक काम सुरू केले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भातास कमी खाताचा वापर करून जास्तीजास्त सेंद्रीय भात तयार केला जात आहे. कंपनीच्या अगोदर व्यापारी जुन्या मापावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात फसवणूक केली जात होती. गरजेने विक्री होत असल्याने दरातही पिळवणूक केली जात होती. साध्या गिरणीमध्ये भात काडण्यांमुळे भाताचा तुकडा होत असल्याने दर कमी मिळत होता. यावर उपाय कंपनीने लागवडीपासून काळजी घेण्यात सुरूवात केली.

इंद्रायणी वाणाचे विद्यापीठ सर्टीफायइड बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले होते. या बियाण्याची लागवड झाल्याने उत्पादनात सुधारणा झाली आहे. तांदुळ अखा तयार मिळण्यासाठी स्वताच्या इमारतीत कंपनीने राईस मिल बसविली आहे. गतवर्षी उत्पादीत झालेल्या भाताची या राईस मिलमध्ये सभासदाचा नुसत्या भातापासून मिळणाऱ्या भुस्यावर कांडून म्हणजेच अगदी मोफत दिले आहे. यातून तयार झालेल्या तांदळाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. सभासदाचा तयार झालेला तांदुळ कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या प्रदर्शनास स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला जात आहे. गेल्या दोन महिन्यात पाच टनापेक्षा अधिक तांदळाची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना पुर्वीच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपये अधिक मिळून वजनातील तसेच पैसे बुडण्याची भिती बंद झाली आहे. सध्या सातारा, पुणे या शहरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. पुढीलवर्षी 20 टनापेक्षा अधिक विक्रीचे उद्दिष्टे असून मुंबईसह इतर शहरात पाठवला जाणार आहे. 

वैशिष्ट्ये 

कंपनीतील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग करावा यासाठी चालना दिली जात आहे. यामध्ये श्री गणेश शेतकरी बचत गट मशरूम, माऊली शेतकरी बचत गट लोणचे, श्रमिक श्वेत क्रांती बचत गटाकडून रानभाज्या, पनीर निर्मिती केली जात आहे. यांची विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. 

कंपनी मार्फत कार्यक्षेत्रातील पडीक जमीनीचा अभ्यास करून कृषि बचत गटाच्या माध्यमातून आंबा लागवड करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरिव वाढ होण्यासाठी पिकनिहाय प्रशिक्षणे तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेतली जातात. 

कंपनीतील शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा जास्ती जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने अनेक शेतकऱ्यांकडे औजारे आली आहेत. 

शेतकऱ्याच्या शेतमाल खरेदी करून त्याची विक्री केल्याने जास्त दर मिळत आहे. 

कंपनी मार्फत बि-बियाणे, स्ट्रॉबेरी मदर प्लॅट दर्जेदार उपलब्ध करून दिली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास चांगला दर आणि उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्याचा कंपनीचा मुळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी व भात विक्रीस चांगला दर मिळत आहे. पुढील काळात 20 टन तादुंळ विक्रीचे लक्ष्य आहे. त्याबरोबर सेंद्रीय शेतमाल निर्मीती व विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.

राघव बिरामणे, अध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी 

कंपनीत बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने औजारे खरेदी करणे शक्‍य नसते. यासाठी कंपनीची औजारे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
सभासद तसेच शेतकऱ्यांचा तयार होणाऱ्या तादळांचा कंपनीच्या माध्यमातून ब्रॅन्ड बाजारपेठेत आणणार आहे.
 
जगन्नाथ जाधव, उपाध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी. 

कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना चांगला दराबरोबर फसवणूक टळली आहे. सर्व सभासदाचे हित तसेत सर्वाना बरोबर घेऊन पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर दिला जाणार आहे. 
सुनिल गोळे, सचिव वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी. 
संपर्क - 9604515314

Vertical Image: 

English Headline: 

Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District

Author Type: 

External Author

विकास जाधव

निसर्ग

कंपनी

company

स्ट्रॉबेरी

शेती

farming

ऊस

पाऊस

बागायत

नोकरी

मुंबई

mumbai

महाबळेश्वर

पर्यटक

विकास

सेंद्रीय शेती

organic farming

प्रशिक्षण

training

वन

forest

पुणे

संघटना

unions

कृषी विभाग

agriculture department

विभाग

sections

जागतिक बॅंक

महाराष्ट्र

maharashtra

मका

maize

व्यवसाय

profession

वर्षा

varsha

व्यापार

प्रदर्शन

विकास जाधव

Search Functional Tags: 

निसर्ग, कंपनी, Company, स्ट्रॉबेरी, शेती, farming, ऊस, पाऊस, बागायत, नोकरी, मुंबई, Mumbai, महाबळेश्वर, पर्यटक, विकास, सेंद्रीय शेती, Organic Farming, प्रशिक्षण, Training, वन, forest, पुणे, संघटना, Unions, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, जागतिक बॅंक, महाराष्ट्र, Maharashtra, मका, Maize, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha, व्यापार, प्रदर्शन, विकास जाधव

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District

Meta Description: 

Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका हा डोंगराळ तालुका म्हणून प्रसिध्द आहे. या तालुक्‍यातील केंडबें परिसरातील अल्पभूधारक शेतकरी संघटीत होत मोठ्या हिमतीने निसर्गाची दोन हात करत वेण्णा व्हॅली शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्वतासह इतर शेतकऱ्यांना स्वताच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीत सुमारे 500 सभासद असून या सभासद शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी, तांदळाचे लागवडीपासून विक्रीपर्यतचे जाळे निर्माण करून दिले आहे. विक्री कंपनीच्या माध्यमातून होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच फसवणूक टळली गेली आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

मुंबई

पुणे

भांडवल

महाराष्ट्र

व्यापार

News Story Feeds https://ift.tt/2R7HOqj

#MondayMotivation एकीचे बळ सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्‍यातील शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारकांची संख्या मोठी असून पूर्वी शेती उत्पादन कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जणांनी मुंबईचा रस्ता धरला होता. या तालुक्‍यात माथाडी कामागारांचे जाळे मोठे आहे. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   पिक प्रात्यक्षिकातील भात पिक  या तालुक्‍याच्या शेजारी महाबळेश्वर तालुका आहे. या तालुक्‍यात महाबळेश्वर व पाचगणी ही राष्ट्रीय दर्जाची पर्यटने केंद्रे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात येतात. महाबळेश्वर जाण्याच्या एक प्रमुख जावळी तालुक्‍यातून जातो. महाबळेश्वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक जात होते. त्यामुळे 1990 च्या दरम्यान जावली तालुक्‍यात या पिक घेण्यास सुरूवात झाली. बघता बघता जावळी तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी प्रमुख पिकांपैकी एक झाली. महाबळेश्वर, पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तेथील स्ट्रॉबेरी जशी विक्री होत होती. त्यापद्धतीने जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होत नव्हती. ही समस्या जाणून श्रमिक जनता विकास संस्था भागामध्ये शेतीविषयक कार्यक्रम राबवत होते. गावपातळीवर अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध गावातील प्रतिनिधी (सध्याच्या वेण्णा वॅलीचे संचालक) नेमून वेण्णा सेंद्रीय शेती उत्पादन व पुरवठा सह संस्था निर्माण केली. या संस्थेकडून सेंद्रीय शेतीस प्रोत्साहान, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, पडीक जमिनीचे पुर्नजीवन करण्यास प्रयत्न करणे, अडी अडचणीनी सोडविणे यावर भर दिला. उत्पादीत भाजीपाला, फरस-बी, झुकेनी यासाठी दळणवळण सुरू करून मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत पाठविली जाऊ लागली. संघटीत होऊन शेती केल्यास फायदेशीर होत आहे हे लक्षात येऊ लागले. यामुळे गावागावात शेतकरी पुरूष गटाची स्थापना करण्यात आल्या. संघटनाबरोबरच बचतीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. या होणाऱ्या बचतीत भांडवलास मदत होऊ लागली. या दरम्यान शेतकऱ्यांची कंपनी केल्यास शेतकऱ्यांना मार्केटला विक्री करणे सोपे जाईल असा विचार पुढे आला. कृषी विभागाकडून कंपनीचे फायदे शेतकऱ्यांच्या कानावर जाऊ लागले.  वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा श्रीगणेशा  श्रमिक जनता विकास संस्था व वेण्णा सेंद्रीय शेती सहकारी संस्थेच्या सभासदांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी करण्याचा विचार पुढे आला. श्रमित जनता संस्थेकडून वेण्णा सेंद्रीय संस्थेत काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. श्रमिक जनता विकासचे संस्थापक अदिनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील वेगवेगळ्या 13 गावातील 13 सदस्याची निवड करून 2015 मध्ये जागतिक बॅंक अर्थसाय्यित कृषि तंत्रज्ञाऩ व्यवस्थापन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर या शेतकऱ्याच्या कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या अध्यक्षपदी राघव बिरामणे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ जाधव व सचिवपदी सुनिल गोळे यांची निवड करण्यात आली. परिसरात कार्यरत असलेल्या 35 शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांना सभासद केले. इतर इच्छूक शेतकऱ्यांचा कंपनीत सभासद करून घेतले. सध्या कंपनीत 500 च्या दरम्यान सभासद संख्या आहे. शासनाकडून 13 लाख 50 हजाराचे अनुदान मिळाले आहे. यातून शेड उभारणी करून भात काढण्याची राईस मिल खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणे, सेंद्रीय शेती उत्पादनात वाढ करणे, कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक तयार करणे, कृषी गटांना प्रक्रिया उद्योगातून पुढे आणणे, शासकीय योजना जास्ती जास्त शेतकऱ्यापर्यत पोचविणे हे उद्देश पुढे ठेवून कंपनीचे कामकाज सुरू केले. कंपनीचे कार्यालय व राईस मिल  स्ट्रॉबेरी लागवड  महाबळेश्वर तालुक्‍याप्रमाणे जावळी तालुका वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. कंपनीतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात करतात. स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी मदर प्लॅट हे परदेशातून आयात केले जातात. या मदर प्लॅटपासून रोपे निर्मिती झाल्यावर लागवड केली जाते. कंपनी स्थापन अगोदर शेतकऱ्यांकडून मदर प्लॅट आणले जात होते. मात्र या काळात रोपाचा दर्जा तसेच दरातही फसवणूक होण्याचा धोका होता. यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदर प्लॅटची खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच मागणी प्रमाणे वाण्याची व उत्तम दर्जाचे मदर प्लॅटची मिळू लागले. तयार होणाऱ्या रोपे लागवडीसाठी ठेवून शिल्लक रोपाची विक्री केली जाते. सध्या कंपनीतील शंभरवर सभासद स्ट्रॉबेरीची लागवड करतात. स्ट्रॉबेरी उत्पादन चांगले भेटावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतली जातात. सेंद्रीय स्ट्रॉबेरी निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहान कंपनीकडून दिले जाते.   शेतकरी उत्पादनवाढीसाठी कंपनीकडून प्रशिक्षण,चर्चासत्राचे भरविले जाते.  कंपनीच्या माध्यमातून विक्री  येथील शेतकरी सुरूवातीच्या काळात निर्मिती केलेली स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी शहरात जाऊन विक्री करावी लागत होती. यामुळे उत्पादनही मर्यादीत तसेच दरही कमी मिळत होता. खासकरून सी दर्जाच्या (प्रक्रियेला जाणाऱ्या) स्ट्रॉबेरीस मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याबरोबरच पैसे बुडविले जात होते. मात्र, कंपनी स्थापनेनंतर यावर आळा घालण्यात आला आहे. बागेत सुरवातीस तयार होणारी फ्रेश स्ट्रॉबेरी विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जाते. व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावार बोलावून घेऊन दराची निश्‍चिती केली जाते. किलोला 100 पासून 300 रुपये पर्यत दर मिळाला आहे. तसेच काही स्ट्रॉबेरी पुणे, मुंबई शहरात कंपनीच्या माध्यमातून पाठविली जाते. यामुळे चांगला मिळण्यास मदत होते. तसेच हंगामाच्या अंतिम टप्याता होणारी स्ट्रॉबेरी चांगला दरासाठी सर्व स्ट्रॉबेरी गोळा करून ती प्रक्रिया करणाऱ्या मॉप्रो, कृषिमित्र आदी कंपनीस पाठवला जातो. कंपन्यांना बल्कमध्ये स्ट्रॉबेरी मिळत असल्याने वाढीव दर दिला जातो. पुर्वीच्या तुलनेत प्रक्रियेला जाणाऱ्या स्ट्रॉबेरी 20 टक्के अधिक दर मिळवून दिला असून एकरकमी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या कामाच्या मोबादल्यात कंपनीकडून फी आकारली जाते. स्ट्रॉबेरी नर्सरी  वेण्णा व्हॅलीकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी नर्सरीचाही व्यवसाय मिळवून दिला आहे. या व्यवसायात संस्थेतील 125 च्या सभासदांनी स्ट्रॉबेरी नसर्री व्यवसाय हंगामी केला जातो. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना 65 हजार मदर प्लॅट देण्यात आले आहेत. या मदर प्लॉट पासून रोपाची निर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना विक्री केली जातात. महाबळेश्वर भागात जास्त पाऊस असल्याने इकडे रोपे तयार करणे शक्‍य नसते. तसचे इतर काही तालुक्‍यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र रोपे तयार केले जात नाही. या शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून सभासदांनी तयार केलेली रोपांची विक्री केली जाते. हा व्यवसाय साधारणपणे ती महिने शेतकऱ्यांना मिळतो. 25 हजार रोपांची नर्सरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 80 हजारापासून एका लाखापर्यत तीन महिन्यांत पैसे मिळतात.  भाताचे कांडून व विक्री  कंपनी कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे भात हे खरिपातील प्रमुख पिक आहे. यामुळे या परिसरात सर्वाधिक इंद्रायणी वाणाचे भात पिक केले जाते. मात्र, भात पिकांकडे व्यावसायिक पिक म्हणून बघितले जात नसल्याने अपेक्षित फायदा मिळत नव्हता. यावर कंपनीने गेल्या दोन वर्षापासून अधिक काम सुरू केले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भातास कमी खाताचा वापर करून जास्तीजास्त सेंद्रीय भात तयार केला जात आहे. कंपनीच्या अगोदर व्यापारी जुन्या मापावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात फसवणूक केली जात होती. गरजेने विक्री होत असल्याने दरातही पिळवणूक केली जात होती. साध्या गिरणीमध्ये भात काडण्यांमुळे भाताचा तुकडा होत असल्याने दर कमी मिळत होता. यावर उपाय कंपनीने लागवडीपासून काळजी घेण्यात सुरूवात केली. इंद्रायणी वाणाचे विद्यापीठ सर्टीफायइड बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले होते. या बियाण्याची लागवड झाल्याने उत्पादनात सुधारणा झाली आहे. तांदुळ अखा तयार मिळण्यासाठी स्वताच्या इमारतीत कंपनीने राईस मिल बसविली आहे. गतवर्षी उत्पादीत झालेल्या भाताची या राईस मिलमध्ये सभासदाचा नुसत्या भातापासून मिळणाऱ्या भुस्यावर कांडून म्हणजेच अगदी मोफत दिले आहे. यातून तयार झालेल्या तांदळाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. सभासदाचा तयार झालेला तांदुळ कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या प्रदर्शनास स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला जात आहे. गेल्या दोन महिन्यात पाच टनापेक्षा अधिक तांदळाची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना पुर्वीच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपये अधिक मिळून वजनातील तसेच पैसे बुडण्याची भिती बंद झाली आहे. सध्या सातारा, पुणे या शहरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. पुढीलवर्षी 20 टनापेक्षा अधिक विक्रीचे उद्दिष्टे असून मुंबईसह इतर शहरात पाठवला जाणार आहे.  वैशिष्ट्ये  कंपनीतील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग करावा यासाठी चालना दिली जात आहे. यामध्ये श्री गणेश शेतकरी बचत गट मशरूम, माऊली शेतकरी बचत गट लोणचे, श्रमिक श्वेत क्रांती बचत गटाकडून रानभाज्या, पनीर निर्मिती केली जात आहे. यांची विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.  कंपनी मार्फत कार्यक्षेत्रातील पडीक जमीनीचा अभ्यास करून कृषि बचत गटाच्या माध्यमातून आंबा लागवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरिव वाढ होण्यासाठी पिकनिहाय प्रशिक्षणे तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेतली जातात.  कंपनीतील शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा जास्ती जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने अनेक शेतकऱ्यांकडे औजारे आली आहेत.  शेतकऱ्याच्या शेतमाल खरेदी करून त्याची विक्री केल्याने जास्त दर मिळत आहे.  कंपनी मार्फत बि-बियाणे, स्ट्रॉबेरी मदर प्लॅट दर्जेदार उपलब्ध करून दिली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास चांगला दर आणि उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्याचा कंपनीचा मुळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी व भात विक्रीस चांगला दर मिळत आहे. पुढील काळात 20 टन तादुंळ विक्रीचे लक्ष्य आहे. त्याबरोबर सेंद्रीय शेतमाल निर्मीती व विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. राघव बिरामणे, अध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी  कंपनीत बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने औजारे खरेदी करणे शक्‍य नसते. यासाठी कंपनीची औजारे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  सभासद तसेच शेतकऱ्यांचा तयार होणाऱ्या तादळांचा कंपनीच्या माध्यमातून ब्रॅन्ड बाजारपेठेत आणणार आहे.   जगन्नाथ जाधव, उपाध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.  कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना चांगला दराबरोबर फसवणूक टळली आहे. सर्व सभासदाचे हित तसेत सर्वाना बरोबर घेऊन पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर दिला जाणार आहे.  सुनिल गोळे, सचिव वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.  संपर्क - 9604515314 News Item ID:  599-news_story-1575201649 Mobile Device Headline:  #MondayMotivation एकीचे बळ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Agro Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्‍यातील शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारकांची संख्या मोठी असून पूर्वी शेती उत्पादन कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जणांनी मुंबईचा रस्ता धरला होता. या तालुक्‍यात माथाडी कामागारांचे जाळे मोठे आहे. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   पिक प्रात्यक्षिकातील भात पिक  या तालुक्‍याच्या शेजारी महाबळेश्वर तालुका आहे. या तालुक्‍यात महाबळेश्वर व पाचगणी ही राष्ट्रीय दर्जाची पर्यटने केंद्रे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात येतात. महाबळेश्वर जाण्याच्या एक प्रमुख जावळी तालुक्‍यातून जातो. महाबळेश्वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक जात होते. त्यामुळे 1990 च्या दरम्यान जावली तालुक्‍यात या पिक घेण्यास सुरूवात झाली. बघता बघता जावळी तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी प्रमुख पिकांपैकी एक झाली. महाबळेश्वर, पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तेथील स्ट्रॉबेरी जशी विक्री होत होती. त्यापद्धतीने जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होत नव्हती. ही समस्या जाणून श्रमिक जनता विकास संस्था भागामध्ये शेतीविषयक कार्यक्रम राबवत होते. गावपातळीवर अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध गावातील प्रतिनिधी (सध्याच्या वेण्णा वॅलीचे संचालक) नेमून वेण्णा सेंद्रीय शेती उत्पादन व पुरवठा सह संस्था निर्माण केली. या संस्थेकडून सेंद्रीय शेतीस प्रोत्साहान, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, पडीक जमिनीचे पुर्नजीवन करण्यास प्रयत्न करणे, अडी अडचणीनी सोडविणे यावर भर दिला. उत्पादीत भाजीपाला, फरस-बी, झुकेनी यासाठी दळणवळण सुरू करून मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत पाठविली जाऊ लागली. संघटीत होऊन शेती केल्यास फायदेशीर होत आहे हे लक्षात येऊ लागले. यामुळे गावागावात शेतकरी पुरूष गटाची स्थापना करण्यात आल्या. संघटनाबरोबरच बचतीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. या होणाऱ्या बचतीत भांडवलास मदत होऊ लागली. या दरम्यान शेतकऱ्यांची कंपनी केल्यास शेतकऱ्यांना मार्केटला विक्री करणे सोपे जाईल असा विचार पुढे आला. कृषी विभागाकडून कंपनीचे फायदे शेतकऱ्यांच्या कानावर जाऊ लागले.  वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा श्रीगणेशा  श्रमिक जनता विकास संस्था व वेण्णा सेंद्रीय शेती सहकारी संस्थेच्या सभासदांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी करण्याचा विचार पुढे आला. श्रमित जनता संस्थेकडून वेण्णा सेंद्रीय संस्थेत काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. श्रमिक जनता विकासचे संस्थापक अदिनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील वेगवेगळ्या 13 गावातील 13 सदस्याची निवड करून 2015 मध्ये जागतिक बॅंक अर्थसाय्यित कृषि तंत्रज्ञाऩ व्यवस्थापन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर या शेतकऱ्याच्या कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या अध्यक्षपदी राघव बिरामणे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ जाधव व सचिवपदी सुनिल गोळे यांची निवड करण्यात आली. परिसरात कार्यरत असलेल्या 35 शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांना सभासद केले. इतर इच्छूक शेतकऱ्यांचा कंपनीत सभासद करून घेतले. सध्या कंपनीत 500 च्या दरम्यान सभासद संख्या आहे. शासनाकडून 13 लाख 50 हजाराचे अनुदान मिळाले आहे. यातून शेड उभारणी करून भात काढण्याची राईस मिल खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणे, सेंद्रीय शेती उत्पादनात वाढ करणे, कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक तयार करणे, कृषी गटांना प्रक्रिया उद्योगातून पुढे आणणे, शासकीय योजना जास्ती जास्त शेतकऱ्यापर्यत पोचविणे हे उद्देश पुढे ठेवून कंपनीचे कामकाज सुरू केले. कंपनीचे कार्यालय व राईस मिल  स्ट्रॉबेरी लागवड  महाबळेश्वर तालुक्‍याप्रमाणे जावळी तालुका वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. कंपनीतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात करतात. स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी मदर प्लॅट हे परदेशातून आयात केले जातात. या मदर प्लॅटपासून रोपे निर्मिती झाल्यावर लागवड केली जाते. कंपनी स्थापन अगोदर शेतकऱ्यांकडून मदर प्लॅट आणले जात होते. मात्र या काळात रोपाचा दर्जा तसेच दरातही फसवणूक होण्याचा धोका होता. यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदर प्लॅटची खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच मागणी प्रमाणे वाण्याची व उत्तम दर्जाचे मदर प्लॅटची मिळू लागले. तयार होणाऱ्या रोपे लागवडीसाठी ठेवून शिल्लक रोपाची विक्री केली जाते. सध्या कंपनीतील शंभरवर सभासद स्ट्रॉबेरीची लागवड करतात. स्ट्रॉबेरी उत्पादन चांगले भेटावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतली जातात. सेंद्रीय स्ट्रॉबेरी निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहान कंपनीकडून दिले जाते.   शेतकरी उत्पादनवाढीसाठी कंपनीकडून प्रशिक्षण,चर्चासत्राचे भरविले जाते.  कंपनीच्या माध्यमातून विक्री  येथील शेतकरी सुरूवातीच्या काळात निर्मिती केलेली स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी शहरात जाऊन विक्री करावी लागत होती. यामुळे उत्पादनही मर्यादीत तसेच दरही कमी मिळत होता. खासकरून सी दर्जाच्या (प्रक्रियेला जाणाऱ्या) स्ट्रॉबेरीस मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याबरोबरच पैसे बुडविले जात होते. मात्र, कंपनी स्थापनेनंतर यावर आळा घालण्यात आला आहे. बागेत सुरवातीस तयार होणारी फ्रेश स्ट्रॉबेरी विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जाते. व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावार बोलावून घेऊन दराची निश्‍चिती केली जाते. किलोला 100 पासून 300 रुपये पर्यत दर मिळाला आहे. तसेच काही स्ट्रॉबेरी पुणे, मुंबई शहरात कंपनीच्या माध्यमातून पाठविली जाते. यामुळे चांगला मिळण्यास मदत होते. तसेच हंगामाच्या अंतिम टप्याता होणारी स्ट्रॉबेरी चांगला दरासाठी सर्व स्ट्रॉबेरी गोळा करून ती प्रक्रिया करणाऱ्या मॉप्रो, कृषिमित्र आदी कंपनीस पाठवला जातो. कंपन्यांना बल्कमध्ये स्ट्रॉबेरी मिळत असल्याने वाढीव दर दिला जातो. पुर्वीच्या तुलनेत प्रक्रियेला जाणाऱ्या स्ट्रॉबेरी 20 टक्के अधिक दर मिळवून दिला असून एकरकमी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या कामाच्या मोबादल्यात कंपनीकडून फी आकारली जाते. स्ट्रॉबेरी नर्सरी  वेण्णा व्हॅलीकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी नर्सरीचाही व्यवसाय मिळवून दिला आहे. या व्यवसायात संस्थेतील 125 च्या सभासदांनी स्ट्रॉबेरी नसर्री व्यवसाय हंगामी केला जातो. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना 65 हजार मदर प्लॅट देण्यात आले आहेत. या मदर प्लॉट पासून रोपाची निर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना विक्री केली जातात. महाबळेश्वर भागात जास्त पाऊस असल्याने इकडे रोपे तयार करणे शक्‍य नसते. तसचे इतर काही तालुक्‍यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र रोपे तयार केले जात नाही. या शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून सभासदांनी तयार केलेली रोपांची विक्री केली जाते. हा व्यवसाय साधारणपणे ती महिने शेतकऱ्यांना मिळतो. 25 हजार रोपांची नर्सरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 80 हजारापासून एका लाखापर्यत तीन महिन्यांत पैसे मिळतात.  भाताचे कांडून व विक्री  कंपनी कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे भात हे खरिपातील प्रमुख पिक आहे. यामुळे या परिसरात सर्वाधिक इंद्रायणी वाणाचे भात पिक केले जाते. मात्र, भात पिकांकडे व्यावसायिक पिक म्हणून बघितले जात नसल्याने अपेक्षित फायदा मिळत नव्हता. यावर कंपनीने गेल्या दोन वर्षापासून अधिक काम सुरू केले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भातास कमी खाताचा वापर करून जास्तीजास्त सेंद्रीय भात तयार केला जात आहे. कंपनीच्या अगोदर व्यापारी जुन्या मापावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात फसवणूक केली जात होती. गरजेने विक्री होत असल्याने दरातही पिळवणूक केली जात होती. साध्या गिरणीमध्ये भात काडण्यांमुळे भाताचा तुकडा होत असल्याने दर कमी मिळत होता. यावर उपाय कंपनीने लागवडीपासून काळजी घेण्यात सुरूवात केली. इंद्रायणी वाणाचे विद्यापीठ सर्टीफायइड बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले होते. या बियाण्याची लागवड झाल्याने उत्पादनात सुधारणा झाली आहे. तांदुळ अखा तयार मिळण्यासाठी स्वताच्या इमारतीत कंपनीने राईस मिल बसविली आहे. गतवर्षी उत्पादीत झालेल्या भाताची या राईस मिलमध्ये सभासदाचा नुसत्या भातापासून मिळणाऱ्या भुस्यावर कांडून म्हणजेच अगदी मोफत दिले आहे. यातून तयार झालेल्या तांदळाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. सभासदाचा तयार झालेला तांदुळ कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या प्रदर्शनास स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला जात आहे. गेल्या दोन महिन्यात पाच टनापेक्षा अधिक तांदळाची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना पुर्वीच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपये अधिक मिळून वजनातील तसेच पैसे बुडण्याची भिती बंद झाली आहे. सध्या सातारा, पुणे या शहरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. पुढीलवर्षी 20 टनापेक्षा अधिक विक्रीचे उद्दिष्टे असून मुंबईसह इतर शहरात पाठवला जाणार आहे.  वैशिष्ट्ये  कंपनीतील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग करावा यासाठी चालना दिली जात आहे. यामध्ये श्री गणेश शेतकरी बचत गट मशरूम, माऊली शेतकरी बचत गट लोणचे, श्रमिक श्वेत क्रांती बचत गटाकडून रानभाज्या, पनीर निर्मिती केली जात आहे. यांची विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.  कंपनी मार्फत कार्यक्षेत्रातील पडीक जमीनीचा अभ्यास करून कृषि बचत गटाच्या माध्यमातून आंबा लागवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरिव वाढ होण्यासाठी पिकनिहाय प्रशिक्षणे तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेतली जातात.  कंपनीतील शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा जास्ती जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने अनेक शेतकऱ्यांकडे औजारे आली आहेत.  शेतकऱ्याच्या शेतमाल खरेदी करून त्याची विक्री केल्याने जास्त दर मिळत आहे.  कंपनी मार्फत बि-बियाणे, स्ट्रॉबेरी मदर प्लॅट दर्जेदार उपलब्ध करून दिली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास चांगला दर आणि उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्याचा कंपनीचा मुळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी व भात विक्रीस चांगला दर मिळत आहे. पुढील काळात 20 टन तादुंळ विक्रीचे लक्ष्य आहे. त्याबरोबर सेंद्रीय शेतमाल निर्मीती व विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. राघव बिरामणे, अध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी  कंपनीत बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने औजारे खरेदी करणे शक्‍य नसते. यासाठी कंपनीची औजारे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  सभासद तसेच शेतकऱ्यांचा तयार होणाऱ्या तादळांचा कंपनीच्या माध्यमातून ब्रॅन्ड बाजारपेठेत आणणार आहे.   जगन्नाथ जाधव, उपाध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.  कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना चांगला दराबरोबर फसवणूक टळली आहे. सर्व सभासदाचे हित तसेत सर्वाना बरोबर घेऊन पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर दिला जाणार आहे.  सुनिल गोळे, सचिव वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.  संपर्क - 9604515314 Vertical Image:  English Headline:  Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District Author Type:  External Author विकास जाधव निसर्ग कंपनी company स्ट्रॉबेरी शेती farming ऊस पाऊस बागायत नोकरी मुंबई mumbai महाबळेश्वर पर्यटक विकास सेंद्रीय शेती organic farming प्रशिक्षण training वन forest पुणे संघटना unions कृषी विभाग agriculture department विभाग sections जागतिक बॅंक महाराष्ट्र maharashtra मका maize व्यवसाय profession वर्षा varsha व्यापार प्रदर्शन विकास जाधव Search Functional Tags:  निसर्ग, कंपनी, Company, स्ट्रॉबेरी, शेती, farming, ऊस, पाऊस, बागायत, नोकरी, मुंबई, Mumbai, महाबळेश्वर, पर्यटक, विकास, सेंद्रीय शेती, Organic Farming, प्रशिक्षण, Training, वन, forest, पुणे, संघटना, Unions, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, जागतिक बॅंक, महाराष्ट्र, Maharashtra, मका, Maize, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha, व्यापार, प्रदर्शन, विकास जाधव Twitter Publish:  Meta Keyword:  Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District Meta Description:  Farmers Got United And Founded Venna Valley Company In Satara District : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका हा डोंगराळ तालुका म्हणून प्रसिध्द आहे. या तालुक्‍यातील केंडबें परिसरातील अल्पभूधारक शेतकरी संघटीत होत मोठ्या हिमतीने निसर्गाची दोन हात करत वेण्णा व्हॅली शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्वतासह इतर शेतकऱ्यांना स्वताच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीत सुमारे 500 सभासद असून या सभासद शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी, तांदळाचे लागवडीपासून विक्रीपर्यतचे जाळे निर्माण करून दिले आहे. विक्री कंपनीच्या माध्यमातून होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच फसवणूक टळली गेली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा मुंबई पुणे भांडवल महाराष्ट्र व्यापार News Story Feeds https://ift.tt/2R7HOqj

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ONdZk
Read More
तरुणीवर बलात्कार करून विकले!

मुंबई - पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पीडित तरुणी पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये पश्‍चिम बंगाल येथील गावी असताना आजारी होती. यामुळे ती नेहमीच परिसरातील एका औषधांच्या दुकानातून औषध विकत घ्यायची, त्या वेळी तिची ओळख तेथे काम करणाऱ्या पंकज मंडल नामक व्यक्तीशी झाली. पंकजचे तिच्या घरी येणे-जाणे होत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीला विश्‍वास निर्माण झाला. १६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडित तरुणी पंकजसोबत हावडा ब्रिज येथे फिरायला गेली असताना तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो असून मुंबईला पोचून गावी परत जाऊ, असे आश्‍वासन पंकजने तरुणीला दिले. त्यानंतर आरोपीने तिला मानखुर्द येथील एका घरात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

त्यानंतर पंकजच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पंकजने तिला राजू ऊर्फ अजीज शेख (वय ४५) याच्या स्वाधीन केले. पंकजने १२ हजार रुपयांना विकल्याचे शेखने तरुणीला सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका (वय ४१) हिच्या स्वाधीन केले.

News Item ID: 

599-news_story-1575222078

Mobile Device Headline: 

तरुणीवर बलात्कार करून विकले!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई - पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पीडित तरुणी पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये पश्‍चिम बंगाल येथील गावी असताना आजारी होती. यामुळे ती नेहमीच परिसरातील एका औषधांच्या दुकानातून औषध विकत घ्यायची, त्या वेळी तिची ओळख तेथे काम करणाऱ्या पंकज मंडल नामक व्यक्तीशी झाली. पंकजचे तिच्या घरी येणे-जाणे होत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीला विश्‍वास निर्माण झाला. १६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडित तरुणी पंकजसोबत हावडा ब्रिज येथे फिरायला गेली असताना तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो असून मुंबईला पोचून गावी परत जाऊ, असे आश्‍वासन पंकजने तरुणीला दिले. त्यानंतर आरोपीने तिला मानखुर्द येथील एका घरात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

त्यानंतर पंकजच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पंकजने तिला राजू ऊर्फ अजीज शेख (वय ४५) याच्या स्वाधीन केले. पंकजने १२ हजार रुपयांना विकल्याचे शेखने तरुणीला सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका (वय ४१) हिच्या स्वाधीन केले.

Vertical Image: 

English Headline: 

girl sale after rape crime

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बलात्कार

profession

मोबाईल

mumbai

पश्‍चिम बंगाल

पोलिस

drug

Search Functional Tags: 

बलात्कार, Profession, मोबाईल, Mumbai, पश्‍चिम बंगाल, पोलिस, drug

Twitter Publish: 

Meta Description: 

पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तरुणीवर बलात्कार करून विकले! मुंबई - पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पीडित तरुणी पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये पश्‍चिम बंगाल येथील गावी असताना आजारी होती. यामुळे ती नेहमीच परिसरातील एका औषधांच्या दुकानातून औषध विकत घ्यायची, त्या वेळी तिची ओळख तेथे काम करणाऱ्या पंकज मंडल नामक व्यक्तीशी झाली. पंकजचे तिच्या घरी येणे-जाणे होत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीला विश्‍वास निर्माण झाला. १६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडित तरुणी पंकजसोबत हावडा ब्रिज येथे फिरायला गेली असताना तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो असून मुंबईला पोचून गावी परत जाऊ, असे आश्‍वासन पंकजने तरुणीला दिले. त्यानंतर आरोपीने तिला मानखुर्द येथील एका घरात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर पंकजच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पंकजने तिला राजू ऊर्फ अजीज शेख (वय ४५) याच्या स्वाधीन केले. पंकजने १२ हजार रुपयांना विकल्याचे शेखने तरुणीला सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका (वय ४१) हिच्या स्वाधीन केले. News Item ID:  599-news_story-1575222078 Mobile Device Headline:  तरुणीवर बलात्कार करून विकले! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पीडित तरुणी पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये पश्‍चिम बंगाल येथील गावी असताना आजारी होती. यामुळे ती नेहमीच परिसरातील एका औषधांच्या दुकानातून औषध विकत घ्यायची, त्या वेळी तिची ओळख तेथे काम करणाऱ्या पंकज मंडल नामक व्यक्तीशी झाली. पंकजचे तिच्या घरी येणे-जाणे होत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीला विश्‍वास निर्माण झाला. १६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडित तरुणी पंकजसोबत हावडा ब्रिज येथे फिरायला गेली असताना तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो असून मुंबईला पोचून गावी परत जाऊ, असे आश्‍वासन पंकजने तरुणीला दिले. त्यानंतर आरोपीने तिला मानखुर्द येथील एका घरात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर पंकजच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पंकजने तिला राजू ऊर्फ अजीज शेख (वय ४५) याच्या स्वाधीन केले. पंकजने १२ हजार रुपयांना विकल्याचे शेखने तरुणीला सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका (वय ४१) हिच्या स्वाधीन केले. Vertical Image:  English Headline:  girl sale after rape crime Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बलात्कार profession मोबाईल mumbai पश्‍चिम बंगाल पोलिस drug Search Functional Tags:  बलात्कार, Profession, मोबाईल, Mumbai, पश्‍चिम बंगाल, पोलिस, drug Twitter Publish:  Meta Description:  पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OE1rof
Read More
पुणे तिथे काय उणे; पुण्यात असाही 'फॅशन शो' (व्हिडिओ)

पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला.

माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी नियंत्रण मंडळाचे सचिव राघवेंद्रीयन, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अनंत घरत, नितीन देशपांडे, रवींद्र धारिया, दीपाली सय्यद आदी उपस्थित होते.

News Item ID: 

599-news_story-1575225022

Mobile Device Headline: 

पुणे तिथे काय उणे; पुण्यात असाही 'फॅशन शो' (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला.

माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी नियंत्रण मंडळाचे सचिव राघवेंद्रीयन, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अनंत घरत, नितीन देशपांडे, रवींद्र धारिया, दीपाली सय्यद आदी उपस्थित होते.

Vertical Image: 

English Headline: 

Pune Fashion Show in garbage material

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा 

हॉटेल

फॅशन

environment

सेस

सिंहगड

पुणे

उपक्रम

maharashtra

प्रदूषण

महापालिका

Search Functional Tags: 

हॉटेल, फॅशन, Environment, सेस, सिंहगड, पुणे, उपक्रम, Maharashtra, प्रदूषण, महापालिका

Twitter Publish: 

Meta Description: 

माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे तिथे काय उणे; पुण्यात असाही 'फॅशन शो' (व्हिडिओ) पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला. माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप या वेळी नियंत्रण मंडळाचे सचिव राघवेंद्रीयन, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अनंत घरत, नितीन देशपांडे, रवींद्र धारिया, दीपाली सय्यद आदी उपस्थित होते. News Item ID:  599-news_story-1575225022 Mobile Device Headline:  पुणे तिथे काय उणे; पुण्यात असाही 'फॅशन शो' (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला. माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप या वेळी नियंत्रण मंडळाचे सचिव राघवेंद्रीयन, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अनंत घरत, नितीन देशपांडे, रवींद्र धारिया, दीपाली सय्यद आदी उपस्थित होते. Vertical Image:  English Headline:  Pune Fashion Show in garbage material Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  हॉटेल फॅशन environment सेस सिंहगड पुणे उपक्रम maharashtra प्रदूषण महापालिका Search Functional Tags:  हॉटेल, फॅशन, Environment, सेस, सिंहगड, पुणे, उपक्रम, Maharashtra, प्रदूषण, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rJ4Glp
Read More
...अन् जंगलात माणसाचा वावर सुरू

कोल्हापूर - तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. अति पावसामुळे सहा महिने हे अभयारण्य बंद होते. आज सकाळी सात वाजता पहिल्यांदा जंगलातील वाटेने पर्यटकांच्या गाड्या गेल्या. आणि त्यांना जंगलाच्या हिरव्यागार छटा अनुभवताना गव्यांच्या, सांबरांच्या कळपाचे ही दर्शन घडले. बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहून पर्यटक क्षणभर थरारले. आणि ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्यावर नखे ओरबाडल्याच्या खुणा करून अस्वलांनी ही ह्या जंगलात मोठ्या संख्येने वावर असल्याचे स्पष्ट केले. 

वनविभागाच्या नियमानुसार पावसाळा सुरू झाला की जंगलात लोकांना प्रवेश बंद होतो. दाजीपूर अभयारण्यात प्रवेश करायला ठक्‍याचा धनगरवाडा येथे मोठा लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे असलेल्या एकाच रस्त्यावरून वाहनांसह जंगलात जाता येते. त्यामुळे हा दरवाजा बंद केला, की जंगलात जाणारी वाट बंद होते. 

पर्यटकांनी अनुभवला बिबट्या, गव्याचा वावर

6 जून रोजी हा दरवाजा बंद झाला. साधारण 1 नोव्हेंबरला पुन्हा दरवाजा उघडला जातो. पण यंदा लांबलेला पाऊस व झालेला पाऊसही इतका तीव्र स्वरूपाचा होता. जंगलातल्या लाल मातीच्या रस्त्याची धूळधाण झाली. जंगलातून वाहून आलेल्या दगड गोट्यांचे थरावर थर या रस्त्यावर बसले. त्यामुळे 1 नोव्हेंबरला जंगलाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला व रस्त्याची डागडुजी महिनाभर डागडुजी सुरू होती. 
आज सकाळी सात वाजता पर्यटकांची पहिली बॅच जंगलात गेली. त्यावेळी त्यांना बिबट्याच्या, अस्वलांच्या पायाचे अगदी ताजे ठसे पहायला मिळाले. ठक्‍याचा वाडा धनगर वाडा जवळ झाडाचा मोठा बुधांच्या बुंधा अस्वलांनी ओरखडे काढून सोलला असल्याचे दिसून आले. पर्यटकांना ठिकाणी गव्याचे कळप चरताना दिसले. अर्थात वन्य प्राण्यांना सहा महिने मिळालेली मोकळी आज संपली. आणि शांतपणे जंगल न अनुभवता कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत थव्याचे थवे जंगलात जाणाऱ्या माणसांच्या वावराला मात्र सुरुवात झाली.

अस्वलांची संख्या वाढली 

सहा महिने जंगलात माणसांचा वावर व उपद्रव कमी असल्याने वन्य प्राण्यांना मात्र हे वातावरण पूरक होते. गवे, बिबटे, सांबर, भेकर व त्याहीपेक्षा अस्वलांना मोकळे रानच होते. दाजीपूर जंगलात अलीकडच्या काळात अस्वलांची संख्या वाढली आहे. पर्यटकांच्या पावलाचे ठसे व त्याचबरोबर अस्वलांच्या नखांनी अनेक झाडांचे बुंधे खरवडले गेले आहेत. 

पहिल्याच दिवशी ११० पर्यटक
पहिल्या दिवशी 110 पर्यटक जंगलात गेले. त्यापैकी बहुतेकांना गवे, सांबराचे दर्शन झाले. यावर्षी प्रथमच जंगल सहा महिने बंद होते. आजपासून ते पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले. जंगलात निवाऱ्यासाठी असलेल्या तंबू निवासाची दुरुस्ती लवकरच केली जाईल. 
- प्रशांत तेंडुलकर, वनाधिकारी दाजीपूर अभयारण्य  

 
 

News Item ID: 

599-news_story-1575224825

Mobile Device Headline: 

...अन् जंगलात माणसाचा वावर सुरू

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर - तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. अति पावसामुळे सहा महिने हे अभयारण्य बंद होते. आज सकाळी सात वाजता पहिल्यांदा जंगलातील वाटेने पर्यटकांच्या गाड्या गेल्या. आणि त्यांना जंगलाच्या हिरव्यागार छटा अनुभवताना गव्यांच्या, सांबरांच्या कळपाचे ही दर्शन घडले. बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहून पर्यटक क्षणभर थरारले. आणि ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्यावर नखे ओरबाडल्याच्या खुणा करून अस्वलांनी ही ह्या जंगलात मोठ्या संख्येने वावर असल्याचे स्पष्ट केले. 

वनविभागाच्या नियमानुसार पावसाळा सुरू झाला की जंगलात लोकांना प्रवेश बंद होतो. दाजीपूर अभयारण्यात प्रवेश करायला ठक्‍याचा धनगरवाडा येथे मोठा लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे असलेल्या एकाच रस्त्यावरून वाहनांसह जंगलात जाता येते. त्यामुळे हा दरवाजा बंद केला, की जंगलात जाणारी वाट बंद होते. 

पर्यटकांनी अनुभवला बिबट्या, गव्याचा वावर

6 जून रोजी हा दरवाजा बंद झाला. साधारण 1 नोव्हेंबरला पुन्हा दरवाजा उघडला जातो. पण यंदा लांबलेला पाऊस व झालेला पाऊसही इतका तीव्र स्वरूपाचा होता. जंगलातल्या लाल मातीच्या रस्त्याची धूळधाण झाली. जंगलातून वाहून आलेल्या दगड गोट्यांचे थरावर थर या रस्त्यावर बसले. त्यामुळे 1 नोव्हेंबरला जंगलाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला व रस्त्याची डागडुजी महिनाभर डागडुजी सुरू होती. 
आज सकाळी सात वाजता पर्यटकांची पहिली बॅच जंगलात गेली. त्यावेळी त्यांना बिबट्याच्या, अस्वलांच्या पायाचे अगदी ताजे ठसे पहायला मिळाले. ठक्‍याचा वाडा धनगर वाडा जवळ झाडाचा मोठा बुधांच्या बुंधा अस्वलांनी ओरखडे काढून सोलला असल्याचे दिसून आले. पर्यटकांना ठिकाणी गव्याचे कळप चरताना दिसले. अर्थात वन्य प्राण्यांना सहा महिने मिळालेली मोकळी आज संपली. आणि शांतपणे जंगल न अनुभवता कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत थव्याचे थवे जंगलात जाणाऱ्या माणसांच्या वावराला मात्र सुरुवात झाली.

अस्वलांची संख्या वाढली 

सहा महिने जंगलात माणसांचा वावर व उपद्रव कमी असल्याने वन्य प्राण्यांना मात्र हे वातावरण पूरक होते. गवे, बिबटे, सांबर, भेकर व त्याहीपेक्षा अस्वलांना मोकळे रानच होते. दाजीपूर जंगलात अलीकडच्या काळात अस्वलांची संख्या वाढली आहे. पर्यटकांच्या पावलाचे ठसे व त्याचबरोबर अस्वलांच्या नखांनी अनेक झाडांचे बुंधे खरवडले गेले आहेत. 

पहिल्याच दिवशी ११० पर्यटक
पहिल्या दिवशी 110 पर्यटक जंगलात गेले. त्यापैकी बहुतेकांना गवे, सांबराचे दर्शन झाले. यावर्षी प्रथमच जंगल सहा महिने बंद होते. आजपासून ते पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले. जंगलात निवाऱ्यासाठी असलेल्या तंबू निवासाची दुरुस्ती लवकरच केली जाईल. 
- प्रशांत तेंडुलकर, वनाधिकारी दाजीपूर अभयारण्य  

 
 

Vertical Image: 

English Headline: 

Dajipur Sanctuary Open For Tourist

Author Type: 

External Author

सुधाकर काशीद

कोल्हापूर

वन

forest

अभयारण्य

पर्यटक

विभाग

sections

धनगर

ऊस

पाऊस

Search Functional Tags: 

कोल्हापूर, वन, forest, अभयारण्य, पर्यटक, विभाग, Sections, धनगर, ऊस, पाऊस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Dajipur Sanctuary News

Meta Description: 

Dajipur Sanctuary Open For Tourist : तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

...अन् जंगलात माणसाचा वावर सुरू कोल्हापूर - तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. अति पावसामुळे सहा महिने हे अभयारण्य बंद होते. आज सकाळी सात वाजता पहिल्यांदा जंगलातील वाटेने पर्यटकांच्या गाड्या गेल्या. आणि त्यांना जंगलाच्या हिरव्यागार छटा अनुभवताना गव्यांच्या, सांबरांच्या कळपाचे ही दर्शन घडले. बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहून पर्यटक क्षणभर थरारले. आणि ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्यावर नखे ओरबाडल्याच्या खुणा करून अस्वलांनी ही ह्या जंगलात मोठ्या संख्येने वावर असल्याचे स्पष्ट केले.  वनविभागाच्या नियमानुसार पावसाळा सुरू झाला की जंगलात लोकांना प्रवेश बंद होतो. दाजीपूर अभयारण्यात प्रवेश करायला ठक्‍याचा धनगरवाडा येथे मोठा लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे असलेल्या एकाच रस्त्यावरून वाहनांसह जंगलात जाता येते. त्यामुळे हा दरवाजा बंद केला, की जंगलात जाणारी वाट बंद होते.  पर्यटकांनी अनुभवला बिबट्या, गव्याचा वावर 6 जून रोजी हा दरवाजा बंद झाला. साधारण 1 नोव्हेंबरला पुन्हा दरवाजा उघडला जातो. पण यंदा लांबलेला पाऊस व झालेला पाऊसही इतका तीव्र स्वरूपाचा होता. जंगलातल्या लाल मातीच्या रस्त्याची धूळधाण झाली. जंगलातून वाहून आलेल्या दगड गोट्यांचे थरावर थर या रस्त्यावर बसले. त्यामुळे 1 नोव्हेंबरला जंगलाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला व रस्त्याची डागडुजी महिनाभर डागडुजी सुरू होती.  आज सकाळी सात वाजता पर्यटकांची पहिली बॅच जंगलात गेली. त्यावेळी त्यांना बिबट्याच्या, अस्वलांच्या पायाचे अगदी ताजे ठसे पहायला मिळाले. ठक्‍याचा वाडा धनगर वाडा जवळ झाडाचा मोठा बुधांच्या बुंधा अस्वलांनी ओरखडे काढून सोलला असल्याचे दिसून आले. पर्यटकांना ठिकाणी गव्याचे कळप चरताना दिसले. अर्थात वन्य प्राण्यांना सहा महिने मिळालेली मोकळी आज संपली. आणि शांतपणे जंगल न अनुभवता कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत थव्याचे थवे जंगलात जाणाऱ्या माणसांच्या वावराला मात्र सुरुवात झाली. अस्वलांची संख्या वाढली  सहा महिने जंगलात माणसांचा वावर व उपद्रव कमी असल्याने वन्य प्राण्यांना मात्र हे वातावरण पूरक होते. गवे, बिबटे, सांबर, भेकर व त्याहीपेक्षा अस्वलांना मोकळे रानच होते. दाजीपूर जंगलात अलीकडच्या काळात अस्वलांची संख्या वाढली आहे. पर्यटकांच्या पावलाचे ठसे व त्याचबरोबर अस्वलांच्या नखांनी अनेक झाडांचे बुंधे खरवडले गेले आहेत.  पहिल्याच दिवशी ११० पर्यटक पहिल्या दिवशी 110 पर्यटक जंगलात गेले. त्यापैकी बहुतेकांना गवे, सांबराचे दर्शन झाले. यावर्षी प्रथमच जंगल सहा महिने बंद होते. आजपासून ते पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले. जंगलात निवाऱ्यासाठी असलेल्या तंबू निवासाची दुरुस्ती लवकरच केली जाईल.  - प्रशांत तेंडुलकर, वनाधिकारी दाजीपूर अभयारण्य       News Item ID:  599-news_story-1575224825 Mobile Device Headline:  ...अन् जंगलात माणसाचा वावर सुरू Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. अति पावसामुळे सहा महिने हे अभयारण्य बंद होते. आज सकाळी सात वाजता पहिल्यांदा जंगलातील वाटेने पर्यटकांच्या गाड्या गेल्या. आणि त्यांना जंगलाच्या हिरव्यागार छटा अनुभवताना गव्यांच्या, सांबरांच्या कळपाचे ही दर्शन घडले. बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहून पर्यटक क्षणभर थरारले. आणि ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्यावर नखे ओरबाडल्याच्या खुणा करून अस्वलांनी ही ह्या जंगलात मोठ्या संख्येने वावर असल्याचे स्पष्ट केले.  वनविभागाच्या नियमानुसार पावसाळा सुरू झाला की जंगलात लोकांना प्रवेश बंद होतो. दाजीपूर अभयारण्यात प्रवेश करायला ठक्‍याचा धनगरवाडा येथे मोठा लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे असलेल्या एकाच रस्त्यावरून वाहनांसह जंगलात जाता येते. त्यामुळे हा दरवाजा बंद केला, की जंगलात जाणारी वाट बंद होते.  पर्यटकांनी अनुभवला बिबट्या, गव्याचा वावर 6 जून रोजी हा दरवाजा बंद झाला. साधारण 1 नोव्हेंबरला पुन्हा दरवाजा उघडला जातो. पण यंदा लांबलेला पाऊस व झालेला पाऊसही इतका तीव्र स्वरूपाचा होता. जंगलातल्या लाल मातीच्या रस्त्याची धूळधाण झाली. जंगलातून वाहून आलेल्या दगड गोट्यांचे थरावर थर या रस्त्यावर बसले. त्यामुळे 1 नोव्हेंबरला जंगलाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला व रस्त्याची डागडुजी महिनाभर डागडुजी सुरू होती.  आज सकाळी सात वाजता पर्यटकांची पहिली बॅच जंगलात गेली. त्यावेळी त्यांना बिबट्याच्या, अस्वलांच्या पायाचे अगदी ताजे ठसे पहायला मिळाले. ठक्‍याचा वाडा धनगर वाडा जवळ झाडाचा मोठा बुधांच्या बुंधा अस्वलांनी ओरखडे काढून सोलला असल्याचे दिसून आले. पर्यटकांना ठिकाणी गव्याचे कळप चरताना दिसले. अर्थात वन्य प्राण्यांना सहा महिने मिळालेली मोकळी आज संपली. आणि शांतपणे जंगल न अनुभवता कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत थव्याचे थवे जंगलात जाणाऱ्या माणसांच्या वावराला मात्र सुरुवात झाली. अस्वलांची संख्या वाढली  सहा महिने जंगलात माणसांचा वावर व उपद्रव कमी असल्याने वन्य प्राण्यांना मात्र हे वातावरण पूरक होते. गवे, बिबटे, सांबर, भेकर व त्याहीपेक्षा अस्वलांना मोकळे रानच होते. दाजीपूर जंगलात अलीकडच्या काळात अस्वलांची संख्या वाढली आहे. पर्यटकांच्या पावलाचे ठसे व त्याचबरोबर अस्वलांच्या नखांनी अनेक झाडांचे बुंधे खरवडले गेले आहेत.  पहिल्याच दिवशी ११० पर्यटक पहिल्या दिवशी 110 पर्यटक जंगलात गेले. त्यापैकी बहुतेकांना गवे, सांबराचे दर्शन झाले. यावर्षी प्रथमच जंगल सहा महिने बंद होते. आजपासून ते पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले. जंगलात निवाऱ्यासाठी असलेल्या तंबू निवासाची दुरुस्ती लवकरच केली जाईल.  - प्रशांत तेंडुलकर, वनाधिकारी दाजीपूर अभयारण्य       Vertical Image:  English Headline:  Dajipur Sanctuary Open For Tourist Author Type:  External Author सुधाकर काशीद कोल्हापूर वन forest अभयारण्य पर्यटक विभाग sections धनगर ऊस पाऊस Search Functional Tags:  कोल्हापूर, वन, forest, अभयारण्य, पर्यटक, विभाग, Sections, धनगर, ऊस, पाऊस Twitter Publish:  Meta Keyword:  Dajipur Sanctuary News Meta Description:  Dajipur Sanctuary Open For Tourist : तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qemLrg
Read More